News Bharati

राजकीय

पुणे निवासी विदर्भवासी निघाले मतदानाला…

देशहितासाठी मतदान आणि शंभर टक्के मतदान याच्या प्रचारासाठी संपूर्ण देशात हजारो कार्यकर्ते काम करत आहेत. आपापल्या भागात जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी अनेक उपक्रमही आखले जात आहेत. पुण्यातील विदर्भ निवासींसाठीही असाच एक सशुल्क उपक्रम होत आहे. हा उपक्रम पुण्यातील विदर्भवासी एकत्र य़ेऊन करत आहेत आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाने स्वतःचे शुल्क देऊन त्यात सहभागी व्हायचे आहे, […]

पुणे निवासी विदर्भवासी निघाले मतदानाला… Read More »

मोदी सरकार सत्तेवर आल्यास संविधान बदलल जाईल? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

नागपूर । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत भाजपाचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला. त्या विषयी आज भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर (Nagpur) येथे पत्रकार परिषद घेतली व त्यातले बारकावे समजून सांगितले. \”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान (Constitution) होत, म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला\”. असं विधान फडणवीस यांनी

मोदी सरकार सत्तेवर आल्यास संविधान बदलल जाईल? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं Read More »

…जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण; मोहोळांनी घेतला सुप्रिया सुळे यांच्या वक्त्यव्याचा समाचार

पुणे : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार घटनावरून अब की बार गोळीबार सरकार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर जोरदार टिका केली.शिवाय सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील गुंडागिरीच्या घटनेवरूनही सरकारला सुनावलं आहे. यावरून आता महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी \”आम्ही शेतकऱ्यांवर

…जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण; मोहोळांनी घेतला सुप्रिया सुळे यांच्या वक्त्यव्याचा समाचार Read More »

केजरीवालांसाठी सहानुभूतीच्या लाटांची अजिबात गरज नाही

सहानुभूतीच्या लाटा की आळवावरचं पाणी ?? दिल्ली हायकोर्टाने वाचली केजरीवालांच्या भ्रष्टाचाराची कहाणी !!, असंच म्हणायची वेळ अरविंद केजरीवालांना दिल्ली हायकोर्टाने हाणलेल्या चपराकीनंतर आली आहे. न्यायालयाने जे काही म्हटले आहे, ते पाहिल्यानंतर अशा व्यक्तींबद्दल कोणीही सहानुभूती दाखवण्याची गरज नाही, हेच स्पष्ट होते. दिल्लीच्या दारू घोटाळ्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या वेगवेगळ्या निर्णयांविरोधात अरविंद केजरीवालांनी जेव्हा दिल्ली हायकोर्टात धाव

केजरीवालांसाठी सहानुभूतीच्या लाटांची अजिबात गरज नाही Read More »

विकासाच्या मुद्यावरील ‘राज’कीय निर्णय योग्यच

राज ठाकरे यांचा मोदींना पाठिंबा अनपेक्षित नाही. मनसे आणि भाजप हे हिंदुत्त्वाने बांधले गेले आहेत. त्यामुळे हा पाठिंबा नैसर्गिक म्हणावा लागेल. कोणतीही अपेक्षा न बाळगता राज यांनी पाठिंबा जाहीर केला आहे, हेही महत्त्वाचे. खुर्चीसाठी हिंदुत्वाचा त्याग करून बाळासाहेबांच्या विचारांची कबर बांधणारे उद्धव आणि बिनशर्त पाठिंबा देणारे राज यांच्यातील फरक मतदारांना समजतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा

विकासाच्या मुद्यावरील ‘राज’कीय निर्णय योग्यच Read More »

हे यश अथक परिश्रमांचे

महाराष्ट्रातील भाजपची वाटचाल सर्वार्थाने बिकट होती. भाजपच्या विचारसरणीला प्रखर विरोध होता. पक्षप्रसार अत्यंत अवघड होता. अशाही परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप पाय रोवून उभा राहिला. ‘माधव थिअरी’ आणून भाजपने आपला सामाजिक पाया विस्तारला आणि पुढे तो मजबूतही केला. भाजपचा ६ एप्रिल हा स्थापना दिन. त्यानिमित्ताने या वाटचालीचा आढावा. काही वर्षांपूर्वी भाजपची महाराष्ट्रात `भटाबामनांचा’ पक्ष अशी अवहेलना

हे यश अथक परिश्रमांचे Read More »

पुण्याची मतदारसंख्या २० लाखांवर

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांची निवडणूक पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि ५ मे या दिवशी प्रत्यक्ष मतदान होईल. पुणे लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक शाखेची तयारी पूर्ण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुरलीधऱ मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात

पुण्याची मतदारसंख्या २० लाखांवर Read More »

‘हे’ नामांतर आवश्यकच होते

राज्यातील महायुती सरकारने पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे ‘राजगड’ असे नामांतर केले आहे. हा निर्णय अलीकडेच घेण्यात आला. निवडणुकीच्या गदारोळात या निर्णयाकडे दुर्लक्ष झाले असले तरी हे पाऊल अभिमानास्पद आहे. राजगडाची महती काय सांगावी ? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कर्मभूमी. हिंदवी स्वराज्याची ही पहिली राजधानी. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन दशकांपेक्षा अधिक काळ

‘हे’ नामांतर आवश्यकच होते Read More »

पश्चिम बंगालात रामनवमीला प्रथमच सुटी

आपल्या राज्यातील हिंदूंना ‘स्व’ची जाणीव झाली, की त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याची जाणीव पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. रामनवमीनिमित्त (ता. १७ एप्रिल) त्यांनी राज्यात प्रथमच सुटी जाहीर केली आहे. देशभरातील हिंदूंना रामाबद्दल वाटत असलेले प्रेम, या हिंदूविरोधी प्रमुख नेत्याच्या लक्षात आले असावे. संदेशखाली प्रकरणही अजून शांत झालेले नाही. आरोपींना पाठीशी घातल्याने

पश्चिम बंगालात रामनवमीला प्रथमच सुटी Read More »

महिलांना आरक्षण – संकल्प प्रत्यक्षात आला..

महिला सबलीकरणासाठी वेळोवेळी प्रयत्न होत असतात. त्यांच्यासाठी विविध योजना तयार केल्या जात असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनेही महिलांसाठी अशा अनेक योजना केल्या आहेत. त्याचा महिलांना थेट लाभ होताना दिसतो आहे. लोकसभा व विधानसभेत त्यांच्यासाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवणे, हा त्यापैकी एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. या विधेयकाचे कायद्यातही रुपांतर झाले आहे. ‘सबका प्रयास’मधून

महिलांना आरक्षण – संकल्प प्रत्यक्षात आला.. Read More »