भक्तीमधून समाजदर्शन : संत साहित्याचे सामूहिक भान
साहित्य समाजाचा आरसा आहे. त्यातून समाजात सुरु असणाऱ्या घडामोडींचे चित्र उमटत असते. संतांनी अभंग, ओवी , भारुड यातून केवळ भक्ती भावनेचा प्रसार केला, नाही तर त्यासोबत समाजात सुरु असलेल्या घटनांची देखील माहिती दिली. एका अर्थाने संतसाहित्य ऐतिहासिक दस्ताऐवज आहेत. या साहित्याकडे या दृष्टीने बघणे देखील आवश्यक आहे. यादवांच्या राज्यात ११८९ ते १३१८ या कालखंडातील संतचळवळीची […]
भक्तीमधून समाजदर्शन : संत साहित्याचे सामूहिक भान Read More »