News Bharati

बातम्या

गौतम गंभीर ने स्वीकारली भारताच्या क्रिकेट प्रशिक्षकपदाची जबाबदारी

माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल द्रविडच्या कार्यकाळाच्या समाप्तीनंतर 9 जुलै 2024 रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ही भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने महत्वाची घोषणा केली आहे भारताच्या 2011 च्या विश्वचषक विजयातील प्रमुख खेळाडू आणि दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या गौतम गंभीर कडे अनुभवाचा खजिना आहे. 2016 […]

गौतम गंभीर ने स्वीकारली भारताच्या क्रिकेट प्रशिक्षकपदाची जबाबदारी Read More »

सुप्रीम कोर्टाचा NEET फेरपरिक्षेस नकार

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2024 मध्ये पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) साठी पुनर्परीक्षा घेण्यास नकार दिला आहे. पेपर लीक झाल्याची कबुली देऊनही, कोर्टाने पेपर फूट सिद्ध करण्यासाठी अपुरे पुरावे असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम अंदाजे 155 विद्यार्थ्यांवर होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत, काहींनी सरकार आणि नॅशनल

सुप्रीम कोर्टाचा NEET फेरपरिक्षेस नकार Read More »

फसवणूक प्रकरणी मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

पुणे- मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधात पुण्यातील न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीसाठी जरांगे न्यायालयात हजर न राहिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले. हे प्रकरण २०१३ च्या फसवणूकीशी संबंधित आहे, ज्यामध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या दोन साथीदारांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील नाटके सादर करणाऱ्या

फसवणूक प्रकरणी मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी Read More »

अर्थसंकल्पात कृषी विकासाला प्राधान्य – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत सरकारने पाहिलेल्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने टाकलेले सकारात्मक पाऊल हा आजचा अर्थसंकल्प (Budget) आहे. विकसित भारताची पायाभरणी करण्यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राथमिक प्राधान्य देण्यासह आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर व्यक्त

अर्थसंकल्पात कृषी विकासाला प्राधान्य – कृषिमंत्री धनंजय मुंडे Read More »

अर्थसंकल्पात मुळा मुठा नदी संवर्धनासाठी 690 कोटींची तरतूद

नवी दिल्ली, 23 जुलै, 2024 – पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टाकत, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये मुळा मुठा नदीच्या (Mula Mutha River) संवर्धनासाठी 690 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा उपक्रम देशातील जलस्रोतांचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान वाटपाची घोषणा केली, \”आम्ही

अर्थसंकल्पात मुळा मुठा नदी संवर्धनासाठी 690 कोटींची तरतूद Read More »

देशाच्या विकासाला अधिक गती देत सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २३ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) देशाच्या विकासाला अधिक गती देत सामान्यांना दिलासा देणारा आणि काळाभिमुख सुधारणा करतांनाच वित्तीय तूट कमी करणारा असा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, रोजगार निर्मिती बरोबरच शेतीलाही चालना देणारा आणि लोककल्याणकारी आहे, अशी प्रतिक्रिया वने,

देशाच्या विकासाला अधिक गती देत सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – सुधीर मुनगंटीवार Read More »

महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प – अजित पवार

मुंबई, दि. 23 : “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प (Budget) ठरला आहे. मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा-आकांक्षा-अपेक्षांची पूर्तता करणारा, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार, स्वयंरोजगार, विज्ञान, संशोधन, कौशल्यविकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा, मजबूत-विकसित भारताची पायाभरणी

महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प – अजित पवार Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वाधिक निधी; ग्रामीण आणि शहरी भागांसाठी 3 कोटी नवीन घरे

नवी दिल्ली, 23 जुलै, 2024 – परवडणाऱ्या घरांना महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) य्यानी आज आपल्या बजेट (Budget2024 ) भाषणात या कच्च्या घरामध्ये राहणारे लोकांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय बजेट 2024-2025 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) अंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे तयार करण्याचा निर्णय घेण्यात

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वाधिक निधी; ग्रामीण आणि शहरी भागांसाठी 3 कोटी नवीन घरे Read More »