News Bharati

महाराष्ट्र

शस्त्राघात शस्त्रच उत्तर प्राचीन युद्धकला

सांगली राजवाडा चौकात सुरू असलेल्या हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली \”शिवोत्सव २०२६\” ची सांगता समारोप रक्षक गुरुकुल कुपवाड मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकाने सांगता करण्यात आली. या मर्दानी खेळाचा शुभारंभ रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने, व भाजपाचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, उद्योगपती प्रदीपजी बोथरा, तानाजीराव शिंदे, बाळासाहेब मोहिते, हिंदू एकताचे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय भोकरे यांच्या […]

शस्त्राघात शस्त्रच उत्तर प्राचीन युद्धकला Read More »

शरद पवार – बुडत्याला ब्रीच कँडीचा आधार

काल २३ एप्रिल २०२६ रोजी बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या धर्मपत्नी सुनेत्राताई पवार उभ्या आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण मतदानाला जाऊ शकणार नाही असे खुद्द शरद पवार यांनी X वर पोस्ट करून, \”मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील

शरद पवार – बुडत्याला ब्रीच कँडीचा आधार Read More »

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी \”उधळपट्टीचा छंद\” या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला. पहिले म्हणजे हा लेख आदित्य ठाकरे यांनी स्वतः लिहिला असण्याची शक्यता खूपच कमी वाटते. त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना जसा पेड सर्व्हे करून स्वतः ला भारतातील \”बेस्ट मुख्यमंत्री\” म्हणून घोषित केले जायचे.

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी Read More »

अंर्तमुख व्हावे, कार्यविस्तार वाढवावा – माधवदास महाराज राठी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आपल्या पूर्व अनुभवानुसार अनुनयाचा भाव स्वीकारून, स्वतःचे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी गरळ ओकली. पण म्हणतात ना, स्वभावाला औषध नसते. आपण त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी असे काही विशेष नाही. मात्र त्यांनी ‘वारकरी संप्रदायातील घुसखोर’ असे म्हणून ज्यांच्यावर टीका केली गेली त्यांच्याबद्दल बोलतांना आपली पात्रता – लायकी तपासली

अंर्तमुख व्हावे, कार्यविस्तार वाढवावा – माधवदास महाराज राठी Read More »

क्रूरकर्मा अबू सालेमला शिक्षेत एका दिवसाचीही सूट मिळणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये शेकडो लोकांचे बळी घेणारा क्रूरकर्मा अबू सालेम अब्दुल कय्यूम अन्सारी उर्फ अबू सालेम याचा कारागृह विभागाच्या नियमांचा फायदा घेऊन शिक्षेत सूट मिळवण्याचा कावा मुंबई उच्च न्यायालयाने हाणून पाडला आहे. कारागृह खात्याच्या नियमांनुसार शिक्षेत सूट मिळण्याचा अर्थ प्रत्यक्ष शिक्षा आपोआप कमी होणे असा लावता येणार नाही असे निरीक्षण नोंदवत

क्रूरकर्मा अबू सालेमला शिक्षेत एका दिवसाचीही सूट मिळणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय Read More »

कैसे हराया?” की “कैसे उल्लू बनाया?”

बोगस दाखला काढुन एम.आय.एम नगरसेविका झाल्या. सहर शेख व युसुफ शेख यांचे प्रताप उघड ठाणे महापालिकेतील एम.आय.एम नगरसेविका सहर शेख यांनी आणि त्यांचे वडील युसुफ शेख यांनी चार शासकीय कार्यालयांना ठगवुन बोगस ओबीसी दाखला काढल्याचे समोर आले आहे. बोगस दाखल्यावर दोघे बापलेक नगरसेवक झालेले आहेत. “कैसे हराया?” या विधानाने चर्चेत आलेल्या या प्रकरणात आता “कैसे

कैसे हराया?” की “कैसे उल्लू बनाया?” Read More »

रितेश देशमुखचा राजा शिवाजी १०० कोटींची माती

शुक्रवार १ मे २०२६ रोजी मराठी, हिंदी आणि तेलुगु मध्ये प्रदर्शित होणारा रितेश देशमुख यांच्या \”राजा शिवाजी\” चित्रपटाचा अधिकृत टीजर प्रसारित झाला आणि सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अक्षरशः रितेश देशमुखची प्रचंड खिल्ली उडवायला सुरुवात झाली. एरवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या एकेरी उल्लेखावरून जगाला शहाणपणा शिकवणाऱ्या ब्रिगेड्यांना रितेश देशमुखच्या चित्रपटाच्या \”राजा शिवाजी\” या नावातील एकेरी उल्लेख कसा

रितेश देशमुखचा राजा शिवाजी १०० कोटींची माती Read More »

ईसादमध्ये २९ मार्चला भव्य ‘हिंदू संमेलन’; धनंजय भाई देसाई करणार मार्गदर्शन

गंगाखेड (परभणी) : हिंदू समाजाचे ऐक्य, संघटन आणि संस्कृती संवर्धनासाठी गंगाखेड तालुक्यातील ईसाद येथे रविवार, २९ मार्च २०२६ रोजी एका भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून हिंदू जागरणाचे कार्य अधिक प्रभावीपणे मांडले जाणार असून, संपूर्ण परिसरातून हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन रविवार, २९ मार्च रोजी सायंकाळी ६:३०

ईसादमध्ये २९ मार्चला भव्य ‘हिंदू संमेलन’; धनंजय भाई देसाई करणार मार्गदर्शन Read More »

अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्रीवर कडक बंदी

अक्कलकोट (सोलापूर) : श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या अक्कलकोट नगरीत आता दर गुरुवारी मांस विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड आणि सर्व नगरसेवकांनी मिळून हा महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला असून, अक्कलकोट नगरपरिषद प्रशासनाने याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. अक्कलकोट हे केवळ सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे, तर

अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्रीवर कडक बंदी Read More »

‘द ताज स्टोरी’ चित्रपट हिंदू समाजाला जागृत करणारा – दिनेश देशमुख

ठाणे : \”हिंदु धर्माच्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवून सत्य उजेडात आणण्याची वेळ आता आली आहे. हिंदु समाजाने जागृत होणे आवश्यक असून ‘द ताज स्टोरी’ हा चित्रपट त्या दिशेने प्रेरणा देणारा ठरत आहे,\” असे ठाम प्रतिपादन हिंदु मंचचे ठाणे जिल्हाध्यक्ष दिनेश देशमुख यांनी केले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी या चित्रपटातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

‘द ताज स्टोरी’ चित्रपट हिंदू समाजाला जागृत करणारा – दिनेश देशमुख Read More »