News Bharati

Team NB Marathi

बनावट आणि निकृष्ट खतांच्या विक्रीवर येणार चाप; शिवराज सिंह चौहान यांचे मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश!

नवी दिल्ली : देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत (Sale of fake and low-quality fertilizers) वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण […]

बनावट आणि निकृष्ट खतांच्या विक्रीवर येणार चाप; शिवराज सिंह चौहान यांचे मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश! Read More »

‘गेम चेंजर’ मिसिंग लिंक प्रकल्प: मुंबई-पुणे प्रवासासाठी ठरणार ‘टर्निंग पॉईंट’!

पुणे : यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ (Missing Link)प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई (Pune-Mumbai) प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पच्या कामाची पाहणी केल्यानंतर

‘गेम चेंजर’ मिसिंग लिंक प्रकल्प: मुंबई-पुणे प्रवासासाठी ठरणार ‘टर्निंग पॉईंट’! Read More »

हिंजवडी आयटी पार्क व मेट्रो कामाची अजित पवारांकडून पाहणी; कडक इशारा देत तात्काळ कारवाईचे आदेश!

पुणे : हिंजवडी (Hinjewadi), राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, या भागात पावसामुळे साचणारे पाणी, स्वच्छतेचा प्रश्न व वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संबंधित यंत्रणाना

हिंजवडी आयटी पार्क व मेट्रो कामाची अजित पवारांकडून पाहणी; कडक इशारा देत तात्काळ कारवाईचे आदेश! Read More »

AI कॅमेऱ्यांनी वाघांवर नजर, वाघ दिसताच गावात वाजणार सायरन; नागपूर वन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

नागपूर : विदर्भातील नागपूर वन विभाग (Nagpur Forest Department), पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातअनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने यावर उपाययोजनेसाठी ‘मार्वल’मार्फत एका विशेष सामंजस्य करारावर आज नागपूर येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्या

AI कॅमेऱ्यांनी वाघांवर नजर, वाघ दिसताच गावात वाजणार सायरन; नागपूर वन विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम Read More »

सावकारीच्या जोखडातून मोबाइल बँकिंगपर्यंत: ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक क्रांतीची गौरवगाथा

भारताच्या ग्रामीण भागातील आर्थिक परिवर्तन ही केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीची कथा नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय नवजागरणाची एक प्रेरणादायी कथा आहे. सावकारीच्या जाचक सावटाकडून डिजिटल बँकिंगच्या स्वातंत्र्यदायी प्रकाशाकडे झेपावणारा हा प्रवास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात, सहकारी चळवळ, सरकारी धोरणे आणि तंत्रज्ञानाच्या एकत्रित सामर्थ्याचा एक अद्भुत साक्षीदार आहे. ग्रामीण भारतातील प्रत्येक व्यक्तीला आर्थिक प्रक्रियांचा भाग बनवण्याचे स्वप्न

सावकारीच्या जोखडातून मोबाइल बँकिंगपर्यंत: ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक क्रांतीची गौरवगाथा Read More »

सौर उर्जा: १०० गिगावॅटचा तेजस्वी टप्पा पार, हरित ऊर्जेत आत्मनिर्भरतेकडे झेप!

एकेकाळी ऊर्जेसाठी आयातीवर अवलंबून असलेल्या भारताने गेल्या दशकात सौरऊर्जेच्या क्षेत्रात अशी काही क्रांती घडवली आहे, की आज संपूर्ण जग चकित झाले आहे. २०१४ मध्ये अवघ्या २.८२ गिगावॅटवर असलेली देशाची सौर क्षमता आज १०० गिगावॅटचा सोनेरी मैलाचा दगड ओलांडून गेली आहे. ही केवळ आकड्यांची किमया नाही, तर आत्मनिर्भर आणि हरित भविष्याकडे टाकलेले एक निर्णायक पाऊल आहे.

सौर उर्जा: १०० गिगावॅटचा तेजस्वी टप्पा पार, हरित ऊर्जेत आत्मनिर्भरतेकडे झेप! Read More »

जागतिक लोकसंख्या दिन: आकड्यांपलीकडील राष्ट्रीय अस्तित्वाची लढाई

दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी १९८९ साली सुरू केलेला हा उपक्रम आरोग्य, विकास आणि लोकसंख्या धोरणांवर विचारमंथन करण्यासाठी असतो. पण आज, विशेषतः भारताच्या संदर्भात, हा दिवस केवळ आकडेवारीचा खेळ न राहता, देशाच्या भविष्यातील स्वरूपावर आणि स्थैर्यावर गंभीरपणे विचार करण्याची संधी देतो. वाढती लोकसंख्या हे एक जागतिक आव्हान आहेच,

जागतिक लोकसंख्या दिन: आकड्यांपलीकडील राष्ट्रीय अस्तित्वाची लढाई Read More »

चीनमधून बेकायदा बेदाणा आयात थांबवा; अजित पवारांची केंद्राकडे मागणी

मुंबई : चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे राज्यातील द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तत्काळ थांबवावी. बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार (Ajit Pawar)

चीनमधून बेकायदा बेदाणा आयात थांबवा; अजित पवारांची केंद्राकडे मागणी Read More »

मुंबईत देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ (Offshore Port) होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील (Mumbai) तिसरे एअरपोर्ट (Airport) असेल. याचे काम लवकरच सुरू होईल. राज्यात सध्या 24 जिल्ह्यांमध्ये विमानतळ आणि धावपट्टीची सुविधा आहे आगामी कालावधीत 30 जिल्ह्यामध्ये या सुविधा वाढवत असल्याचे

मुंबईत देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा क्षण; छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत !

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे. या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या

प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा क्षण; छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत ! Read More »