News Bharati

मुस्लिम

वाढता जागतिक जिहाद – भारत आणि मुंबईसाठी वाढती चिंतेची बाब

मॉस्को असो व म्युनिक, सिडनी असो वा पहलगाम, मरणारा हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, यहुदी कोणीही असू शकतो. पण मारणारा कायम मुस्लिमच का?  ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर हनुक्का उत्सवादरम्यान केलेल्या बेछूट गोळीबारात १५ ज्युईश नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० ते ८७ वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश आहे. या हल्ल्यात ४० जण जखमी झाले. यातील २५ जणांवर अद्याप उपचार सुरू असून, […]

वाढता जागतिक जिहाद – भारत आणि मुंबईसाठी वाढती चिंतेची बाब Read More »

भारतीय भाभा अणुऊर्जा प्रकल्पात शास्त्रज्ञ आणि जिहादी गुप्तहेराची घुसखोरी

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने इतक्यातच इराण आणि पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या दोन गुप्तहेरांना अटक केली आहे. त्यापैकी ६० वर्षीय अख्तर हुसैन कुतुबुद्दीन अहमद याला मुंबईतील वर्सोवा परिसरातून पकडले गेले. तो भाभा अणु संशोधन केंद्र (बार्क) मधील शास्त्रज्ञ असल्याचे नाटक करून परदेशात मुक्त संचार करत होता. त्याच्यावर संवेदनशील माहिती विकल्याचा आरोप आहे. त्याचा एक सहकारी झारखंडमधून अटक

भारतीय भाभा अणुऊर्जा प्रकल्पात शास्त्रज्ञ आणि जिहादी गुप्तहेराची घुसखोरी Read More »

मिरा रोड ते म्यानमार: जिहादी रॅकेट उघडकीस..

एखाद्या भौगोलिक क्षेत्रात मुस्लीम समाजाची लोकसंख्या लक्षणीय होऊ लागली की आपसूक तेथील गुन्हेगारीचा आलेख वाढू लागतो. अगदी साखळी चोरांपासून अमली पदार्थांच्या व्यापारापासून ते मानवी तस्करी पर्यंत. मुंबई जवळील मीरा रोड हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मीरा रोडच्या लोकसंख्येत मुस्लिम समाजाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. मिरा रोड मधील गुन्हेगारीच्या बातम्या मुंबईच्या वृत्तपत्रांमध्ये

मिरा रोड ते म्यानमार: जिहादी रॅकेट उघडकीस.. Read More »

ब्रिटनमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल वांशिक माहिती गोळा करणे का अनिवार्य झाले?

(जेव्हा १७ जूनला ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हा मला सुएला ब्रेवरमन यांच्या एका विधानाची आठवण झाली, तेव्हा त्या होम सेक्रेटरी होत्या. त्या गोष्टीला दोन वर्ष झाली. आता ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान यांनी चौकशी समितीचे सर्व मुद्दे तेथील लोकसभेमध्ये सविस्तर मांडले आणि गरज पडल्यास कायदाही करावा लागला तरी करण्याची तयारी दाखविली आहे. त्याशिवाय न्याय मिळणार नाही असेही

ब्रिटनमध्ये मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल वांशिक माहिती गोळा करणे का अनिवार्य झाले? Read More »

खालिद गेला… आता पुढचा कोण? पाकिस्तानात दहशतवाद्यांची मंडळी हादरली

दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः।सर्पो दंशति काले तु दुर्जनस्तु पदे पदे॥ —चाणक्य नीती: 3.4 [1] पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे ठोस प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानचा दहशतवाद पोसणारा खरा चेहरा जगासमोर आणला. याच पार्श्वभूमीवर भारतातील अनेक दहशतवादी कारवायांचा सूत्रधार असलेला सैफुल्ला खालिद याची हत्या झाली. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मटली परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर

खालिद गेला… आता पुढचा कोण? पाकिस्तानात दहशतवाद्यांची मंडळी हादरली Read More »

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा दाखल

सोयगावमधील हिंदू तरुणांच्या आंदोलनाला यश छत्रपती संभाजीनगर – सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा येथील अफरोज नजीर पठाण या तरुणाने स्वतःच्या इंस्टाग्राम वर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारा व औरंगजेबाचे गुणगान करणारा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला होता. यामुळे सोयगाव पोलिस स्टेशन येथे संबंधित आरोपी तरुणावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा दाखल Read More »

आक्रमण आणि फक्त आक्रमणच!

▪️बांगलादेशात सध्या जे काही घडत आहे, ते काही विशेष नाही आणि म्हणूनच त्यात वेगळे असे काही नाही. तिथे मुस्लिम बहुसंख्येने आहेत, म्हणून इस्लाम आहे आणि इस्लाम आहे म्हणूनच सहजीवन, सहअस्तित्व मान्य नाही. शिवाय जोडीला क्रौर्याला पंथाचे अधिष्ठान आहे. ▪️कुराणाच्या आयतीच्या आयती मूर्तीभंजनाचे आदेश देतात, मूर्तीपूजकांना काफर म्हणतात, जगण्याचा अधिकार नाकारतात, क्रौर्याने भरलेल्या मृत्यूचे समर्थन करतात,

आक्रमण आणि फक्त आक्रमणच! Read More »

कृष्ण प्रभू दास प्रभू यांच्यावरील कारवाईबाबत चिंता…

कृष्ण प्रभू दास प्रभू ( Krishna Das Prabhu ) यांच्यावर बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या कारवाईबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.  त्यांच्या बांगलादेशातील अटकेवर चिंता व्यक्त केली आहे. तसंच त्यांना जामीन न मिळणंही योग्य नाही असंही भारताने म्हटलं आहे. बांगलादेशातील अतिरेकी घटकांकडून हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर सध्या अन्याय केला जात आहे. गेली अनेक वर्ष हिंदू

कृष्ण प्रभू दास प्रभू यांच्यावरील कारवाईबाबत चिंता… Read More »

वक्फ बोर्डामुळे मुस्लिमच बेघर पुण्यातील प्रकार; 135 कुटुंबाची वाताहत

पुणे शहरातील कसबा पेठ परिसरात पुर्नविकासासाठी पाडण्यात आलेल्या वस्तीवर चक्क वक्फ बोर्डानेच दावा केला आहे. न्यायालयातील या वादामुळे २०१६ पासून झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प रखडला असून, हिंदू- मुस्लिमांची तब्बल १३५ कुटुंबे बेघर झाली आहेत. कुंभारवाडा परिसरातील पुण्येश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था झोपडपट्टी पुर्नविकासासाठी पाडण्यात आली. नवे घर मिळेल या आशेने २०१६मध्येच १३५ कुटुंबांनी शहरात इतरत्र स्थलांतर केले.

वक्फ बोर्डामुळे मुस्लिमच बेघर पुण्यातील प्रकार; 135 कुटुंबाची वाताहत Read More »

सज्जाद नोमानींवर टीका; तर, वोट जिहाद’मागे पवार, ठाकरे, गांधींचे हात? फडणवीसांचा सवाल

नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांच्यावर टीका करत, त्यांच्या विधानांचा निषेध व्यक्त केला आहे. . \”जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये ते लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्यांना शोधून बहिष्कार टाकण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. त्याशिवाय, ते मत जिहादचे (Vote Jihad) आवाहन करत असल्याचेही स्पष्ट

सज्जाद नोमानींवर टीका; तर, वोट जिहाद’मागे पवार, ठाकरे, गांधींचे हात? फडणवीसांचा सवाल Read More »