News Bharati

वैचारिक

भक्तीमधून समाजदर्शन : संत साहित्याचे सामूहिक भान

साहित्य समाजाचा आरसा आहे. त्यातून समाजात सुरु असणाऱ्या घडामोडींचे चित्र उमटत असते. संतांनी अभंग, ओवी , भारुड यातून  केवळ भक्ती भावनेचा प्रसार केला, नाही तर त्यासोबत समाजात सुरु असलेल्या घटनांची देखील माहिती दिली. एका अर्थाने संतसाहित्य ऐतिहासिक दस्ताऐवज आहेत. या साहित्याकडे या दृष्टीने बघणे देखील आवश्यक आहे.   यादवांच्या राज्यात ११८९ ते १३१८ या कालखंडातील संतचळवळीची […]

भक्तीमधून समाजदर्शन : संत साहित्याचे सामूहिक भान Read More »

ग्रुमिंग गँग अहवाल: दशकभराच्या अत्याचाराचे वास्तव

ग्रुमिंग गँग संबंधित समित्यांच्या अहवालातील माहिती वाचताना मी अक्षरशः हादरले. केवळ वर्णद्वेषाचा शिक्का बसू नये म्हणून अशा सामाजिक व्यथा, शोषण आणि आघात याकडे दुर्लक्ष करणे हे कोणाच्याही कल्पनेपलीकडे आहे असे म्हणावे लागले. सर्व जबाबदार व्यक्ती आणि संस्था यांनी मुलींना इतकी वर्षे का वाऱ्यावर सोडले हे समजेनासे होते. या प्रश्नाची चर्चा करताना वारंवार प्रा.ॲलेक्सीस जे (Prof

ग्रुमिंग गँग अहवाल: दशकभराच्या अत्याचाराचे वास्तव Read More »

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता

भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून \”भेदाभेद भ्रम अमंगल\” या अनुभुती प्रत्यक्ष जीवनात उतरवून जातीभेद निर्मूलनाचा वसा जपणारा वारकरी संप्रदाय. महाराष्ट्राचे कौस्तुभ समजल्या जाणाऱ्या विठ्ठलभक्ती संप्रदायाचा अर्थात वारकरी संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त, म्हणजे भक्त पुंडलिक. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर भागवत

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता Read More »

राष्ट्रीय एकात्मतेची वारी

या रे या रे लाहान थोर। याति भलते नारीनर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥ महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठीची यात्रा नाही, तर ती आपल्या देशातील सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे एक सुंदर उदाहरण आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी, वेगवेगळ्या गावांतून, जाती-धर्मांतून

राष्ट्रीय एकात्मतेची वारी Read More »

संतांचे अभंग, अजेंड्याच्या छायेत: नव्या युगाचे अर्बन ‘जंत’ आणि संत परंपरेचे  विकृतीकरण

गेल्या काही वर्षांत एक नवा ट्रेंड सुरू झालाय. डफली-तुणतुणं घेऊन, चेहऱ्यावर करुणा ओतलेला अभिनय करत, काही मंडळी ‘कलाकार’ बनून फिरतात. संतांचे अभंग गातात, पण त्यात भक्तीचा भाव नाही तर, असते जात-विभाजनाची फुटपाडी इच्छा आणि सनातन विरोधी अजेंड्याची विकृती! संतांनी परकीय शक्तींच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाला उत्तर म्हणून, समाजाला एकत्र आणण्यासाठी रचलेल्या अभंगांचाच वापर

संतांचे अभंग, अजेंड्याच्या छायेत: नव्या युगाचे अर्बन ‘जंत’ आणि संत परंपरेचे  विकृतीकरण Read More »

‘छावाच्या’ निमित्ताने इतिहासकारांच्या मानसिकतेची वसाहतवादापासून मुक्तता होणार का?

“मृत्यू लाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छावा” ‘छावा’ चित्रपटाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य प्रेक्षकांच्या भावनांना खोलवर स्पर्श करत आहे. परिणामी, अनेक ठिकाणी चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांचे डोळे अश्रूंनी भरून येत आहेत, आणि भावनांच्या ओघात ते रडतच सिनेमा

‘छावाच्या’ निमित्ताने इतिहासकारांच्या मानसिकतेची वसाहतवादापासून मुक्तता होणार का? Read More »

नवीन सांस्कृतिक धोरणात गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर

नवीन सांस्कृतिक धोरण: महाराष्ट्रात अनेक अद्भुत ऐतिहासिक स्थळे आहेत जी १७व्या शतकातील मराठा साम्राज्याच्या वैभवशाली राजवटीचे प्रतिबिंबित करतात, ज्याचे नेतृत्व योद्धा राजा छत्रपती शिवाजी होते. या किल्ल्यांना आजही मोहक बनवणारी गोष्ट म्हणजे केवळ त्यांची भव्यता नाही तर निसर्गाच्या सानिध्यात असलेली अप्रतिम ठिकाणे. गड-किल्ले आणि पुरातत्व स्थळांवर विशेष लक्ष केंद्रित करून महाराष्ट्राचा समृद्ध वारसा जतन करण्याच्या

नवीन सांस्कृतिक धोरणात गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर Read More »

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची का आहे गरज?

एखाद्याची पूर्ण क्षमता ओळखून व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी, न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी योग्य शिक्षण आवश्यक आहे. आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि समानता, वैज्ञानिक प्रगती, राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक जतन ही सर्व उद्दिष्टे भारताच्या निरंतर प्रगतीसाठी आणि जागतिक नेतृत्वासाठी उच्च-गुणवत्तेच शिक्षण आवश्यक आहे त्यासाठी शिक्षा नितीत अमूलाग्र बदल करण्याची नितांत आवश्यकता आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची का आहे गरज? Read More »

अजित डोवाल यांचे मॉस्को मिशन; रशिया-युक्रेन संघर्षात भारताचा मुत्सद्दीचा मार्ग

गेली दोन वर्षे रशिया आणि युक्रेन यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे अवघे जग चिंतेत असताना, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नुकत्याच झालेल्या मॉस्को भेटीनंतर संभाव्य मध्यस्थ म्हणून भारताची भूमिका चर्चेत आली आहे. रशिया व अन्य पाश्चिमात्य देश यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत भारताच्या वाढते महत्व अधोरेखित करते. डोवाल यांच्या भेटीचा

अजित डोवाल यांचे मॉस्को मिशन; रशिया-युक्रेन संघर्षात भारताचा मुत्सद्दीचा मार्ग Read More »

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. तंजावरचे मराठे या पुस्तक प्रकाशन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबाजीराजे भोसले छत्रपती, महाराणी गायत्रीराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे,

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा Read More »