भटके विमुक्त समाजाचे सर्वेक्षण आणि उपस्थित झालेले प्रश्न
भटके विमुक्त समाज म्हटले की समोर येते ते \”सांगायला गाव नाही, राहायला घर नाही\” किंवा \”हागणदारी हीच त्यांची वतनदारी\” इत्यादी वाक्य साहित्यामधून भटके विमुक्त समाजाचे वास्तविक चित्र समाजापुढे मांडण्याचा अनेक वर्ष प्रयास झाला. एकेकाळी गौरवमय इतिहास असलेला, स्वाभिमानी, राष्ट्रप्रेमी समाजाने केवळ या देश, देव आणि धर्म यासाठी भटकंती स्वीकारली. हे समाजबांधव कला, जागर, देव घेऊन […]
भटके विमुक्त समाजाचे सर्वेक्षण आणि उपस्थित झालेले प्रश्न Read More »