News Bharati

Team NB Marathi

पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली अवनी लेखरा

अवनी लेखरा, शुक्रवारी, पॅरिस 2024 पॅरालिम्पिकमध्ये तिच्या महिलांच्या 10 मीटर एअर रायफल शूटिंग स्टँडिंग SH1 विजेतेपदाचा यशस्वीपणे बचाव केला, खेळांच्या इतिहासात दोन सुवर्णपदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. भारतीय पॅरा नेमबाजने अंतिम फेरीत २४९.७ धावा केल्या – एक नवीन पॅरालिम्पिक विक्रम तयार केला आणि बरोबर तीन वर्षांपूर्वी टोकियो २०२० मध्ये तिच्या पदार्पणाच्या वेळी तिने सेट केलेला […]

पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली अवनी लेखरा Read More »

करंजा बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करणार

रायगड जिमाका : रायगड जिल्ह्यातील करंजा येथे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे मच्छीमार बंदर उभारणीचे कामाला गती देण्यात येणार असून त्यासाठी 153 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय याठिकाणी अत्याधुनिक अशी जेटी तयार करण्यात येणार असून, हे बंदर (Karanja Bandar ) देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर (Fishing Harbour) म्हणून विकसित करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील

करंजा बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करणार Read More »

हे लोक भारताचा पाकिस्तान, बांगलादेश बनवतील

  गिरीराज सिंह यांची इंडी आघाडीवर घणाघाती टीका तेजस्वी यादव, अखिलेश यादव आणि राहुल गांधी हे मुस्लिम व्होट बँकेचे ठेकेदार आहेत. त्यांचे सरकार सत्तेवर आल्यास ते बिहार आणि उत्तर प्रदेशात शुक्रवारची सुट्टी जाहीर करतील. देशात राहुल गांधी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांचे सरकार स्थापन झाले तर हे लोक भारताचे पाकिस्तान आणि बांगलादेशात रूपांतर करतील.

हे लोक भारताचा पाकिस्तान, बांगलादेश बनवतील Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे नेहमीच राष्ट्रीय हिताला प्राधान्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींनी आज शनिवारी नवी दिल्लीत जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल टपाल तिकीट आणि नाणे जारी केले. सुप्रीम कोर्टाने आयोजित केलेल्या परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाची 75 वर्षे हा केवळ एका संस्थेचा प्रवास नसून तो भारताच्या संविधानाचा

सर्वोच्च न्यायालयाचे नेहमीच राष्ट्रीय हिताला प्राधान्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा   

पंतप्रधान मोदींनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ते म्हणाले की, वंदे भारत हा भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा नवा चेहरा आहे. पंतप्रधान म्हणाले, आज शहरातील प्रत्येक मार्गावर वंदे भारताची मागणी होत आहे. हाय-स्पीड ट्रेन्स लोकांना त्यांचा व्यवसाय, रोजगार आणि स्वप्नांचा विस्तार करण्याचा आत्मविश्वास देतात. आज देशभरात 102 वंदे भारत रेल्वे

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा    Read More »

हिंदू बनून लग्न केले, पैसे उकळून दिला तलाक; उत्तरप्रदेशात लव्ह जिहादचे प्रकरण

उत्तरप्रदेशच्या लखनऊमधील निगोहा येथून लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने ओळख लपवून एका महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. यानंतर त्याने तिचा धर्म बदलला आणि आता तिला तिहेरी तलाक दिला. पिडीतेच्या आरोपानुसार आरोपी ताज मोहम्मदने आपले नाव बबलू असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याचे नाव बबलू नसून ताज मोहम्मद असल्याचे समजताच तिने

हिंदू बनून लग्न केले, पैसे उकळून दिला तलाक; उत्तरप्रदेशात लव्ह जिहादचे प्रकरण Read More »

राजकोट मध्ये लवकरच नव्याने शिवपुतळा उभारणार

राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर तिथे नवा पुतळा उभारणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते नांदगाव येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करताना बोलते होते. छत्रपती शिवाजी महाराज युग पुरूष आहेत. ते राज्याची अस्मीता आहेत. राजकोट  येथील दुर्घटना दुर्दैवी असून लवकरच तेथे राज्यशासन आणि नौदलाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

राजकोट मध्ये लवकरच नव्याने शिवपुतळा उभारणार Read More »

बीडमध्ये हिंदू समाज बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महिलांवर होणारे अत्याचार, हिंदू साधू संतांवर होणारे हल्ले, बांगलादेश मधील हिंदू समाजावर होणारे अत्याचार थांबवण्याच्या मागणी करण्यासाठी बीडमध्ये आज (३१.०८.२०२४) मूक मोर्चा काढण्यात आला होता. सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मूक मोर्चा काढण्यात आला होता. देशभरात विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचार, हिंदू साधू- संतांवर होणारे हल्ले, बांगलादेशमधील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचार तसेच मंदिरावर

बीडमध्ये हिंदू समाज बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा Read More »

राजकोट स्मारकाच्या राजकारणावर शिवभक्त म्हणून अपेक्षा….

छत्रपती शिवरायांचे राजकोट मधील स्मारक कोसळले हा शिवरायांचा अपमानच आहे.आम्ही त्यांचा वारसा समर्थपणे चालवू शकत नाही याचं उदाहरणच जणू सर्वप्रथम या घटनेचा निषेध. पण तेवढाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मोठा अपमान त्या स्मारकावरून सुरू असलेले दुर्दैवी राजकारण आहे. ह्या सर्व राजकारण करणाऱ्यांनी एकदा महाराष्ट्रभरात कितीतरी महाराजांची स्मारके अशी आहेत जी कपड्याखाली प्रशासन परवानगी अभावी झाकली गेलेली

राजकोट स्मारकाच्या राजकारणावर शिवभक्त म्हणून अपेक्षा…. Read More »