News Bharati

Vinayak A

शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद केल्याचं ते परिपत्रक असल्याची माहिती समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आणि शेतकरी कुटुंबासाठी पैसे नाहीत का? असा सवाल उपस्थित केला होता. या प्रकरणी आता जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल Read More »

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सन २०२४-२५ या वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्य:स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील Read More »

कपिल परमारने ज्युदोमध्ये जिंकले भारताचे पहिले पॅरालिम्पिक पदक

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये, कपिल परमारने काल पॅरा ज्युडो पुरुषांच्या J1-660 किलोग्रॅम स्पर्धेत ब्राझीलच्या एलिएल्टन डी ऑलिव्हिराला इप्पॉनद्वारे 10-0 ने पराभूत करून कांस्यपदक जिंकले. ज्युदोमध्ये भारताचे हे पहिले पॅरालिम्पिक पदक आहे. अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी कपिल परमारचे ऐतिहासिक पदकाबद्दल अभिनंदन केले.एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अध्यक्ष मुर्मू म्हणाले की कपिलने अनेक अडथळ्यांवर मात केली आहे आणि

कपिल परमारने ज्युदोमध्ये जिंकले भारताचे पहिले पॅरालिम्पिक पदक Read More »

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाने केला भाजपा मधे पक्ष प्रवेश

रवींद्र जडेजाने राजकारणात एन्ट्री मारली आहे. त्याच्या पत्नीच्या पाठोपाठ आता जड्डू देखील राजकारणात सक्रिय झाला आहे . तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे.जडेजाने अलीकडेच २०२४ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगरमधून भाजपची आमदार आहे. रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाने केला भाजपा मधे पक्ष प्रवेश Read More »

मालेगावच्या कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय

मुंबई : मालेगावच्या कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay

मालेगावच्या कृषी विज्ञान संकुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय Read More »

देवेंद्र फडणविसांनी घेतला ऐतिहासिक निर्णय, महाराष्ट्रातल्या न्यायालयांची संख्या आता वाढणार..

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच विधी व न्याय खात्याचे मंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराने काल झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या न्यायालयांच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व ठिकाणच्या बार असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्यामुळे संबंधित बार असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात आनंदाचे वातावरण तयार झाले

देवेंद्र फडणविसांनी घेतला ऐतिहासिक निर्णय, महाराष्ट्रातल्या न्यायालयांची संख्या आता वाढणार.. Read More »

महाविकास आघाडीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले?

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार असताना, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना काय मिळाले ? असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे. महायुती सरकारने राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मूळ वेतनामध्ये ६ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी संप मागे घेतला आहे. केशव उपाध्ये यांनी

महाविकास आघाडीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? Read More »

महाराष्ट्रात अराजक पसरवण्याचे ‘मविआ’चे कारस्थान – बावनकुळे

महाराष्ट्र, मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणेघेणे नाही. छत्रपतीशिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नावघेण्याचाही अधिकार नाही. काँग्रेसचे शिवरायांबद्दलचे प्रेम बेगडी आहे असा हल्लाबोल भारतीय जनतापार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला. पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनीकाँग्रेस नेते राहुल गांधींना काही परखड सवालही केले. महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करतअसताना

महाराष्ट्रात अराजक पसरवण्याचे ‘मविआ’चे कारस्थान – बावनकुळे Read More »

तालुका कामगार सुविधा केंद्रांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी व नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील तालुकास्तरावर सुरु करण्यात आलेल्या तालुका कामगार सुविधा केंद्रांचे (सेतु) उद्घाटन करण्यात आले. यावेळी कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत होते. याप्रसंगी बांधकाम कामगारांच्या सुविधेकरिता तयार

तालुका कामगार सुविधा केंद्रांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन Read More »

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय, जाणून घ्या एका क्लिकवर..

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकार कडून मोठे निर्णय घेण्यात आलेत. ✅ पुणे – छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार ✅ अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार ✅ शेवगाव तालुक्यातील

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय, जाणून घ्या एका क्लिकवर.. Read More »