News Bharati

Team NB Marathi

उद्धव ठाकरे पाकिस्तानचे एजंट

भाजप (BJP) नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल करत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केलीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. पुतळा कोसळल्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने […]

उद्धव ठाकरे पाकिस्तानचे एजंट Read More »

\”IC814: द कंदहार हायजॅक\” वादाच्या भोवऱ्यात

आजकालच्या वेब सिरिज आणि चित्रपटांमध्ये इतिहासाची घटना दाखवण्याचा प्रयत्न होत असतो, पण त्यामध्ये कितीतरी वेळा इतिहासाची सत्यता बाजूला सारून कथानकांची सोय केली जाते. ‘IC814: द कंदहार हायजॅक’ ही वेब सिरिज हेच एक उदाहरण आहे. या सिरिजमध्ये हायजॅक करणाऱ्यांच्या नावांमध्ये बदल केला गेला, जेणेकरून हिंदू समाजाचा अपमान होण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असल्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये इतिहासाची

\”IC814: द कंदहार हायजॅक\” वादाच्या भोवऱ्यात Read More »

निषाद कुमारचे रौप्य पदक: पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची मान उंचावली

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले आहे. यंदा भारताचा स्टार पॅरा ॲथलीट निषाद कुमारने पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत रौप्य पदक जिंकून देशाला गौरवाने भरले. हे पदक भारतासाठी सातवे आहे आणि निषादच्या कारकिर्दीतील दुसरे पॅरालिम्पिक पदक आहे. निषाद कुमार, जो आपल्या बालपणी एका दुर्घटनेत आपला उजवा हात गमावला होता, त्याने

निषाद कुमारचे रौप्य पदक: पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची मान उंचावली Read More »

रत्नागिरीमध्ये आयोजित कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

ब्रिटीशकालीन जुन्या कायद्यांमध्ये बदल करणे आवश्यक होते. त्यासाठी केंद्र सरकाराने पुढाकार घेऊन बदल केले. महत्त्वाची कलमं समाविष्ट केली. अनावश्यक कलमं वगळली, व्याख्या विस्तृत केल्या. माहिती तंत्रज्ञानाचा समावेश केला. १ ऑगस्टपासून हे नवीन कायदे लागू झाले. सर्वोच्च व उच्च न्यायालयात या कलमांद्वारे खटले दाखल होत आहेत. या दरम्यान कायद्याचे नवीन पैलू समोर येत आहेत. काही अडचणी

रत्नागिरीमध्ये आयोजित कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद Read More »

राज्यात दंगली व्हाव्या, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी, असा प्रयत्न…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली. या प्रकरणावरून रविवारी महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात राज्यभर ‘जोडे मोरो’ आंदोलन केले. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याविरोधात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत, असं खैरे यांनी

राज्यात दंगली व्हाव्या, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी, असा प्रयत्न… Read More »

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये प्रीती पालने जिंकले भारतासाठी दुसरे कांस्यपदक

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या प्रीती पालने महिलांच्या २०० मीटर T35 स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. हे प्रीतीचे पॅरालिम्पिकमधील दुसरे पदक आहे, ज्यामुळे भारताच्या खात्यात आता एकूण सहा पदके झाली आहेत. प्रीतीने ३०.०१ सेकंदांत हे पदक जिंकले, जे तिच्या कौशल्याची आणितिने घेतलेल्या कठीण परिश्रम दर्शवते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक यशाचे स्वागत

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये प्रीती पालने जिंकले भारतासाठी दुसरे कांस्यपदक Read More »

पॅरालिम्पिकमध्ये मनीष नरवाल ने जिकंले रौप्य पदक

भारताचा नेमबाज मनीष नरवाल याने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल (SH1) स्पर्धेत रौप्य पदक जिंकून भारताला चौथे पदक मिळवून दिले. हे पदक जिंकण्याच्या मार्गावर मनीषने अप्रतिम कामगिरी केली आणि 234.9 गुणांसह रौप्य पदकाचे सन्मान पटकावले. त्याच्या यशाने भारताच्या खेळाडूंनी पॅरालिम्पिकमध्ये दाखवलेल्या कामगिरीला आणखी एक प्रेरणादायी अध्याय जोडला आहे. मनीष नरवाल हा

पॅरालिम्पिकमध्ये मनीष नरवाल ने जिकंले रौप्य पदक Read More »

पेरिस पॅरालिम्पिक २०२४ मोना अग्रवाल यांनी जिंकले कांस्य पदक

मोना अग्रवाल यांनी पेरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर राइफल SH1 स्पर्धेत तिसरा स्थान मिळवत कांस्य पदक जिंकले. हे पदक त्यांनी आपल्या दोन मुलांना समर्पित केले आहे. मोना अग्रवाल ही नांगल चौधरी विधानसभा क्षेत्रातील कालबा गावच्या रहिवाशी आहेत आणि त्यांच्या यशाने संपूर्ण क्षेत्रात गर्वाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोना अग्रवाल ह्या दोन मुलांची

पेरिस पॅरालिम्पिक २०२४ मोना अग्रवाल यांनी जिंकले कांस्य पदक Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा २ ते ४ सप्टेंबर महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) २ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्राला (Maharashtra) भेट देणार आहेत. राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथून याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. सोमवार २ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वारणानगर, कोल्हापूर येथे श्री वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा २ ते ४ सप्टेंबर महाराष्ट्र दौऱ्यावर Read More »

महाराष्ट्र सरकारविरोधात दंगली का होत नाहीत? चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना (Chhatrapati Shivaji maharaj statue collapse) घडली. या प्रकरणावरून महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. महाआघाडीकडून रविवारी मुंबईसह राज्यभर ‘जोडे मोरो’ आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे पत्रकारांशी

महाराष्ट्र सरकारविरोधात दंगली का होत नाहीत? चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य Read More »