News Bharati

वैचारिक

शरद पवार यांची सच्चर कमिटीचे थडगे पुन्हा उकरण्याची शपथ

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने त्यांच्या शपथनाम्यामधे सच्चर समितीच्या शिफाराशींचीअंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. या निमित्ताने शरद पवार यांनी सच्चर समितीचे मढे कारण नसताना पुन्हा उकरून काढले आहे. सच्चर समितीने वादग्रस्त शिफारशी करून दोन दशकांचा कालावधी होऊन गेला. या काळात कोणत्याही पक्षाने या समितीच्या शिफारशींची अंमलबाजवणी करण्याचा आग्रह धरला नाही. याचे कारण अत्यंत स्पष्ट […]

शरद पवार यांची सच्चर कमिटीचे थडगे पुन्हा उकरण्याची शपथ Read More »

कर्नाटकमध्ये काँग्रेस पुरस्कृत लव्ह जिहाद

विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेससला संधी दिल्याबद्दल कर्नाटकातील जनता पस्तावत आहे. लोकसभा निडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असतानाच काॅंग्रेससला एका घटनेमुळे बचवात्मक पवित्रा घ्यावा लागला आहे. कर्नाटकमधील घटनेमुळे कर्नाटकातील प्रभावशाली लिंगायत समाजामधे संतापाची लाट पसरली असून राज्यभर निदर्शने सुरू आहेत. मात्र मुस्लिम मतांसाठी राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या कॉँग्रेससकडून कोणत्याही न्यायाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. किंबहुना काँग्रेसच्या याच धोरणामुळे हिंदू

कर्नाटकमध्ये काँग्रेस पुरस्कृत लव्ह जिहाद Read More »

अयोध्येतील राम मंदिराचा संदेश

२२ जानेवारीचा अलौकिक दिवस अयोध्ये बरोबर सर्व जगाने अनुभवला. या दिवसाचे पावित्र्य, महत्त्व आणि दिव्यत्व अखंड आपल्या मनात राहीलच पण या दिवसाने जगाला दिलेला मानवतेचा, समरसतेचा, त्यागाचा, पुरुषार्थाचा, राष्ट्रीय ऐक्याचा, समर्पणाचा संदेश आपल्या सर्वांच्या हृदयात कायमस्वरूपी राहावा, हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना. पौष शुक्ल द्वादशी शके १९४५ सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत श्रीरामाच्या जन्मस्थानावर देशाच्या

अयोध्येतील राम मंदिराचा संदेश Read More »

धर्मांतरीतांसाठीचे आरक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य परंतु सध्या धर्मांतरीत झालेल्यांना आरक्षण, हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विषयाला कायम विरोध केला होता. मात्र या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या मागणीमागे भयंकर कारस्थान असून बाबासाहेबांच्या विचारांचे सदैव स्मरण करणे आवश्यक आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त या विषयावरील हा खास लेख. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त

धर्मांतरीतांसाठीचे आरक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

डॉ. हेडगेवार वरच्या पायरीवर कधीच दिसले नाहीत…

वर्षप्रतिपदा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिन. संघासारखी देशव्यापी संघटना उभी करणारे डॉ. हेडगेवार संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला आणि त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाला मित्राप्रमाणे वाटत, हा त्यांचा फार मोठा गुणविशेष होय. हा गुणविशेष अधोरेखित करणाऱ्या डॉक्टरांच्या या काही आठवणी. ८ फेब्रुवारी १९३५ : यवतमाळ येथे डॉ.भास्कर महादेव उपाख्य काकासाहेब टेंभे यांच्या मुलाच्या

डॉ. हेडगेवार वरच्या पायरीवर कधीच दिसले नाहीत… Read More »

सागरी क्षेत्राचा विकास आणि आत्मनिर्भर भारत – १

५ एप्रिल म्हणजे राष्ट्रीय सागरी दिन. या दिवसाचा प्रारंभ १९६४ मध्ये करण्यात आला. आज त्याला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. देशाचा सागरी इतिहास, नौदलाचे महत्त्व, देशाने गेल्या दहा वर्षात सागरी सामर्थ्यात केलेली वाढ आणि झालेली प्रगती यांचा सविस्तर आढावा घेणाऱ्या लेखमालेचा हा पूर्वार्ध. भारताला हजारो वर्षांपासून समृद्ध सागरी वारसा आहे. सागरी क्रियाकलापांचा सर्वात जुना संदर्भ

सागरी क्षेत्राचा विकास आणि आत्मनिर्भर भारत – १ Read More »

बाबू जगजीवन राम : सामाजिक न्यायासाठी झटलेला नेता

५ एप्रिल ही बाबू जगजीवन राम यांची जयंती. बाबूजींचे अनेक गुण आणि त्यांची कामगिरी समाजापुढे आली नाही. विशेषतः त्यांच्या सामाजिक विचारांकडे काहीसे दुर्लक्षच झाले. बाबूजींच्या जयंती दिनाच्या निमित्ताने त्यांचे सामाजिक चिंतन सांगणारा हा लेख. १९ आणि २० व्या शतकाने प्रथम सामाजिक स्वातंत्र्य का राजकीय स्वातंत्र्य या वादाची अनुभूती घेतली. तटस्थ भूमिकेतून पाहिले, तर हे दोन्ही

बाबू जगजीवन राम : सामाजिक न्यायासाठी झटलेला नेता Read More »

ईशान्य भारताचा सर्वंकष विकास

ईशान्य भारतातील सातही राज्यांचा विकास आणि त्यासाठीची धोरणे, योग्य निर्णय, त्या निर्णयांची तितक्याच प्रभावीरीत्या अंमलबजावणी अशा विविध बाबींमुळे ईशान्य भारताचा सर्वंकष विकास झाल्याचे दिसत आहे. पायाभूत सुविधांचाही विकास वेगाने सुरू आहे. ईशान्य भारताच्या विकासाला प्राधान्य हे केंद्र सरकारचे गेल्या दहा वर्षातील एक महत्त्वपूर्ण धोरण ठरले आहे. ईशान्य भारताच्या विकासासाठी सरकारने पहिल्याच कार्यकाळात अॅक्ट ईस्ट धोरण

ईशान्य भारताचा सर्वंकष विकास Read More »

दहशतवादाच्या विरोधातील सुस्पष्ट धोरणामुळे…

दहशतवादाच्या विरोधातील सुस्पष्ट धोरण आणि केंद्र सरकारने दहशतवाद निपटून काढण्यासाठी वेगवेगळ्या तपासयंत्रणांमध्ये निर्माण केलेला समन्वय तसेच त्यासाठी तंत्रज्ञानाचा केला जात असलेला वापर याचा चांगला परिणाम देशात गेल्या दहा वर्षात दिसून आला आहे. माओवादी किंवा नक्षलवादी चळवळींविरोधात केंद्र सरकारने मागील दहा वर्षात बहुआयामी नीती अवलंबली. त्या अंतर्गत नक्षलग्रस्त राज्यांमधील पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी, दलाच्या प्रशिक्षणासाठी, पायाभूत सुविधांसाठी,

दहशतवादाच्या विरोधातील सुस्पष्ट धोरणामुळे… Read More »

‘हे’ नामांतर आवश्यकच होते

राज्यातील महायुती सरकारने पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे ‘राजगड’ असे नामांतर केले आहे. हा निर्णय अलीकडेच घेण्यात आला. निवडणुकीच्या गदारोळात या निर्णयाकडे दुर्लक्ष झाले असले तरी हे पाऊल अभिमानास्पद आहे. राजगडाची महती काय सांगावी ? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कर्मभूमी. हिंदवी स्वराज्याची ही पहिली राजधानी. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन दशकांपेक्षा अधिक काळ

‘हे’ नामांतर आवश्यकच होते Read More »