News Bharati

Vinayak A

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे रूग्णांच्या मदतीसाठी २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे रूग्णांच्या मदतीसाठी २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आहे. मुंबईतल्या मंत्रालय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यालयामधून २९२ कोटींपेक्षा अधिक आणि नागपूर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यालयाद्वारे २८ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्यात आलं. त्यामाध्यमातून ४०,००० हून अधिक गंभीर रुग्णांचे  प्राण वाचले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी […]

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे रूग्णांच्या मदतीसाठी २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित Read More »

अनिल देशमुखांवर काल सीबीआयकडून गुन्हा दाखल, गिरीश महाजनांचा आज धक्कादायक गौप्यस्फोट

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआयकडून (CBI) काल गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपा नेते गिरीष महाजनांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तत्कालिन पोलिस अधिक्षकांवर दबाव आणल्यामुळे अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर, आता खुद्द गिरीष महाजनांनी (Girish Mahajan) अनिल देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते

अनिल देशमुखांवर काल सीबीआयकडून गुन्हा दाखल, गिरीश महाजनांचा आज धक्कादायक गौप्यस्फोट Read More »

कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

कंगना रणौतचा वादग्रस्त चित्रपट ‘इमर्जन्सी’ आता ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार नाही. हा चित्रपट, जो माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे, सध्या सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. काही सिख संघटनांनी चित्रपटाच्या विरोधात आवाज उठवला आहे, कारण त्यांच्या मते हा चित्रपट सिख धर्माचा अपमान करतो. कंगना रणौतने या विलंबाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली

कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली Read More »

कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी फंडाची स्थापना सरकारकडून 750 कोटींचा निधी

कृषी स्टार्टअपला (Agriculture startup) प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या साठी सरकारनं 750 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कृषी स्टार्टअप्सना आर्थिक मदत देण्यासाठी ‘कृषी’ फंड सुरु करण्यात आला आहे Agritech स्टार्टअप्सना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांनी 750 कोटी रुपयांचा ‘AgriSure’ निधी

कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी फंडाची स्थापना सरकारकडून 750 कोटींचा निधी Read More »

पंतप्रधान मोदींनी केले पॅरालिम्पिक मध्ये पदकांचा इतिहास रचणाऱ्या पॅरा ऍथलीट्सचे अभिनंदन

पॅरिस पॅरालिम्पिकमधील सर्व पदक विजेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरालिम्पिकच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक पदके जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले, हे भारतीय खेळाडूंचे समर्पण, उत्कटता आणि दृढनिश्चय दर्शवते. पॅरिस पॅरालिम्पिक्स 2024 हे भारतीय खेळाडूंसाठी ऐतिहासिक ठरले आहे. अवघ्या ७ दिवसांत भारताने आपल्या मागील सर्वोत्कृष्ट पदक विजयांचा विक्रम मोडला आहे. टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये भारताने

पंतप्रधान मोदींनी केले पॅरालिम्पिक मध्ये पदकांचा इतिहास रचणाऱ्या पॅरा ऍथलीट्सचे अभिनंदन Read More »

कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार…महाराष्ट्र मानकरी

केंद्रिय कृषी मंत्रालयाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा यंदाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. तसंच २०२२-२३ या वर्षासाठी राज्याला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीत काल झालेल्या समारंभात केंद्रिय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जावर वार्षिक ३ टक्के

कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार…महाराष्ट्र मानकरी Read More »

हरविंदर सिंग बनला पॅरालीम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज

हरविंदर सिंह याने पॅरालिम्पिक इतिहासात सुवर्ण पदक जिंकून भारताच्या तिरंदाजीत नवीन अध्याय सुरू केला आहे. 2024 च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये, हरविंदर सिंह यांनी मेन्स सिंगल्स रिकर्व्ह इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे , जे भारतासाठी पहिलेच पॅरालिम्पिक सुवर्ण पदक आहे. हरविंदर सिंह हे केवळ 33 वर्षांचे आहेत आणि त्यांच्या या कामगिरीने त्यांनी आपल्या खेळाच्या कौशल्याचा आणि साहसाचा

हरविंदर सिंग बनला पॅरालीम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज Read More »

\”शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दाखवली लायकी, मुख्यमंत्रिपदाचं दुकान कायमचं बंद!\”

मुंबई : निवडणूकीनंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतली आहे. यावरून आता भाजपा आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. \”“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लायकी दाखवली. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाच दुकान कायमस्वरुपी बंद झालय. उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन मुजरा केला, त्याचा काहीही उपयोग झाला

\”शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दाखवली लायकी, मुख्यमंत्रिपदाचं दुकान कायमचं बंद!\” Read More »

सचिन खिलारी यांनी पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून महाराष्ट्राचा गौरव वाढवला

महाराष्ट्राच्या सचिन खिलारी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक (F46 विभाग) स्पर्धेत रौप्य पदक जिंकून भारताला एक नवीन विजयाची गाथा सांगितली आहे. सचिन यांनी १६.३२ मीटरचा उत्कृष्ट थ्रो केला आणि भारताच्या पॅरालिम्पिक इतिहासात ४० वर्षांनंतर पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत पदक जिंकण्याचा विक्रम केला. हे पदक भारतासाठी २१ वे पदक ठरले आहे. सचिन खिलारी हे सांगली

सचिन खिलारी यांनी पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून महाराष्ट्राचा गौरव वाढवला Read More »

फसवणूक प्रकरणी मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

पुणे- मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधात पुण्यातील न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीसाठी जरांगे न्यायालयात हजर न राहिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले. हे प्रकरण २०१३ च्या फसवणूकीशी संबंधित आहे, ज्यामध्ये मनोज जरांगे आणि त्यांच्या दोन साथीदारांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील नाटके सादर करणाऱ्या

फसवणूक प्रकरणी मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी Read More »