News Bharati

Vinayak A

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी १ डिसेंबर रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारच्या प्रचारावर निर्बंध; २ डिसेंबरला मतदान

महाराष्ट्र : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी १ डिसेंबर २०२५ रात्री १० वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना प्रचारासाठी केवळ काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. ‘सायलन्स पिरियड’ सुरू‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५’ मधील तरतुदीनुसार, मतदान […]

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी १ डिसेंबर रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारच्या प्रचारावर निर्बंध; २ डिसेंबरला मतदान Read More »

‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’प्राप्त कलावंतांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्र : कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय, वाद्यनिर्मिती, झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार, नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ, संगीत संयोजन, व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे,

‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’प्राप्त कलावंतांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन Read More »

‘मुंबईच्या प्रदूषणाचे खरे धनी उद्धव ठाकरे!’ भाजप नेत्याचा ‘सामना’वर निशाणा; २५ वर्षांच्या सत्ताकाळातील अपयशावर थेट प्रश्न

मुंबई : मुंबईतील (Mumbai) वाढत्या वायू प्रदूषणावरून राजकारण तापले असून, भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर आणि त्यांच्या ‘सामना’ वृत्तपत्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. उपाध्ये यांनी प्रदूषणाच्या समस्येसाठी थेट उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेतील त्यांच्या २५ वर्षांच्या सत्तेला जबाबदार धरले आहे.

‘मुंबईच्या प्रदूषणाचे खरे धनी उद्धव ठाकरे!’ भाजप नेत्याचा ‘सामना’वर निशाणा; २५ वर्षांच्या सत्ताकाळातील अपयशावर थेट प्रश्न Read More »

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे प्रमुख नेत्याचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार?

ठाणे/मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे प्रमुख नेते आणि ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भोईर यांनी अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे. प्रकाश भोईर यांनी वैयक्तिक कारणांमुळे आणि पक्षाच्या सध्याच्या

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे प्रमुख नेत्याचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार? Read More »

‘भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करा!’ BMC निवडणुकीसाठी अमित साटम यांचे मुंबादेवीमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई: आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुंबई अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात (Mumbadevi Assembly Constituency) संघटनात्मक बांधणी आणि प्रचाराला वेग दिला आहे. त्यांनी बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करत भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचे आवाहन केले. याचबरोबर, साटम यांनी पद्मश्री नाना पाटेकर यांची सदिच्छा

‘भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करा!’ BMC निवडणुकीसाठी अमित साटम यांचे मुंबादेवीमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन Read More »

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना ‘हिरवा कंदील’;! पण… कोर्टाने स्पष्टच सांगितलं…

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात (Maharashtra Local Body Elections) सर्वोच्च न्यायालयाने आज (२८ नोव्हेंबर २०२५) अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५७ संस्थांचा निकाल न्यायालयाच्या निर्णयावरन्यायालयाने निवडणूक

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना ‘हिरवा कंदील’;! पण… कोर्टाने स्पष्टच सांगितलं… Read More »

हिंदू देवीचे ‘ख्रिस्तीकरण’: चेंबूरमधील मिशनरींचे कारस्थान उघड

कालीमाता ही संपूर्ण विश्वाची जननी—ही हिंदूंची प्राचीन आणि अखंड श्रद्धा. तिची उपासना कोणालाही करता यावी, संतांच्या वचनानुसार प्रत्येकाला मार्ग मोकळा असावा, याला कोणीही विरोध करणार नाही. परंतु उपासनेच्या नावाखाली देवीचे ‘अपहरण’ करून तिचे रूपांतर करण्याचा प्रयत्न करणे हा सरळसरळ उच्छादच. चेंबूरमध्ये काही संशयित क्रिप्टो-ख्रिस्ती आणि मिशनरी प्रवृत्तीच्या लोकांनी असा प्रयत्न केला; परंतु स्थानिक हिंदू संघटना

हिंदू देवीचे ‘ख्रिस्तीकरण’: चेंबूरमधील मिशनरींचे कारस्थान उघड Read More »

मुंबईच्या राजकारणात खळबळ! भाजप महामंत्री गणेश खणकर यांच्यावर भ्याड हल्ला; शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुंबई महामंत्री गणेश खणकर यांच्यावर काल रात्री उशिरा भ्याड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या खणकर यांच्यावर शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खणकर यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) पक्षाशी संबंधित असलेल्या काही लोकांनी हल्ला

मुंबईच्या राजकारणात खळबळ! भाजप महामंत्री गणेश खणकर यांच्यावर भ्याड हल्ला; शिवसेना (यूबीटी) कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप Read More »

मुंबई महापालिका निवडणूक : काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मुंबईत मोठा राजकीय धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर (Sweta Korgaonkar) यांनी (गुरुवार, २७ नोव्हेंबर २०२५) आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत (BJP) जाहीर प्रवेश केला. भाजपची ताकद वाढली मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली हा

मुंबई महापालिका निवडणूक : काँग्रेसला मोठा धक्का! माजी नगरसेविका श्वेता कोरगांवकर यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश Read More »

चर्च म्हणजे केवळ प्रार्थनास्थळ नाही; तर ते मिशनऱ्यांनी जगभर उभारलेली एक व्यापक आणि प्रभावी ‘इकोसिस्टिम’

वर्ष २०२५ हे ख्रिश्चन धर्माचे २०२५वे वर्ष म्हणून जगभरातील ख्रिस्ती समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. आज जगातील सुमारे ३०% लोकसंख्या—म्हणजे २.३ अब्ज लोक—ख्रिस्ती आहेत. परंतु गेल्या दोन हजार वर्षांत हा धर्म केवळ सेवा, प्रेम आणि उपकारांच्या संदेशाने पसरलेला नाही. ख्रिस्ती प्रसाराच्या इतिहासात अनेक राजसत्तांचा वापर, विविध पेगन संस्कृतींचा नायनाट, विविध खंडांतील सनातनी विचारांना नष्ट करून

चर्च म्हणजे केवळ प्रार्थनास्थळ नाही; तर ते मिशनऱ्यांनी जगभर उभारलेली एक व्यापक आणि प्रभावी ‘इकोसिस्टिम’ Read More »