News Bharati

Vinayak A

भारत-भूतान मैत्रीत विकासाचा नवा अध्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १२ नोव्हेंबर दरम्यान भूतानचा दोन दिवसांचा राजकीय दौरा यशस्वीरित्या पूर्ण केला. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या निमंत्रणावरून झालेल्या या भेटीमुळे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि विकासात्मक उपक्रमांद्वारे भूतानसोबतची भारताची भागीदारी अधिक दृढ झाली आहे. उच्चस्तरीय बैठका आणि ‘माइंडफुलनेस सिटी‘ला पाठिंबा भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी राजे चौथे ड्रुक ग्याल्पो यांची […]

भारत-भूतान मैत्रीत विकासाचा नवा अध्याय Read More »

निवडणूक आयोगाचा उमेदवारांना मोठा दिलासा! नामनिर्देशनपत्रासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही; ‘हे’ नियम पाळा!

मुंबई : नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतीही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआऊट) घेऊन व त्यावर स्वाक्षरी करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण

निवडणूक आयोगाचा उमेदवारांना मोठा दिलासा! नामनिर्देशनपत्रासोबत कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही; ‘हे’ नियम पाळा! Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेन्ट’ या योजनेंतर्गत ९९ कोटी १४ लाख रुपये खर्चातून नाशिकमधील रामकुंड परिसरासाठी महत्त्वाकांक्षी ‘रामकाल पथ’ प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनावर भर नाशिक येथील रामकुंड परिसरात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाचे संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन Read More »

महाराष्ट्र हे देशाचे “स्टार्टअप कॅपिटल”  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी मुंबई येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाने आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय व राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘इनोव्हेशन महाकुंभ २०२५’ चे उदघाटन पार पडले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ‘यंग इनोव्हेटर अवॉर्ड्स’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करून ‘प्री-इनक्युबेशन सेंटर’ चे उदघाटन करून ते कार्यान्वित केले. महिलांचा सशक्त सहभाग‘ राष्ट्र विकासासाठी

महाराष्ट्र हे देशाचे “स्टार्टअप कॅपिटल”   Read More »

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : राज्यातील आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्यासाठी विभागामार्फत रचनात्मक कामांवर भर द्यावा, तसेच नागरीकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिले. आरोग्य भवन येथे आरोग्य विभागाच्या विविध सेवांचा आढावा मंत्री आबिटकर यांनी घेतला त्या वेळी ते बोलत होते. या

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री प्रकाश आबिटकर Read More »

गंगाखेड विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी निर्मलादेवी तापडिया यांच्या नावाची घोषणा

गंगाखेड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर गंगाखेडच्या (Gangakhed) राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा घेऊन स्थापन झालेल्या गंगाखेड विकास आघाडीने (Gangakhed Vikas Aghadi) नगराध्यक्षपदासाठी निर्मलादेवी गोपाळदास तापडिया यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. राम-सीता सदन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊन गंगाखेड विकास

गंगाखेड विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी निर्मलादेवी तापडिया यांच्या नावाची घोषणा Read More »

PMC Election 2025: पुणे मनपाच्या ४१ वॉर्डांचं आरक्षण निश्चित; तुमचा वॉर्ड ‘आरक्षित’ की ‘खुला’? संपूर्ण यादी इथे तपासा!

पुणे : राज्यभरात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. काल (११ नोव्हेंबर २०२५) पुण्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (PMC Election 2025) वार्ड आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. एकूण ४१ वार्ड आणि १६५ जागा आहेत. यापैकी 83 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आरक्षण हे SC, ST, OBC आणि सामान्य श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. आरक्षण सोडतीवर हरकत आणि सूचना दाखल करण्यासाठी

PMC Election 2025: पुणे मनपाच्या ४१ वॉर्डांचं आरक्षण निश्चित; तुमचा वॉर्ड ‘आरक्षित’ की ‘खुला’? संपूर्ण यादी इथे तपासा! Read More »

सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी संतविचारच महत्त्वाचे; १५ सप्टेंबर रोजी रूई पाटी येथे ‘संत संमेलना’चे आयोजन

मानवत : भारताची ओळख असलेल्या ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रूढी/खरबा पाटी येथे ‘संत संमेलना’चे (SANT SAMMELAN) आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, १५ सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात हे संमेलन होणार आहे. हे संमेलन समाजातील विसंगती दूर करून श्रद्धा, नैतिकता आणि त्याग यांसारख्या मूल्यांवर आधारित जीवन

सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी संतविचारच महत्त्वाचे; १५ सप्टेंबर रोजी रूई पाटी येथे ‘संत संमेलना’चे आयोजन Read More »

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांची भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यांनी भारतीय उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. ते भारताचे 15 वे उपराष्ट्रपती (Vice President) ठरले आहेत. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन यांना पराभूत केलं आहे. या निवडणुकीत एकूण 781

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड Read More »

मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत दाखल होताच राजकीय वातावरण तापले; भाजपचा शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मराठा आरक्षण (Maratha Reservation) मोर्चा मुंबईत (Mumbai) दाखल होताच, राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) थेट संघर्ष सुरू झाला असून, भाजपने महाविकास आघाडीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि मराठा समाजाच्या प्रश्नावर यापूर्वी लक्ष न दिल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली

मराठा आरक्षण मोर्चा मुंबईत दाखल होताच राजकीय वातावरण तापले; भाजपचा शरद पवार, ठाकरे आणि काँग्रेसवर हल्लाबोल Read More »