News Bharati

Team NB Marathi

आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा केवळ वाहतुकीचं साधन नव्हे, तर श्रद्धेचा आणि सुशासनाचा एक नवा अध्याय लिहिला आहे. ‘वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणत, एसटीने केवळ विक्रमी महसूलच मिळवला नाही, तर सार्वजनिक सेवेच्या कार्यक्षमतेचं एक आदर्श उदाहरणही घालून दिलं. श्रद्धा, सेवा आणि सुशासनाची […]

आषाढी वारी २०२५: एसटी महामंडळाची यशस्वी ‘सेवावारी’ आणि आर्थिक व्यवस्थापनाचा नवा अध्याय Read More »

एका हत्येची कहाणी आणि दडपलेल्या आवाजाचा आक्रोश: ‘उदयपूर फाईल्स’च्या निमित्ताने…

एका बाजूला रक्ताने माखलेला सुरा, दुसऱ्या बाजूला सत्य दाखवणारा कॅमेरा आणि या दोन्हींच्या मध्ये न्यायाचा तराजू घेऊन बसलेली व्यवस्था. आजचा समाज एका विचित्र तिठ्यावर उभा आहे, जिथे एका निर्घृण हत्येपेक्षा त्या हत्येवर बनलेला चित्रपट जास्त धोकादायक ठरवला जातो. उदयपूरमधील शिंपी कन्हैयालाल तेली यांच्या हत्येने देश हादरला होता. पण जेव्हा त्या जखमेवरची खपली काढून आतलं वास्तव

एका हत्येची कहाणी आणि दडपलेल्या आवाजाचा आक्रोश: ‘उदयपूर फाईल्स’च्या निमित्ताने… Read More »

दोन बाळांचे जन्म आणि त्यांच्या दोन विस्मयकारक कथा

नुकतीच आर्मीचे डॉ रोहित बचेला यांनी एका महिलेला झाशी रेल्वे स्टेशनवर प्रसूतीसाठी मदत केल्याची बातमी वाचली. (माता आणि नवजात शिशु सुखरूप आहेत) डॉ. बचेला स्टेशनवर आपल्या गाडीची वाट पाहत होते. अचानक त्यांच्यासमोर पनवेल गोरखपूर एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या महिलेची केस आली. व्हील चेअरवर बसवून या महिलेला रुग्णालयात नेले जात असताना तिची  परिस्थिती बिघडली. तिची प्रसूती

दोन बाळांचे जन्म आणि त्यांच्या दोन विस्मयकारक कथा Read More »

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये मत नोंदवण्याची आज शेवटची तारीख

मुंबई : ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ (Vikasit Maharashtra 2047) चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या क्युआर कोडवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये मत नोंदवण्याची आज शेवटची तारीख Read More »

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील ‘ती’ १४ गावे महाराष्ट्रातच समाविष्ट होणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलले

मुंबई : तेलंगणा आणि महाराष्ट्र (Telangana and Maharashtra) सीमेवर असलेली चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्रातील असून त्यांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. तेथील नागरिकांचे शंभर टक्के मतदान महाराष्ट्रातच होईल असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, \”महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील ‘ती’ १४ गावे महाराष्ट्रातच समाविष्ट होणार! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच बोलले Read More »

राज ठाकरे संतापले! ‘त्या’ युतीच्या चर्चांवर थेट माध्यमांना झापले… नेमकं काय घडलं?

मुंबई : ‘विजयी मेळाव्या’नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नवा रंग भरताना दिसतोय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही नेत्यांमधील जवळीक आणि संवाद वाढल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे, संभाव्य युतीची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली

राज ठाकरे संतापले! ‘त्या’ युतीच्या चर्चांवर थेट माध्यमांना झापले… नेमकं काय घडलं? Read More »

गोमांस तस्करांवर ‘मोक्का’, राज्यात लवकरच नवा कठोर कायदा; गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार – गृहराज्यमंत्री पंकज भोयर

मुंबई : राज्यात गोमांस तस्करी (Beef Smuggling) वारंवार करताना आढळून आल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) (Mcoca Act) लावण्यात येईल. यासंदर्भात आगामी अधिवेशनात गोमांस तस्करीविरोधात स्वतंत्र कायदा करण्यात येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी विधान परिषदेत दिली. राज्याने महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) विधेयक, १९९५ अंतर्गत गोहत्या, विक्री आणि गोमांस

गोमांस तस्करांवर ‘मोक्का’, राज्यात लवकरच नवा कठोर कायदा; गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार – गृहराज्यमंत्री पंकज भोयर Read More »

‘स्वागतम् कॅप्टन शुभांशू!’, आपण तमाम भारतीयांचा अभिमान आहात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “स्वागतम् कॅप्टन शुभांशू , आपण तमाम भारतीयांचे अभिमान ठरला आहात. या यशस्वी मोहिमेसाठी आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन..! अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) यांचे आज पृथ्वीवरील आगमनासाठी स्वागत तसेच या या यशस्वी मोहिमेसाठी अभिनंदन केले आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय अंतराळवीर

‘स्वागतम् कॅप्टन शुभांशू!’, आपण तमाम भारतीयांचा अभिमान आहात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

रक्ताच्या थारोळ्यातून राज्यसभेपर्यंत: सदानंदन मास्तरांची अदम्य संघर्षगाथा

गेल्या दशकात भारताच्या राजकीय आणि सामाजिक सन्मानाच्या परंपरेत एक लक्षणीय बदल दिसून येत आहे. केवळ नागरी पुरस्कारच नव्हे, तर राज्यसभा सदस्यत्वासारख्या प्रतिष्ठित नियुक्त्यांद्वारेही देशाच्या सांस्कृतिक आणि वैचारिक वारशाचे रक्षण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना ओळख दिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा बदल आता अधिक दृढ होत आहे. याच परंपरेचा भाग म्हणून, १२ जुलै

रक्ताच्या थारोळ्यातून राज्यसभेपर्यंत: सदानंदन मास्तरांची अदम्य संघर्षगाथा Read More »

चीनचा विरोध, भारताचा स्वीकार: दलाई लामा नावाचे पर्व

परमपूज्य दलाई लामा त्यांच्या ९० व्या वर्षात पदार्पण करत असताना, त्यांचे जीवन केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही, तर ते शांती, करुणा आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाचे जागतिक प्रतीक बनले आहे. त्यांचे अस्तित्व भारताच्या धर्मस्वातंत्र्याच्या आणि सहिष्णुतेच्या मूल्यांचे मूर्तिमंत स्वरूप आहे. तिबेटचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरु आणि भारताचे सर्वात प्रतिष्ठित पाहुणे म्हणून, दलाई लामांचे जीवन भारताच्या नैतिक आणि सांस्कृतिक

चीनचा विरोध, भारताचा स्वीकार: दलाई लामा नावाचे पर्व Read More »