स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते झाले ‘निर्मल वारी अभियान’ पुस्तिकेचे विमोचन
सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर येथे झालेल्या धर्माचार्य चिंतन संमेलनात स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी निर्मल वारी अभियान या पुस्तिकेचे विमोचन केले. 17 सप्टेंबर रोजी ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘एकगठ्ठा मतदानाचा धडा’ या दोन पुस्तिकांचे स्वामीजींनी पुण्यात विमोचन केले होते. अशा प्रकारच्या पुस्तकांची समाजाला फार जास्त आवश्यकता आहे असे मत स्वामीजींनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी […]
स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते झाले ‘निर्मल वारी अभियान’ पुस्तिकेचे विमोचन Read More »