News Bharati

वैचारिक

भटके विमुक्त समाजाचे सर्वेक्षण आणि उपस्थित झालेले प्रश्न

भटके विमुक्त समाज म्हटले की समोर येते ते \”सांगायला गाव नाही, राहायला घर नाही\” किंवा \”हागणदारी हीच त्यांची वतनदारी\” इत्यादी वाक्य साहित्यामधून भटके विमुक्त समाजाचे वास्तविक चित्र समाजापुढे मांडण्याचा अनेक वर्ष प्रयास झाला. एकेकाळी गौरवमय इतिहास असलेला, स्वाभिमानी, राष्ट्रप्रेमी समाजाने केवळ या देश, देव आणि धर्म यासाठी भटकंती स्वीकारली. हे समाजबांधव कला, जागर, देव घेऊन […]

भटके विमुक्त समाजाचे सर्वेक्षण आणि उपस्थित झालेले प्रश्न Read More »

जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ?

संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज यांनी अध्यात्म चळवळीने तथा शिवरायांच्या राष्ट्रीय शिवकालीन इतिहासाने आपला पुरोगामी महाराष्ट्र सामाजिक एकतेच्या सूत्रात बांधून ठेवला आहे महाराष्ट्रातील सर्व जाती पंथाच्या संतांनी सुद्धा महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द टिकवून ठेवला आहे यशवंतराव चव्हाण पासून वसंतदादा पाटील यांची सुसंस्कृत राजकीय परंपरा लाभली असून त्यांनी सुद्धा जातीय सलोखा कायम ठेवण्यात महत्वाची भूमिका आहे

जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ? Read More »

बांगलादेश सत्ताबदल: भारतावरील संभाव्य परिणाम

बांगलादेश मधील सरकारी नोकऱ्यांमध्ये १९७१ च्या मुक्तिसंग्रामात लढलेल्या लोकांच्या वंशजांना तिथल्या शेख हसीना सरकारने ३०% राखीव जागा जाहीर केल्या आणि देशात वादाची ठिणगी पडली. तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करून हे आरक्षण ३० टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणलं. मात्र आंदोलन काही शमल नाही. शेवटी आज या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून निघून जाण्यास

बांगलादेश सत्ताबदल: भारतावरील संभाव्य परिणाम Read More »

कॉँग्रेसचा डाव, हिंदूंवर घाव  

कॉँग्रेसची धोरणे आता ‘मतपेढीच्या राजकारणापालिकडे’ गेली आहेत. कॉँग्रेस नेत्यांची गेल्या काही दिवसातील वक्तव्ये लक्षात घेतली, तर पक्षाच्या मनात राजकारणापालिकडे काही आहे का, असाच संशय निर्माण होतो. हे Design आंतरतराष्ट्रीय आहे का, असा सवाल  निर्माण झाला आहे. मतदारांनी यांची गंभीर दखल घेतली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसवर अर्थसंकल्पाबाबत केलेला आरोप गंभीर आहे. याकडे केवळ निवडणुकीतील

कॉँग्रेसचा डाव, हिंदूंवर घाव   Read More »

इस्लामिक कट्टरतावाद मुक्त जगाची नांदी

इस्लामिक कट्टरतावाद काय आहे हे तर आपल्याला पुरेपूर माहिती आहे. केवळ १४०० वर्षांची आयु असणाऱ्या इस्लाम या पंथाची आज जगात सुमारे २५% लोकसंख्या आहे. तलवारीच्या जोरावर पहिल्या चाळीस वर्षांतच त्यांनी बहुतांश इस्लामिक जगत काबीज केले होते हा इतिहास विसरता येणे शक्य नाही. आज १९५ पैकी सुमारे ५७ देश इस्लामिक देश मानले जातात. जन्मदरानुसार जगातला सर्वात

इस्लामिक कट्टरतावाद मुक्त जगाची नांदी Read More »

काॅंग्रेसचा डीएनए हिंदू विरोधी

हिंदूद्वेष आणि राम भक्तांचा अपमान, ही काॅंग्रेसची नीती आहे. किंबहुना हाच काॅंग्रेसचा डीएनए आहे. `हिंदू’ म्हणजे जणू काही ‘काफिर’ अशीच काॅंग्रेसची भूमिका होती, आहे आणि राहील. काॅंग्रेसचा पराकोटीचा हिंदूद्वेष नुकत्याच घडलेल्या दोन घटनांवरून दिसून आला. हा हिंदू द्वेष एवढ्या नीच थराला गेला आहे की, पक्षाला सामाजिक सभ्यता आणि महिला सन्मान याचे सुद्धा भान राहिलेले नाही.

काॅंग्रेसचा डीएनए हिंदू विरोधी Read More »

रोहित वेमुला आणि डाव्यांचे कारस्थान

तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला प्रकरणात न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केल्यामुळे काँग्रेसची अभूतपूर्व अडचण झाली आहे. काँग्रेसपेक्षा डाव्या मंडळींना बसलेली ही एक सणसणीत चपराक आहे. राजकीय स्वार्थासाठी `leftist gang’ किती नीच थराला जाऊ शकते, याचे जीवंत उदाहरण म्हणजे रोहित वेमुला प्रकरण. एखाद्या घटनेचा वापर करून देशामधे अंदाधुंद आणि अराजकता माजविण्याचा डाव्या मंडळींचा नेहमीचा अजेंडा असतो. रोहित

रोहित वेमुला आणि डाव्यांचे कारस्थान Read More »

लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि आता व्होट जिहाद

लव्ह जिहाद आणि लँड जिहादच्या पाठोपाठ भारतीय शब्दकोशात एका नवीन शब्दाची भर पडली आहे. हा नवा शब्द आहे व्होट जिहाद’. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्ष्याच्या नेत्या मारिया आलम खान यांनी फरूखाबाद येथे एका प्रचार सभेमधेव्होट जिहाद’ या शब्दाचा वापर करून एकच खळबळ माजविली आहे. मारिया खान यांच्या भाषणाची क्लिप समाज मध्यमांवर प्रसारित झाली आणि उत्तर

लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि आता व्होट जिहाद Read More »

महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेला ‘भटकता आत्मा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत त्यांच्या भाषणामध्ये `महाराष्ट्रातील भटकता आत्मा’ असा एक उल्लेख केला. इच्छा अपूर्ण राहिल्या की, आत्मे भटकत राहतात, असे मोदी उपरोधाने म्हणाले होते. या भटकत्या आत्म्याने महाराष्ट्राचे राजकारण प्रदीर्घ काळ अस्थिर करून ठेवले, असा मोदी यांच्या टीकेचा रोख होता. मोदी यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी ‘चोराच्या मनात चांदणे’ या

महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेला ‘भटकता आत्मा’ Read More »

कृष्णा खोरे मंडळ आणि काँग्रेसचा शेतकरीद्रोह

कृष्णा खोऱ्यातील पाणी प्रश्नाकडे शरद पवार आणि काँग्रेसने केलेले दुर्लक्ष म्हणजे ‘criminal negligence’ आहे. शरद पवार आणि काँग्रेसने हा विषय वेळेवर आणि संवेदनशीलतेने हाताळला असता तर पश्चिम महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते. शेतकऱ्यांच्या किमान तीन पिढ्या यामुळे उद्ध्वस्त झाल्या. पश्चिम महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचे काम शरद पवार आणि काँग्रेसने केले. हा शेतकारीद्रोहच आहे. शेतकऱ्यांचे नेते आणि

कृष्णा खोरे मंडळ आणि काँग्रेसचा शेतकरीद्रोह Read More »