News Bharati

बातम्या

केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’

केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’ चा प्रकार सुरू असून पक्षातील नेते यात सहभागी असल्याचा आरोप पक्षाच्या नेत्या सिमी रोजबेल जॉन यांनी केला आहे. या आरोपांनंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. या प्रकारणावरून भाजपने काँग्रेसवर टीका सुरू केली आहे. काँग्रेस पक्षातील अनेक महिलांना चित्रपट उद्योगातील कास्टिंग काऊचप्रमाणे शोषणाचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या महिलांचे राजकीय […]

केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’ Read More »

उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे

या सरकारला गेट आउट म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे. अडीच वर्षात केवळ दोन वेळा मंत्रालयात जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने हा महाराष्ट्र १० वर्ष मागे नेला, अशी टीका भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलू नये. शरद पवारांचे वय

उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे Read More »

अमानतुल्ला खान यांना अखेर ईडीकडून अटक

वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित कारवाई आम आदमी पार्टीचे ओखला विधानसभेचे आमदार अमानतुल्ला खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, सोमवारी अटक केली आहे. 6 तासांच्या चौकशीनंतर ईडीने खान यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीचे पथक सोमवारी सकाळी आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरी

अमानतुल्ला खान यांना अखेर ईडीकडून अटक Read More »

सोने , चांदीच्या दरात घसरण

देशांतर्गत सराफा बाजारात आज सलग चौथ्या दिवशी किंचित घट झाली आहे. आजच्या घसरणीमुळे देशातील बहुतांश सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,१८० ते ७३,०३० रुपये प्रति १० ग्रॅमच्या दरम्यान आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोनेही आज ६७०९०.०० ते ६६९४०.०० रुपये प्रति १० ग्रॅम दरम्यान विकले जात आहे. आज चांदीचा भावही १०० रुपये प्रति किलोने घसरला आहे.

सोने , चांदीच्या दरात घसरण Read More »

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित

नांदेड : गेल्या दोन दिवसांपासून नांदेड (Nanded) जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर शनिवारी 26 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून लागवडीखालील दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. नांदेड शहर, अर्धापूर, हदगाव, देगलूर,

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित Read More »

भारताचे संविधान जगात सर्वश्रेष्ठ असून संविधान बदल हा अपप्रचार आहे – अंबादास सकट

छत्रपती संभाजीनगर : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील सामाजिक नेतृत्व व संस्था संघटनांच्या प्रतिनिधींचा \”‘सामाजिक संवाद मेळावा\” छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला. या मेळाव्यातून अनुसूचित जाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, सद्यस्थिती, भारतीय संविधान, आरक्षण, सामाजिक न्यायच्या संदर्भात

भारताचे संविधान जगात सर्वश्रेष्ठ असून संविधान बदल हा अपप्रचार आहे – अंबादास सकट Read More »

पुणे : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ

पुणे, 2 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ‘महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यात येते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी नऊ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या

पुणे : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी मुदतवाढ Read More »

कनेक्टिव्हिटी आणि गतिशीलतेला नवीन चालना…

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. ३०९ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय १३ हजार ९६६ कोटी रुपयांच्या कृषी क्षेत्रातल्या सुधारणांच्या योजनांना मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत ही बैठक झाली. यामुळे १ हजार गावे आणि या भागातील ३० लाख नागरिकांना

कनेक्टिव्हिटी आणि गतिशीलतेला नवीन चालना… Read More »

आदिशक्तीला देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान स्त्रीशक्तीचे नमन… राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

कोल्हापूरमध्ये मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रीअंबाबाईचे आज दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी यावेळी उपस्थित होते. कोल्हापूर विमानतळावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. राष्ट्रपती २१ व्या दीक्षान्त समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच

आदिशक्तीला देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान स्त्रीशक्तीचे नमन… राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर Read More »

\”IC814: द कंदहार हायजॅक\” वादाच्या भोवऱ्यात

आजकालच्या वेब सिरिज आणि चित्रपटांमध्ये इतिहासाची घटना दाखवण्याचा प्रयत्न होत असतो, पण त्यामध्ये कितीतरी वेळा इतिहासाची सत्यता बाजूला सारून कथानकांची सोय केली जाते. ‘IC814: द कंदहार हायजॅक’ ही वेब सिरिज हेच एक उदाहरण आहे. या सिरिजमध्ये हायजॅक करणाऱ्यांच्या नावांमध्ये बदल केला गेला, जेणेकरून हिंदू समाजाचा अपमान होण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असल्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये इतिहासाची

\”IC814: द कंदहार हायजॅक\” वादाच्या भोवऱ्यात Read More »