News Bharati

Vinayak A

३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपुरात भव्य कार्यक्रम; ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचे टपाल तिकीट होणार जारी

नागपुर : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कार्यक्रम होणार आहे. राज्य प्रदर्शनी समितीच्या बैठकीत श्री गुरु तेग बहादुर साहिब […]

३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपुरात भव्य कार्यक्रम; ‘हिंद दी चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिब यांचे टपाल तिकीट होणार जारी Read More »

‘कमळ’ चिन्हाला मत द्या, आम्ही विकासाची जबाबदारी घेऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे बीड, गेवराई, माजलगाव आणि धारूरच्या मतदारांना आवाहन

बीड : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज बीड शहरात ‘विजयी संकल्प सभे’ला संबोधित केले. भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार डॉ. ज्योती घोमरे (बीड), गीता पवार (गेवराई), संध्या मेंडके (माजलगाव), रामचंद्र निर्मळ (धारूर) आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ ही भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. फडणवीस यांनी यावेळी पंतप्रधान

‘कमळ’ चिन्हाला मत द्या, आम्ही विकासाची जबाबदारी घेऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांचे बीड, गेवराई, माजलगाव आणि धारूरच्या मतदारांना आवाहन Read More »

 ‘पैठणला देशातील पहिल्या १० स्वच्छ शहरांमध्ये आणणार’ – मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचारसभेत ग्वाही

पैठण (छत्रपती संभाजीनगर) : आगामी पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पैठण येथे भव्य जाहीर सभेला संबोधित केले. भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार मोहिनी लोळगे आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासाठी आयोजित या सभेत फडणवीस यांनी पैठण शहराला पुन्हा वैभवशाली ओळख मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. संत एकनाथ

 ‘पैठणला देशातील पहिल्या १० स्वच्छ शहरांमध्ये आणणार’ – मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचारसभेत ग्वाही Read More »

‘गोल्ड लाईन’ (मुंबई मेट्रो लाईन ८): भारताच्या मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीचा सुवर्ण अध्याय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकार ‘पीएम गतिशक्ती’ (PM Gati Shakti) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे देशातील वाहतूक व्यवस्थेत व्यापक परिवर्तन घडवून आणत आहे. रस्ते, रेल्वे, जलमार्ग आणि हवाई वाहतूक या सर्व पद्धतींचे परस्पर एकत्रीकरण करून अखंड, सुटसुटीत आणि कार्यक्षम दळणवळण जाळे उभारण्याचे या प्रकल्पामागील उद्दिष्ट आहे. याच धर्तीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार

‘गोल्ड लाईन’ (मुंबई मेट्रो लाईन ८): भारताच्या मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीचा सुवर्ण अध्याय Read More »

भारतविरोधी फुटीरतावादी खलिस्तानी गट कॅनडा सरकारच्या रडारवर

काही काळापूर्वी कॅनडा सरकारने खालिस्तानी दहशतवादी गटांच्या आर्थिक गैरव्यवहार आणि निधीपुरवठ्यावरील मूल्यमापन अहवाल प्रसिद्ध केला आहे. जस्टिन ट्रूडो पंतप्रधान असताना भारत–कॅनडा संबंधांत तणाव निर्माण झाला होता, ज्यामागे कॅनडातील सक्रिय खलिस्तानवादी गट एक महत्त्वाचे कारण होते. आता भारताशी सहकार्यपूर्ण संबंध प्रस्थापित करू इच्छिणारे मार्क कार्नी कॅनडाचे पंतप्रधान आहेत. कॅनडाच्या अर्थमंत्रालयाने नुकताच 2025 Assessment of Money Laundering

भारतविरोधी फुटीरतावादी खलिस्तानी गट कॅनडा सरकारच्या रडारवर Read More »

रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय! विराट कोहलीचे ऐतिहासिक शतक; द. आफ्रिकेचा १७ धावांनी केला पराभव

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना अत्यंत रोमांचक ठरला. विराट कोहली याच्या ५२ व्या एकदिवसीय शतकाच्या (१३५ धावा) जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कोहलीचे विक्रमी शतक आणि मोठी धावसंख्या रांचीच्या JSCA स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून

रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय! विराट कोहलीचे ऐतिहासिक शतक; द. आफ्रिकेचा १७ धावांनी केला पराभव Read More »

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते कांदिवलीत ‘मुंबई पब्लिक स्कूल’चे उद्घाटन; ६०,००० विद्यार्थिनींना दरमहा ४.२० लाख मोफत सॅनिटरी पॅड मिळणार

मुंबई : उत्तर मुंबईतील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सर्वांगीण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, बीएमसी शिक्षण विभागाच्या आर-नॉर्थ विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पब्लिक स्कूल, मंडपेश्वर कॅम्पस (कांदिवली, पूर्व) याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन शाळेत आधुनिक वर्गखोल्या, तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण प्रणाली, क्रीडा सुविधा आणि

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते कांदिवलीत ‘मुंबई पब्लिक स्कूल’चे उद्घाटन; ६०,००० विद्यार्थिनींना दरमहा ४.२० लाख मोफत सॅनिटरी पॅड मिळणार Read More »

\”राऊत बोलतील, तरच भाजप जिंकेल?\” केशव उपाध्ये यांचा संजय राऊतांवर ट्विटमधून मोठा आरोप

महाराष्ट्र : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा राजकीय भाष्य करण्यासाठी सज्ज होत असल्याच्या वृत्तावरून भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. ट्विट करत उपाध्ये यांनी म्हटले आहे की, राऊत यांनी बोलणे सुरू ठेवलेच पाहिजे, कारण त्यांच्या बोलण्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग

\”राऊत बोलतील, तरच भाजप जिंकेल?\” केशव उपाध्ये यांचा संजय राऊतांवर ट्विटमधून मोठा आरोप Read More »

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा शेकडो मनसैनिकांसह भाजपमध्ये प्रवेश

डोंबिवली/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेकडील माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षांत (BJP) प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. कल्याण-डोंबिवलीतील मनसेसाठी हा मोठा

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा शेकडो मनसैनिकांसह भाजपमध्ये प्रवेश Read More »

‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’ – नगरपालिका निवडणुकीनंतर मविआचे ‘तकलादू मनोरे’ कोसळणार!

मुंबई : महाविकास आघाडी (MVA) आता शेवटच्या टप्प्यात आली असून, येत्या ३ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीचे निकाल लागताच ही आघाडी संपुष्टात येईल, असा थेट दावा महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या संभ्रमात अडकलेल्या मविआला लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे, असे

‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’ – नगरपालिका निवडणुकीनंतर मविआचे ‘तकलादू मनोरे’ कोसळणार! Read More »