News Bharati

Vinayak A

लाडकी बहीण योजना : e-KYC ची मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) ई-केवायसी (e-kyc) प्रक्रिया सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या लक्षात घेता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ई-केवायसी करण्याचा दि. १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत होता. परंतु, आता त्याची मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२५ […]

लाडकी बहीण योजना : e-KYC ची मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली! Read More »

अणुऊर्जेतून वीज निर्मितीत सहभागी होणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; ‘महाजेनको’ आणि ‘एनपीसीआयएल’मध्ये ऐतिहासिक करार

मुंबई : अणुऊर्जेचा वापर ऊर्जा निर्मिती करताना या क्षेत्रात राज्यांचा सहभाग घेण्यासाठी केंद्र सरकार पावलं टाकत आहे. अणुऊर्जेपासून वीज निर्मिती उपक्रमामध्ये सहभागी होणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरत असून स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने महाराष्ट्राने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत

अणुऊर्जेतून वीज निर्मितीत सहभागी होणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; ‘महाजेनको’ आणि ‘एनपीसीआयएल’मध्ये ऐतिहासिक करार Read More »

भायखळा निवडणुकीत ‘डॅडींचा’ वारसा; योगिता गवळी प्रभाग २०७ मधून मैदानात!

मुंबई महापालिका निवडणूक : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीच्या आरक्षण सोडतीमुळे भायखळा प्रभागातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. भायखळ्याच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी योगिता अरुण गवळी (Yogita Gawli) यांनी प्रभाग क्रमांक २०७ मधून इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. ‘डॅडींचा वारसा, सेवेचा अजेंडा’ योगिता गवळी यांनी आपल्या घोषणेदरम्यान अत्यंत भावनिक आवाहन केले आहे. २००४

भायखळा निवडणुकीत ‘डॅडींचा’ वारसा; योगिता गवळी प्रभाग २०७ मधून मैदानात! Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ निवडणुकीच्या मैदानात

चिखलदरा नगर पालिका निवडणुक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखलदरा (जिल्हा अमरावती) येथील राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राजकीय वर्तुळात चर्चा आल्हाद कलोती यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चिखलदरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ निवडणुकीच्या मैदानात Read More »

मुंबई महापालिका निवडणूक! काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा; भाजपला थेट फायदा?

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड झाली आहे. काँग्रेस (Congress) पक्षाने मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीच्या (MVA) संभाव्य जागावाटपाच्या चर्चेला मोठा धक्का बसला आहे आणि मुंबईच्या राजकीय गणितात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या मुंबईतील वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

मुंबई महापालिका निवडणूक! काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा; भाजपला थेट फायदा? Read More »

गंगाखेड नगरपरिषद निवडणूक: नगराध्यक्षपदासाठी जयश्री मुंढे यांनी भरला उमेदवारी अर्ज

गंगाखेड : आगामी गंगाखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत (Gangakhed Municipal Council Election) भारतीय जनता पार्टीने (BJP) जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार जयश्री रामप्रभु मुंढे (Jayashri Mundhe) यांनी काल (रविवार, १६ नोव्हेंबर २०२५) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते

गंगाखेड नगरपरिषद निवडणूक: नगराध्यक्षपदासाठी जयश्री मुंढे यांनी भरला उमेदवारी अर्ज Read More »

\”मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांचे कार्य विवेकानंदांसारखेच!\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज छत्रपती संभा़जीनगर येथे स्वामी रामानंद तीर्थ (Swami Ramanand Tirtha) यांचा पुतळा व केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत कमल तलाव पुनरूज्जीवन कामाचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ यांचे जीवन म्हणजे एक अतिशय उत्कृष्ट विद्यार्थी आणि प्रखर शिक्षक याचे उदाहरण

\”मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांचे कार्य विवेकानंदांसारखेच!\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

\”आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे शासन रक्षण करेल!\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे. आदिवासींच्या (Tribal) कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. जनजाती वर्षाच्या निमित्ताने राज्य शासन भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीन व संस्कृतीचे रक्षण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM

\”आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे शासन रक्षण करेल!\” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान; फडणवीस, शिंदे आणि पवारांकडून गौरव!

नवी दिल्ली : विख्यात शिल्पकार राम सुतार (Ram Sutar) यांनी शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे. त्यांनी घडविलेली शिल्पे इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शिल्पकार राम सुतार यांचा गौरव केला. शिल्पकार राम सुतार यांना राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी

शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान; फडणवीस, शिंदे आणि पवारांकडून गौरव! Read More »

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) (AI) वापर आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक कार्यशाळा हा नवा उपक्रम राबविण्यात येत असून कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार – मंत्री मंगल प्रभात लोढा Read More »