News Bharati

Vinayak A

आरोग्य सेवेसाठी फडणवीसांचा ‘एआय’ मंत्र

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत ‘समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक […]

आरोग्य सेवेसाठी फडणवीसांचा ‘एआय’ मंत्र Read More »

काँग्रेस नेत्याचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य; \”ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला होता\”

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरच्या आसपास भारताचा पंतप्रधान बदलणार असून, नवे पंतप्रधानपद मराठी माणसाला मिळेल अशी भविष्यवाणी केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘भविष्यवाणी’वर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली होती. आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशीच आपला पूर्णपणे पराभव झाला

काँग्रेस नेत्याचे अत्यंत वादग्रस्त वक्तव्य; \”ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला होता\” Read More »

२९ महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार; भाजपचा मोठा दावा

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांचे मैदान महायुतीने विकासकामांच्या बळावर आधीच जिंकले असून, मुंबईचा विकास करण्याची क्षमता फक्त महायुतीकडेच आहे, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवनाथ बन म्हणाले की, मतदारांनी महायुतीचा साडेतीन वर्षांचा विकासाचा

२९ महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकणार; भाजपचा मोठा दावा Read More »

‘मुंबई कोणाची?’ ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या ‘विकास’निष्ठ नेतृत्वाची टक्कर

मुंबई : मुंबई, पुणेसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडेल, तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपने ठाकरे बंधूंना चांगलेच घेरण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आक्रमक भूमिका घेत, ही लढाई केवळ सत्तेची नसून,

‘मुंबई कोणाची?’ ठाकरे बंधूंच्या ‘अहंकारा’विरुद्ध फडणवीस यांच्या ‘विकास’निष्ठ नेतृत्वाची टक्कर Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘बुद्धिभ्रंश झालाय!’ PM पदाच्या भविष्यवाणीनंतर भाजप नेते भडकले

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या राजकारणात १९ डिसेंबरच्या आसपास सर्वात मोठा राजकीय भूकंप घडेल, अशी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार, भारताचा पंतप्रधान बदलणार असून, नवे पंतप्रधानपद मराठी माणसाला मिळेल. चव्हाण यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या ‘भविष्यवाणी’वर भाजप नेत्यांनी

पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘बुद्धिभ्रंश झालाय!’ PM पदाच्या भविष्यवाणीनंतर भाजप नेते भडकले Read More »

‘बटेंगे तो कटेंगे’वर आरडाओरडा, पण जिहादवर मौन?

‘बटेंगे तो कटेंगे’वर आरडाओरडा, पण जिहादवर मौन? मौलाना मदनींच्या ‘जिहाद’ आवाहनावरून भाजपचा विरोधकांवर हल्ला मुंबई : मौलाना महमूद मदनी यांनी भोपाळमध्ये केलेल्या ‘जब जब जुल्म होगा, तब तब जिहाद होगा’ या विधानावरून महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली आहे. मदनी यांचे भाषण सामाजिक शांततेला थेट आव्हान देणारे असल्याचे त्यांनी

‘बटेंगे तो कटेंगे’वर आरडाओरडा, पण जिहादवर मौन? Read More »

कोंढवा थेट मेट्रोने पुणे शहराशी जोडणार!

शिवाजीनगर-येवलेवाडी मार्गाला मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पुणे : कात्रज-कोंढवा मार्गाचे काम लवकरात पूर्ण करण्यात येईल, मेट्रोच्या माध्यमातून कोंढव्याचा भाग इतर भागाशी जोडण्यात येईल. शिवाजी नगर ते येवलेवाडी मेट्रोमार्गाला मान्यता, स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्ग कोंढव्यापर्यंत आणणे आणि पुरंदर विमानतळाशी जोडणारी प्रस्तावित मेट्रोच्या माध्यमातून या भागाला जोडण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कोंढवा थेट मेट्रोने पुणे शहराशी जोडणार! Read More »

‘हरित कुंभ’चा शुभारंभ; नाशिकमध्ये १५ हजार वृक्षारोपणाची तयारी; गोदावरी शुद्धीकरणासाठी १५०० कोटी

नाशिक : नाशिक हे पौराणिक काळापासून सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकची महती जागतिक पातळीवर अधोरेखित झाली आहे. नाशिकचा हा वारसा जपण्यास आगामी काळात स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व हरित कुंभमेळासाठी सर्वांचेच योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाकवी कालिदास कलामंदिर येथे सिंहस्थ कुंभमेळा 2027

‘हरित कुंभ’चा शुभारंभ; नाशिकमध्ये १५ हजार वृक्षारोपणाची तयारी; गोदावरी शुद्धीकरणासाठी १५०० कोटी Read More »

‘हा केवळ पुतळा नाही, आपला स्वाभिमान;’ मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण इचलकरंजी (कोल्हापूर) : ‘स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज… स्वराज्याचा स्वाभिमान!’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इचलकरंजी येथील श्री शंभुतीर्थ चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी त्यांनी पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. ‘हिंदवी साम्राज्याला समर्पित दिवस’ \”ज्यांच्याबद्दल ‘देशधर्म पर मिटने

‘हा केवळ पुतळा नाही, आपला स्वाभिमान;’ मुख्यमंत्री फडणवीस Read More »

धायरीत ‘राजदंडधारी’ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण

पुणे/धायरी : धायरी गावातील पवळी चौक, काळभैरवनाथ मंदिर परिसर शिवमय झाला होता. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते राजदंडधारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भव्य जल्लोषात पार पडले. ढोल-ताशांचा गजर, शिवघोष आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण परिसर भगव्या उत्साहाने भारावून गेला होता. या अनावरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि आमदार

धायरीत ‘राजदंडधारी’ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण Read More »