News Bharati

बातम्या

पंतप्रधान मोदींनी केले भारतीय बुद्धिबळ टीमचे कौतुक

भारतीय बुद्धिबळ टीमने एक ऐतिहासिक यश मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या बुद्धिबळ पथकांना त्यांच्या अप्रतिम यशासाठी मोठी प्रशंसा दिली आहे. बुद्धिबळ 45व्या फीडे ओलिंपियादमध्ये, भारताने पुरुष आणि महिला विभागांमध्ये स्वर्णपदक जिंकले आहे, जे भारताच्या खेळांच्या वाटचालीत नवीन अध्याय म्हणून मानले जाते. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करून हे यश जाहीर केले, \”भारताचे ऐतिहासिक […]

पंतप्रधान मोदींनी केले भारतीय बुद्धिबळ टीमचे कौतुक Read More »

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट; ग्रामसेवक आता ग्रामविकास अधिकारी

महाराष्ट्र : राज्य सरकारने सरपंचांना आणि ग्रामसेवकांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गूड न्यूज दिली आहे. सोमवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ग्रामसेवकपदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असे करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास विभागाकडून देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट; ग्रामसेवक आता ग्रामविकास अधिकारी Read More »

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी आंदोलन  सुरु असून  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेले काही दिवसांपासून आंतरवली सराटीत उपोषण करत आहेत. तसंच धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाचे नेते आणि पदाधिकारीही वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. सकल मराठा समाजाचे काही नेत्यांनी पंढरपुरात  येऊन  धनगर समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या धनगर नेत्यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांनी धनगर एसटी आरक्षणाला आपला

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक Read More »

Mumbai: मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा : ५८ हजार कोटींच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी

मुंबईतील (Mumbai) वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई (Mumbai) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ५८,००० कोटी रुपयांच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मुंबईत(Mumbai) वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रशासनाने रस्ते, पूल, बोगदे आणि इतर पायाभूत सुविधा वाढवून काही प्रमाणात ही समस्या कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. एमएमआरडीएने बाह्य आणि अंतर्गत अशा ७ रिंगरोड तयार करण्याचे

Mumbai: मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा : ५८ हजार कोटींच्या रिंगरोड प्रकल्पाला मंजुरी Read More »

AI : गुगल भारतात करणार एआयमध्ये गुंतवणूक

यासंदर्भात सुंदर पिचाई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीनी भारताचा कायापालट करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. डिजिटल इंडिया बरोबरच कृषी आणि भारताच्या पायाभूत सुविधांचादेखील यामध्ये विचार केला जात आहे. गुगुल भारतामध्ये एआय (AI) क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत असून भारतात पिक्सेल फोनदेखील बनवलेजाणार आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेतील(AI) बाजारपेठेचा फायदा भारतीय जनतेसाठी मोठा असून याचा वापर भारतातील लोकांच्या सेवेसाठी

AI : गुगल भारतात करणार एआयमध्ये गुंतवणूक Read More »

Semiconductor : अमेरिकेकडून भारताला मिळणार सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट

अमेरिकेच्या सहकार्याने भारताला पहिला राष्ट्रीय सुरक्षा ‘सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट’(Semiconductor) मिळणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा भारतातीलच नव्हे तर जगातील पहिला ‘मल्टी मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट’ असेल. त्यामुळे हा प्लांट भारतासोबतच अमेरिकेसाठीही खूप महत्त्वाचा आहे अमेरिकेच्या लष्कराने या उच्च तंत्रज्ञानासाठी भारतासोबत भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतात तयार होत असलेला हा सेमीकंडक्टर (Semiconductor) प्लांट दोन्ही देशांसाठी लष्करी

Semiconductor : अमेरिकेकडून भारताला मिळणार सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट Read More »

वाढवण प्रकल्पातील एकाही मच्छिमार बांधवाला विस्थापित होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचे कोळी समाजाला आश्वासन

ठाणे : देशातील सर्वात मोठे पॅकेज ‘वाढवण’ प्रकल्पातील मच्छिमारांना (Fisherman) देणार असून कोणालाही विस्थापित होण्याची गरज पडू देणार नाही असे आश्वासन, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कोळी-आगरी बांधवांशी संवाद साधला दिले. ऐरोली नवी मुंबई येथील भूमिपुत्र – प्रकल्पग्रस्त, कोळी – आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतीचे भूमिपूजन

वाढवण प्रकल्पातील एकाही मच्छिमार बांधवाला विस्थापित होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचे कोळी समाजाला आश्वासन Read More »

कोळी समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी निधी कमी पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कोळी बांधव हा मनमोकळ्या स्वभावाचा आहे. त्याच्या मनात एक अन् पोटात एक असं कधीचं नसतं. कोळी बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी भव्य दिव्य वास्तू उभी करावी. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. ऐरोली नवी मुंबई येथील भूमिपुत्र – प्रकल्पग्रस्त, कोळी – आगरी

कोळी समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी निधी कमी पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

Nitin Gadkari: वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे – गडकरी

वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे. यामुळे कृषीसह उद्योग क्षेत्राची भरभराट होईल. यातून अर्थव्यवस्थेची व्याप्ती आणि विकासदर वाढेल. त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊन गरिबी कमी होण्यास मदत होईल.भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेऊन वर्तमान काळात अभ्यास करून उद्दिष्ट गाठण्याची आवश्‍यकता आहे. या जोरावर भारत विश्‍वगुरू होईल,’’ असा ठाम विश्‍वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री

Nitin Gadkari: वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने यांच्या विकासावर भर दिला पाहिजे – गडकरी Read More »

नितेश राणेंची जिहादी मानसिकतेवर घणाघाती टीका; ‘ही जी काय दादागिरी आहे, ती पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये जाऊन…’

धारावी : मुंबईच्या धारावीत (Dharavi) सकाळपासून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. धारावीत मशिदीचा अवैध भागावर (Unlawful Part of the Mosque) कारवाई करायला बीएमसीचं पथक धारावीत गेलं असता तेथील नागरिकांनी बीएमसी अधिकाऱ्याच्या वाहनांवर दगडफेक करून तोडफोड केल्याचं समोर आलं. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला. भाजपाचे आमदार आणि नेते नितेश राणे (Nitesh Rane)

नितेश राणेंची जिहादी मानसिकतेवर घणाघाती टीका; ‘ही जी काय दादागिरी आहे, ती पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये जाऊन…’ Read More »