News Bharati

Team NB Marathi

ऊसतोड महिला कामगारांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; डॉ. नीलम गोऱ्हेंचे निर्देश

मुंबई : ऊसतोड महिला कामगारांच्या (Sugarcane Harvesting Women Workers) आरोग्य, सुरक्षा आणि सामाजिक संरक्षणाच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीत दिले. ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कायद्याच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली. बैठकीत ऊसतोडणी कामगार महिलांचे आरोग्य, विशेषतः गर्भाशय काढण्याच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त […]

ऊसतोड महिला कामगारांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा; डॉ. नीलम गोऱ्हेंचे निर्देश Read More »

प्रत्येक शाळेत मराठी भाषा, छत्रपतींचा इतिहास शिकवणे सक्तीचे

मुंबई : शाळा अनुदानित असो वा विनाअनुदानित, सरकारी असो वा खासगी तेथे मराठी विषय शिकवलाच गेला पाहिजे. प्रत्येक शाळेत मराठी भाषा बंधनकारक (Marathi Language is Mandatory) आहे. प्रत्येक शाळेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शाळा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शालेय शिक्षण विभागाची

प्रत्येक शाळेत मराठी भाषा, छत्रपतींचा इतिहास शिकवणे सक्तीचे Read More »

शहरी नक्षलवाद्यांना हादरा देणारा ‘जनसुरक्षा विधेयक’ आता महाराष्ट्रात लागू

मुंबई : महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संविधान विरोधी माओवादी चळवळ, नक्षलवाद्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे विधेयक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. हे विधेयक चर्चेअंती सभागृहाने बहुमताने मंजूर केले. या विधेयकावरील चर्चेदरम्यान सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर

शहरी नक्षलवाद्यांना हादरा देणारा ‘जनसुरक्षा विधेयक’ आता महाराष्ट्रात लागू Read More »

दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण: ‘पुरोगामी’ विचारवंतांचा दुटप्पीपणा

अडीच वर्षांपूर्वी आयआयटी-मुंबई सारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये, दर्शन सोलंकी या १८ वर्षीय दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला होता. ही केवळ एक वैयक्तिक शोकांतिका नव्हती, तर या घटनेला तात्काळ एका मोठ्या सामाजिक आणि राजकीय लढाईचे स्वरूप देण्यात आले. डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी याला ‘संस्थात्मक हत्या’ ठरवून, व्यवस्थेच्या जातीयवादी स्वरूपावर बोट ठेवत आंदोलनाचे रान उठवले. मात्र, जेव्हा सत्य

दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण: ‘पुरोगामी’ विचारवंतांचा दुटप्पीपणा Read More »

औषधांचा तुटवडा थांबणार! खरेदी प्रक्रियेत येणार ‘पारदर्शकता’

मुंबई : औषध खरेदी प्रक्रियेत (Medicine Purchasing Process) अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रीकरण आणल्यास औषधांचा तुटवडा भासणार नाही. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने औषधे, साधनसामग्री आणि वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी एकाच ई-औषध संगणक प्रणालीचा वापर करावा. गुणवत्तेनुसार एकसमान दराने आणि विहित वेळेत औषध पुरवठा करण्यासह दोन वर्षांचा दरकरार निश्चित करावा. दरवर्षी 70% औषध खरेदी

औषधांचा तुटवडा थांबणार! खरेदी प्रक्रियेत येणार ‘पारदर्शकता’ Read More »

398 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2806 उपकेंद्रे होणार आधुनिक – मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा

मुंबई : आरोग्य विभागाच्या (Health Department) पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करावे. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालक सचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात,

398 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2806 उपकेंद्रे होणार आधुनिक – मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा Read More »

ग्रुमिंग गँगची भारतीय पार्श्वभूमीवर

ग्रुमिंग गँगचा विषय, त्याबद्दलची बातमी वाचताना आणि सुएला ब्रेवरमन यांची विधाने पाहताना मला सतत \”केरला स्टोरीज\” या चित्रपटाची आठवण होत होती. यातील अनेक गोष्टी लव जिहाद या वर्गात मोडतील अशा वाटतात. (मुस्लिम मुलांनी हिंदू किंवा अन्य धर्मातील मुलींशी विवाह करणे यासाठी हा शब्द केरळमध्ये वापरला गेला) नंतर अनेक पीडित महिलांचे आपल्या यातना व वेदनांचे वर्णन

ग्रुमिंग गँगची भारतीय पार्श्वभूमीवर Read More »

मराठी अस्मितेचा सन्मान! मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर; केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : मराठी (Marathi) भाषिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे! केंद्रीय गृहमंत्रालयाने मराठी भाषेतून प्राप्त होणाऱ्या पत्रांना यापुढे मराठी भाषेतूनच उत्तर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिली, ज्यामुळे मराठी भाषिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, मराठीसह तामिळ भाषेतील

मराठी अस्मितेचा सन्मान! मराठी पत्रांना आता मराठीतूनच उत्तर; केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय Read More »

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ : वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी (Warkari) भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ (Bhakti Vitthalachi Seva Aarogyachi) या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ : वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा Read More »

महाराष्ट्राच्या रेल्वे प्रगतीचा वेग: आव्हाने आणि संधी

गेल्या दशकात महाराष्ट्रातील रेल्वे क्षेत्राने लक्षणीय प्रगती साधली आहे. शहरीकरण, माल वाहतुकीची वाढती मागणी आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीच्या आकांक्षांमुळे या प्रगतीला वेग मिळाला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच पुणे-रेवा (जबलपूरमार्गे) या नवीन रेल्वेची घोषणा केली. ही घोषणा महाराष्ट्रातील रेल्वे विकासाचे दुहेरी चित्र दर्शवते. एकीकडे, यामुळे दीर्घकाळ दुर्लक्षित असलेल्या मार्गांना चालना मिळत आहे, तर दुसरीकडे,

महाराष्ट्राच्या रेल्वे प्रगतीचा वेग: आव्हाने आणि संधी Read More »