News Bharati

राजकीय

शरद पवार यांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर संजय निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

महाराष्ट्र : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्यावरुन राजकारणात चर्चा, तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. शरद पवार यांनी एक मोठं विधान केलय. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी (Congress) जवळीक साधतील तर काही विलिनीकरणाचा विचार करू शकतात असं विधान शरद पवारांनी केलं होत. पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी […]

शरद पवार यांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर संजय निरुपम यांचा खळबळजनक खुलासा Read More »

माझ्या मतानं लिहिलं जाणारं काव्य

मतदान जागरूकतेने का करायचे हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. मतदान हे आपले कर्तव्य आहे आणि अधिकारही आहे. हे कर्तव्य प्रत्येकाने बजावायलाच हवे. आज भल्या पहाटे जागा झालो. म्हणजे स्वप्नाने जागं केलं.मला पडलेलं पहिलं गद्य स्वप्न. रूक्ष स्वप्न.अन्यथा मला पडणारी स्वप्नं म्हणजे एक नितळ काव्य असते.भरभरून, रसरसून उत्साहीत व्हावं अशी स्वप्नं असतात ती. नेहमी पडणाऱ्या स्वप्नांमध्ये

माझ्या मतानं लिहिलं जाणारं काव्य Read More »

विधान परिषद निवडणूक: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

मुंबई : राज्यात लोकसभेची रणधुमाळी संपते न संपते तोच विधानपरिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Teachers and Graduates Election) जाहीर झाली आहे. येत्या १० जून रोजी ही निवडणूक होणार आहे. चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपतोय. त्या प्रार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विधान परिषद निवडणूक: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला Read More »

इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा ! अंबाजोगाईतील सभेत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

मोदी सरकारने लागू केलेल्या सर्व कल्याणकारी योजना रद्द करण्याचा काँग्रेस आघाडीचा इरादा आहे. त्यांचा हा कार्यक्रम हाणून पाडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सत्ता मिळाली तर कलम ३७० पुन्हा स्थापित करणार, मोदी सरकारने आणलेला सीएए कायदा रद्द करणार, मोदी सरकारने तिहेरी तलाक प्रथेविरुद्ध आणलेला कायदा रद्द करणार, किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना मिळणारा

इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा ! अंबाजोगाईतील सभेत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन Read More »

जातगणनेची काॅंग्रेसची भूमिका संशयास्पदच, मंडल आयोगाला होता राजीव गांधींचा विरोध

काॅंग्रेस पक्ष आणि त्यांचे सर्व नेते गांधी परिवारावर अवलंबून आहेत. इंदिरा आणि राजीव यांच्या बलिदानांवर हा पक्ष जगत आहे. राहुल, प्रियंका आणि सोनिया कायम या बलिदानाचा उल्लेख करतात. मात्र याच राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला लोकसभेमध्ये तब्बल अडीच तास भाषण करून तीव्र विरोध केला होता. ही काॅंग्रेसची अधिकृत भूमिका होती. त्यामुळेच काॅंग्रेसची जातगणनेची भूमिका केवळ

जातगणनेची काॅंग्रेसची भूमिका संशयास्पदच, मंडल आयोगाला होता राजीव गांधींचा विरोध Read More »

शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये \”स्वदेशी\”ला प्राधान्य – म्हणून देशाला हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी

मोदी सरकारच्या धोरणांमुळे भारत जगामध्ये एक सशक्त व समर्थ म्हणून उभा आहे आणि विश्वगुरु बनेल यात शंका नाही. या धोरणांना गती प्राप्त होण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वाला पर्याय नाही आणि हाच विचार पुढे नेणारे नेतृत्व आवश्यक आहे. अटॅग्ज (ATAGS: Advanced Towed Artillery Gun Systems) या भारतीय तंत्रज्ञानावर आधारित असणाऱ्या अत्याधुनिक आणि अद्ययावत अशा स्वदेशी तोफांच्या सर्व प्रकारच्या

शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये \”स्वदेशी\”ला प्राधान्य – म्हणून देशाला हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी Read More »

\”… त्यांना त्यांची जागा दाखवून द्या\”, अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल

शिरूर लोकसभा : \”विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर आपल्याला शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करावे. समोरचा उमेदवार हा कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकला नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या\”, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) हल्लाबोल केला आहे. शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार

\”… त्यांना त्यांची जागा दाखवून द्या\”, अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल Read More »

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतरावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र : अखेर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), तर उस्मानाबादचे धाराशीव (Dharashiv) असे नामांतर करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांनी दिलेलं आव्हान मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) फेटाळून लावलं. राज्य सरकारचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतरावर शिक्कामोर्तब Read More »

काँग्रेस केवळ तुष्टीकरणासाठी वारंवार प्रभू श्रीरामाचा आणि राम भक्तांचा अपमान करते

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून देशभर वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि उमेदवार त्यांचा प्रचार करत आहेत. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. \”काँग्रेस (Congress) केवळ तुष्टीकरणासाठी वारंवार प्रभू श्रीरामाचा आणि राम भक्तांचा अपमान करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra

काँग्रेस केवळ तुष्टीकरणासाठी वारंवार प्रभू श्रीरामाचा आणि राम भक्तांचा अपमान करते Read More »

पंतप्रधान मोदींकडून गोपीनाथ मुंडेच्या आठवणींना उजाळा; ते बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून देशभर वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि उमेदवार त्यांचा प्रचार करत आहेत. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी

पंतप्रधान मोदींकडून गोपीनाथ मुंडेच्या आठवणींना उजाळा; ते बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत Read More »