News Bharati

Vinayak A

सोलापूर ते हिंगोली… काँग्रेसचे दिग्गज भाजपच्या गळाला!

मुंबई : १८ डिसेंबर २०२५ महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी भूकंपसदृश घडामोडी पाहायला मिळाली. काँग्रेसचे दिवंगत नेते हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत सोलापूरचे दिग्गज नेते माजी आमदार दिलीप माने यांनीही ‘कमळ’ हाती घेतल्याने काँग्रेसला मराठवाडा आणि सोलापूर […]

सोलापूर ते हिंगोली… काँग्रेसचे दिग्गज भाजपच्या गळाला! Read More »

‘गरज संपली की लाथ;’ असा उबाठाचा पॅटर्न

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (UBT) गटाने महाविकास आघाडीऐवजी (मविआ) मनसे सोबतच्या नव्या समीकरणांच्या हालचाली सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर बोचरी टीका केली आहे. \”सत्तेसाठी तत्त्वं बदलणं हेच उबाठाचं ‘ब्रँड पॉलिटिक्स’ आहे,\” अशा शब्दांत त्यांनी सोशल मीडियावरून

‘गरज संपली की लाथ;’ असा उबाठाचा पॅटर्न Read More »

मुंबईत ‘कविता युद्ध’ पेटले! संदीप देशपांडेंच्या टीकेला भाजपचे ‘काव्यात्मक’ प्रत्युत्तर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण सध्या ‘काव्यात्मक’ युद्धामुळे चांगलेच तापले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर बोचऱ्या कवितेच्या माध्यमातून टीका केल्यानंतर, भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी आता देशपांडे यांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा समाचार घेतला आहे. संदीप देशपांडेंचा ‘बुरशी’ आणि ‘झोलार’ प्रहार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक

मुंबईत ‘कविता युद्ध’ पेटले! संदीप देशपांडेंच्या टीकेला भाजपचे ‘काव्यात्मक’ प्रत्युत्तर Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ‘युनेस्को’च्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची बाब – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची, ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची घटना आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवाधिकारांचे जागतिक प्रवक्ते म्हणून त्यांची ओळख आहे. शिक्षण हे यशाकडे नेणारे साधन आहे हा बाबासाहेबांचा संदेश जगभर पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोला भेटस्वरूपात

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ‘युनेस्को’च्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची बाब – मुख्यमंत्री फडणवीस Read More »

BMC Election : ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’

मुंबई : शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि शिंदे गटावर केलेल्या ‘टेस्ट ट्यूब बेबी’ या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या खास शैलीत राऊतांचा समाचार घेताना, त्यांच्या शिवतीर्थावरील वाऱ्यांवरून निशाणा साधला आहे. ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’ संजय राऊत यांच्या विधानांना फारसे

BMC Election : ‘मनधरणी सुरू आहे की पायधरणी?’ Read More »

गुटखा माफियांवर आता ‘मकोका’!

मुंबई : राज्यात गुटखा बंदी असूनही शाळा आणि महाविद्यालय परिसरात सर्रास गुटख्याची विक्री होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. आता गुटखा उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर थेट ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आगामी नवीन वर्षात या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन

गुटखा माफियांवर आता ‘मकोका’! Read More »

मत्स्यव्यवसाय आणि हाय-टेक उद्योगांना मिळणार बळ; डच शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीसांशी महत्त्वपूर्ण चर्चा

मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकास, व्यापार आणि पायाभूत सुविधांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्य सरकारकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेदरलँड्सचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी मुंबईत भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर आणि महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींबद्दल

मत्स्यव्यवसाय आणि हाय-टेक उद्योगांना मिळणार बळ; डच शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीसांशी महत्त्वपूर्ण चर्चा Read More »

IND vs SA चौथ्या टी-२० चा रणसंग्राम : टीम इंडिया मालिका खिशात घालणार की आफ्रिकेचा ‘पलटवार’ होणार?

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील रोमांचक टप्पा आता लखनौमध्ये येऊन पोहोचला आहे. आज (ता. १७) मालिकेतील चौथा सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. भारताला मालिका विजयाची संधीभारतीय संघाने सध्या मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. आजचा सामना

IND vs SA चौथ्या टी-२० चा रणसंग्राम : टीम इंडिया मालिका खिशात घालणार की आफ्रिकेचा ‘पलटवार’ होणार? Read More »

‘वर्षानुवर्षे सत्ता असूनही मुंबईकरांच्या पदरी निराशाच’

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि उबाठा गटातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे उबाठा गटाच्या २५ वर्षांच्या सत्तेचा पाढा वाचत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांची तुलना केली आहे. \”मुंबई कोणाची? घराणेशाहीची की विकासाची?\” असा थेट सवाल त्यांनी मुंबईकरांना विचारला आहे. वर्षानुवर्षे मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या

‘वर्षानुवर्षे सत्ता असूनही मुंबईकरांच्या पदरी निराशाच’ Read More »

\”चव्हाणांची विधानं म्हणजे देशद्रोही मानसिकतेचं प्रदर्शन!\” चित्रा वाघ यांनी पुराव्यासह पृथ्वीराज चव्हाणांना धुतले

मुंबई : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैन्याचा पराभव झाल्याचे खळबळजनक विधान केल्यानंतर भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी चव्हाणांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत, त्यांच्यावर ‘देशद्रोही मानसिकतेचे प्रदर्शन’ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाद्वारे पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसला धारेवर

\”चव्हाणांची विधानं म्हणजे देशद्रोही मानसिकतेचं प्रदर्शन!\” चित्रा वाघ यांनी पुराव्यासह पृथ्वीराज चव्हाणांना धुतले Read More »