News Bharati

वैचारिक

दलितांचे अक्षम्य गुन्हेगार – मुंबईत काँग्रेसला स्वतःच्याच पापांची फळे

मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक केवळ सत्तेसाठीची चुरस नव्हती, तर ती राजकीय नीतिमत्ता, सामाजिक प्रतिनिधित्व आणि नेतृत्वाच्या विश्वासार्हतेची मोठी परीक्षा होती. विशेषतः दलित आणि बहुजन समाजाशी काँग्रेसचे नेमके नाते काय, हे या निवडणुकीने आरशासारखे स्वच्छ केले. केवळ युतीचे गणित किंवा संघटनात्मक विस्कळीतपणा एवढेच हे मर्यादित नसून, काँग्रेसच्या प्रदीर्घ राजकारणातील ढोंगीपणा आणि दिशाहीनतेचा हा अटळ परिणाम आहे. […]

दलितांचे अक्षम्य गुन्हेगार – मुंबईत काँग्रेसला स्वतःच्याच पापांची फळे Read More »

वाढता जागतिक जिहाद – भारत आणि मुंबईसाठी वाढती चिंतेची बाब

मॉस्को असो व म्युनिक, सिडनी असो वा पहलगाम, मरणारा हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, यहुदी कोणीही असू शकतो. पण मारणारा कायम मुस्लिमच का?  ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर हनुक्का उत्सवादरम्यान केलेल्या बेछूट गोळीबारात १५ ज्युईश नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० ते ८७ वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश आहे. या हल्ल्यात ४० जण जखमी झाले. यातील २५ जणांवर अद्याप उपचार सुरू असून,

वाढता जागतिक जिहाद – भारत आणि मुंबईसाठी वाढती चिंतेची बाब Read More »

परिक्षा पे चर्चा – विद्यार्थ्यांची अलिप्तता

गेल्या आठवड्यात एक बातमी वाचली की ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून भाग घेणाऱ्यांची संख्या समाधानकारक नाही. याकडे एका व्यक्तीने सुनियोजित पद्धतशीर काम केले नसणार असे न म्हणता वेगळया प्रकारे पहावे लागेल. अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आहे हा. अनेक अंगांनी पोखरलेल्या शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जेव्हढे लक्ष घालणे गरजेचे आहे तेव्हढे महत्व

परिक्षा पे चर्चा – विद्यार्थ्यांची अलिप्तता Read More »

अफगाणिस्तान.. पाकिस्तान आणि मोदींची मुत्सद्देगिरी..

अफगाणिस्तानामधील तालिबान सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार यांच्यात गेल्या काही दिवसात वाढलेल्या राजनैतिक संबंधांबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या अटकळी बांधल्या जात आहेत. ऑक्टोबर महिन्यात बगराम विमानतळ आपल्या ताब्यात देण्याची अमेरिकेची मागणी अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीने फेटाळली तेव्हा भारताने तालिबानला समर्थन दिले. त्यानंतर तालिबानचे हंगामी परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर आले. त्यानंतर उभय देशांमधील संबंधांमध्ये २०२१ पासून निर्माण

अफगाणिस्तान.. पाकिस्तान आणि मोदींची मुत्सद्देगिरी.. Read More »

भारताची आफ्रिकेशी लष्करी भागीदारी, वॉशिंग्टनला हादरवतेय?

जग चीनकडे पाहण्यात व्यस्त असताना, भारताने एक असा भूराजकीय डाव खेळला की, वॉशिंग्टनमध्ये खळबळ माजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीसहून अधिक आफ्रिकन देशांशी लष्करी भागीदारी केली आहे. हा केवळ रणनीतीचा औपचारिक भाग नाही, ही एक सत्तांतराची सुरुवात आहे. मोंबासाच्या नौदल तळांपासून घानाच्या रडार प्रणालींपर्यंत भारताची उपस्थिती आता केवळ सहायक नाही- ती निर्णायक आहे. हा जागतिक

भारताची आफ्रिकेशी लष्करी भागीदारी, वॉशिंग्टनला हादरवतेय? Read More »

ख्रिश्चन धर्मांतराचे जाळे: २०२५ मधल्या २५ घटना

भारतात धर्म परिवर्तन हा नेहमीच एक संवेदनशील आणि वादग्रस्त विषय आहे, विशेषतः जेव्हा धर्मांतर हे फसवणूक, दबाव किंवा प्रलोभनाच्या माध्यमातून घडवले जाते.  जून २०२५ मध्ये देशभरात अशा २५ पेक्षा अधिक घटना उघडकीस आल्याने ही समस्या किती गंभीर आहे, याची पुन्हा एकदा जाणीव होते आहे.  उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यांतील बातम्यांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल हिंदू समाजाला,

ख्रिश्चन धर्मांतराचे जाळे: २०२५ मधल्या २५ घटना Read More »

चीनचा विरोध, भारताचा स्वीकार: दलाई लामा नावाचे पर्व

परमपूज्य दलाई लामा त्यांच्या ९० व्या वर्षात पदार्पण करत असताना, त्यांचे जीवन केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही, तर ते शांती, करुणा आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाचे जागतिक प्रतीक बनले आहे. त्यांचे अस्तित्व भारताच्या धर्मस्वातंत्र्याच्या आणि सहिष्णुतेच्या मूल्यांचे मूर्तिमंत स्वरूप आहे. तिबेटचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरु आणि भारताचे सर्वात प्रतिष्ठित पाहुणे म्हणून, दलाई लामांचे जीवन भारताच्या नैतिक आणि सांस्कृतिक

चीनचा विरोध, भारताचा स्वीकार: दलाई लामा नावाचे पर्व Read More »

जागतिक लोकसंख्या दिन: आकड्यांपलीकडील राष्ट्रीय अस्तित्वाची लढाई

दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी १९८९ साली सुरू केलेला हा उपक्रम आरोग्य, विकास आणि लोकसंख्या धोरणांवर विचारमंथन करण्यासाठी असतो. पण आज, विशेषतः भारताच्या संदर्भात, हा दिवस केवळ आकडेवारीचा खेळ न राहता, देशाच्या भविष्यातील स्वरूपावर आणि स्थैर्यावर गंभीरपणे विचार करण्याची संधी देतो. वाढती लोकसंख्या हे एक जागतिक आव्हान आहेच,

जागतिक लोकसंख्या दिन: आकड्यांपलीकडील राष्ट्रीय अस्तित्वाची लढाई Read More »

मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे

१२व्या ते १७व्या शतकात महाराष्ट्रात संतपरंपरेचा उदय झाला. विठ्ठल भक्ती सोबतच समाजाला ज्ञान देणे, विचारप्रवृत्त करणे आणि एकात्मतेच्या धाग्याने जोडण्याचे कार्य संतांनी केले. त्यांच्या लेखणीतून निर्माण झालेल्या विपुल सर्जनाला आपण संतसाहित्य म्हणून ओळखतो. हे साहित्य केवळ धार्मिक अभिव्यक्ती नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची शक्तीही होते. संतांनी संपूर्ण आयुष्य विठ्ठल भक्तीसाठी वाहून घेतले. त्यासोबतच  अंधश्रद्धा, जुनाट चालीरीती,

मराठी संतसाहित्य : अध्यात्मातून समाजजागृतीकडे Read More »

समन्वयकार संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील महान संतकवी आणि तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर यांनी रचलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ केवळ भगवद्गीतेवरील भाष्य नसून तो सामाजिक समरसता आणि वैश्विक कल्याणाचा एक अजरामर संदेश आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञान, भक्ती आणि समरसतेचा प्रकाश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांची विचारधारा, त्यांचे साहित्य आणि त्यांचे कार्य हे एकात्म आणि समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी आजही तितकेच प्रासंगिक

समन्वयकार संत ज्ञानेश्वर Read More »