News Bharati

राजकीय

निर्भिड, निःपक्ष मतदान हाच संविधानाचा आत्मा – देशातील अनेक भागात स्वयंस्फूर्त मतदान

भारतीय लोकशाही ही समर्थ हातात सुरक्षित आहे. याच्या अनेक सकारात्मक घटना २०२४ मधील निवडणुकांमध्ये ठळकपणे पुढे आल्या. हिमाच्छादित प्रदेशापासून ते रणरणत्या वाळवंटापर्यंत आणि दुर्गम प्रदेशापासून ते शहरातील दाटीवाटीच्या भागापर्यंत सर्वत्र लोकशाही मजबूत करण्यासाठी स्वयंस्फूर्त मतदान होत आहे. त्यात नवीन मतदारांचा जसा सहभाग आहे, तसाच ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग आहे. भारतीय लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा जगाला दाखवणारी […]

निर्भिड, निःपक्ष मतदान हाच संविधानाचा आत्मा – देशातील अनेक भागात स्वयंस्फूर्त मतदान Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईमध्ये रोड शो

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी होणार आहे. मुंबईतले सगळे 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे उद्या (१४ मे बुधवार) पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईमध्ये रोड शो Read More »

विधान परिषद निवडणूक : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका (Teachers and Graduates Election) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने आज याबाबतची घोषणा केली आहे. १० जून रोजी मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार होती. १३ जून

विधान परिषद निवडणूक : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली Read More »

मणिशंकर अय्यर यांना पुन्हा पाक प्रेमाचा पान्हा

मणिशंकर अय्यर हे काॅंग्रेसच्या हिंदूद्रोही मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतात. अय्यर यांना पुन्हा एकदा पाक आणि मुस्लिम प्रेमाचा पान्हा फुटला आहे. अय्यर हे अडगळीत पडलेले नेते असले तरी काॅंग्रेस पक्ष कसा विचार करतो, याचे ते निदर्शक आहेत. भारतीय सैनिक आणि निष्पाप नागरिक यांची कोणतीही तमा काॅंग्रेसला नाही. काॅंग्रेसच्या पाक विषयक धोरणामुळे देशाला फार मोठी किंमत मोजावी लागली

मणिशंकर अय्यर यांना पुन्हा पाक प्रेमाचा पान्हा Read More »

घाटकोपर होर्डिंग: चीड आणणारे चित्र..; उद्धव ठाकरे-भावेश भिडेंचा फोटो ट्विट करत भाजप नेत्याचा सवाल

मुंबई : मुंबईत (Mumbai) काल (१३ मे) एक मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू (घाटकोपर होर्डिंग Ghatkopar Hoarding Collapse) झाला आहे. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांचा राजकारण रंगलं आहे. हे होर्डिंग ज्या कंपनीच होतं, त्याच्या मालकाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलाय. भावेश भिंडे असं या होर्डिंग

घाटकोपर होर्डिंग: चीड आणणारे चित्र..; उद्धव ठाकरे-भावेश भिडेंचा फोटो ट्विट करत भाजप नेत्याचा सवाल Read More »

कसाबचे वास्तव आणि विजय वडेट्टीवार यांची दंतकथा…

खोट्याच्या गोंगाटात सत्याचा आवाज क्षीण होतो. वस्तुस्थितीला मागे टाकून दंतकथाच अधिक चवीने चर्चिल्या जातात. कधी कधी या दंतकथा देशाचे सार्वभौमत्व, देशाची प्रतिमा यांच्यावरही विपरीत परिणाम करतात. मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबतचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे विधान ही देखील अशीच एक दंतकथा आहे. कधी कधी वास्तवापेक्षा दंतकथा अधिक वेगाने पसरतात. त्या समाज मनावर खोलवर परिणाम करतात.

कसाबचे वास्तव आणि विजय वडेट्टीवार यांची दंतकथा… Read More »

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात

पालघर लोकसभा : “काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. शहिदांचा अपमान करणे आणि कसाबची बाजू घेणे हा काँग्रेसचा देशद्रोही पणा आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणाऱ्या उबाठांना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना मनाची नाही तर जनाची लाज वाटायला हवी होती, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM

मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल, भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात Read More »

संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात आग लागेल

महाराष्ट्र : राज्यात सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचाही चौथ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही राळेगण सिद्धी (Ralegan-Siddhi) मध्ये मतदानाचा हक्क बजावला. भाजपाचा (BJP) संविधान (Constitution) बदलण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसकडून (Congress) सातत्यानं करण्यात येत आहे. यावर अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी

संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात आग लागेल Read More »

चार तारखेनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार – चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रातील 11 मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. जळगाव, रावेर, शिर्डी, नंदुरबार, पुणे, मावळ, बीड, अहमदनगर दक्षिण, छत्रपती संभाजीनगर , शिरूर, जालना या लोकसभा मतदार संघात मतदान पार पडत आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिक (Nashik) दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आज

चार तारखेनंतर राज्यातील दोन पक्ष संपणार – चंद्रशेखर बावनकुळे Read More »

हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?

महाराष्ट्र : “एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच”, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक्स अकाउंटवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्यात

हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात? Read More »