News Bharati

Vinayak A

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर

पुणे/राजगुरुनगर : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या सार्ध शताब्दी (१५० वर्ष) निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवार २४ मार्च २०२६ रोजी राजगुरुनगरमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई), जिल्हाधिकारी कार्यालय […]

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर Read More »

परभणीत थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर पहिल्यांदाच यशस्वी शस्त्रक्रिया

परभणी : थॅलेसिमियासारख्या (Thalassemia) गंभीर अनुवंशिक आजाराशी झुंज देणाऱ्या एका १३ वर्षीय बालकाला मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून नवजीवन मिळाले आहे. परभणी येथील हॉस्पिटलमध्ये जिंतूर तालुक्यातील पूगळा येथील अर्जुन जगताप या बालकावर अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. विशेष म्हणजे, परभणी जिल्ह्यात थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णावरील अशी ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे. थॅलेसिमिया हा रक्ताचा गंभीर आजार

परभणीत थॅलेसिमिया ग्रस्त बालकावर पहिल्यांदाच यशस्वी शस्त्रक्रिया Read More »

गायीमध्ये देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याची शक्ती – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : \”आपण परंपरेने गायीला ‘माता’ मानतो, मात्र गायीपासून किती अफाट उत्पादने तयार होऊ शकतात, याची अनेकांना कल्पना नाही. गोमूत्र आणि शेणापासून साकारलेल्या वस्तूंचे हे प्रदर्शन अद्वितीय आहे. खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थकारणाला एक नवी आणि वेगळी दिशा देण्याची शक्ती गायीमध्ये आहे,\” असे ठाम मत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

गायीमध्ये देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याची शक्ती – मंत्री चंद्रकांत पाटील Read More »

राणीसावरगाव : सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीत २६ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन

राणीसावरगाव (परभणी) : \”जात-पात की करो बिदाई, हम सब हिंदू भाई-भाई\” हा संदेश घेऊन येत्या २६ मार्च २०२६ रोजी राणीसावरगाव येथे ‘विशाल हिंदु संमेलना’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदु समाज, राणीसावरगाव यांच्या वतीने आयोजित हा सोहळा श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने पार पडणार असून, यामध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या संमेलनासाठी

राणीसावरगाव : सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीत २६ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन Read More »

अयोध्या : राममंदिर परिसरातील मंदिरांवर फडकणार धर्मध्वजा

अयोध्या : श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरातील मुख्य शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, आता परिसरातील इतर सहा उप-मंदिरांवरही धर्मध्वजा फडकवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत टप्प्याटप्प्याने हे ध्वजारोहण सोहळे पार पडणार आहेत. यात सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम

अयोध्या : राममंदिर परिसरातील मंदिरांवर फडकणार धर्मध्वजा Read More »

२७ आणि २८ मार्चला दादरमध्ये मुंबई शहर ग्रंथोत्सव

मुंबई : मुंबईतील ग्रंथप्रेमी आणि साहित्य रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहर जिल्ह्याचा ‘जिल्हा ग्रंथोत्सव’ येत्या २७ व २८ मार्च २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील ऐतिहासिक मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि वाचनविषयक उपक्रमांनी हा दोन दिवसीय सोहळा संपन्न होणार आहे. ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी, २७ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता

२७ आणि २८ मार्चला दादरमध्ये मुंबई शहर ग्रंथोत्सव Read More »

नेपाळमध्ये ईदच्या दिवशी काली मंदिरावर धर्मांधांचा हल्ला; पुजाऱ्याला मारहाण आणि तोडफोड

काठमांडू (नेपाळ) : नेपाळमधील कपिलवस्तू जिल्ह्यात ईदच्या दिवशी एका धक्कादायक घटनेत मंदिरावर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महाराजगंज परिसरातील बरगदी घाटाजवळील काली मंदिरात ध्वनीक्षेपकावरून भजन सुरू असल्याच्या कारणावरून मुसलमानांच्या जमावाने मंदिरावर आक्रमण केले. या हल्ल्यात मंदिराची तोडफोड करण्यात आली असून पुजाऱ्यालाही गंभीर मारहाण करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी सकाळी काली

नेपाळमध्ये ईदच्या दिवशी काली मंदिरावर धर्मांधांचा हल्ला; पुजाऱ्याला मारहाण आणि तोडफोड Read More »

संपूर्ण देशात गोवंश हत्याबंदी आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करा; ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनात’ मागणी

पाटलीपुत्र (बिहार) : \”भारत घटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्र व्हावा आणि हिंदूंच्या न्याय्य हक्कांचे रक्षण व्हावे,\” या उद्देशाने पाटलीपुत्र येथील अनिसाबाद परिसरातील चित्रगुप्त समाज सभागृहात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात केंद्र सरकारने संपूर्ण देशात ‘गोवंश हत्याबंदी’ आणि ‘धर्मांतरविरोधी’ कायदा लागू करावा, अशा प्रमुख मागण्यांसह अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. अधिवेशनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत

संपूर्ण देशात गोवंश हत्याबंदी आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करा; ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनात’ मागणी Read More »

देव अन् देशासाठी तडजोड नाही; अफझलखानाच्या कबरीप्रमाणेच गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणेही हटवणार

सातारा : \”महाराष्ट्र ही संतांची आणि मंदिरांची पावन भूमी आहे. ज्यांनी गड-दुर्ग किंवा मंदिरांच्या भूमीवर अनधिकृत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना हे शासन सोडणार नाही. ज्या धडाडीने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण हटवण्यात आले, त्याच पद्धतीने राज्यातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे बुलडोझर लावून नष्ट केली जातील,\” असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री

देव अन् देशासाठी तडजोड नाही; अफझलखानाच्या कबरीप्रमाणेच गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणेही हटवणार Read More »

रामनवमीनिमित्त ठाण्यात ‘संगीत रामायण (हिंदी)’ सोहळ्याचे आयोजन

ठाणे : रामनवमीचे औचित्य साधून ठाण्यातील रसिक प्रेक्षकांसाठी प्रभू श्रीरामांच्या जीवनकार्यावर आधारित “संगीत रामायण (हिंदी)” या भव्य संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गंधार इव्हेंट्स आयोजित आणि एस.डी. आर्ट्स निर्मित हा सोहळा गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:०० ते ७:०० या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम महर्षी

रामनवमीनिमित्त ठाण्यात ‘संगीत रामायण (हिंदी)’ सोहळ्याचे आयोजन Read More »