News Bharati

Team NB Marathi

कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आता ‘डिजिटल’ रूपात

भारतातील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे आणि किल्ले हे आपल्या सांस्कृतिक स्मृतीचे जतन करणारे जिवंत पुरावे आहेत. काळ बदलत असताना या वारशाचे सादरीकरण करण्याच्या पद्धतीही बदलत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतिहास अधिक सुलभ, आकर्षक आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न देशभर सुरू आहेत. अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या (ASI) मुंबई मंडळाने कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर […]

कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आता ‘डिजिटल’ रूपात Read More »

सोलो ट्रॅव्हल; एकदा तरी करुन पाहाच…!

सोलो ट्रॅव्हल; स्वत:ला वेळ देण्याचा एक उत्तम पर्याय फिरायला जायचं म्हटलं की भरगच्च प्लॅनिंग, सोबत येणाऱ्यांच्या आवडीनिवडी, सगळ्यांची सोय असे सगळे स्वाभाविकच आले. पण हे सगळे न करता आपण एकट्यानेच कुठेतरी फिरायला जायचे छरवले तर? ही संकल्पना थोडी वेगळी नक्कीच आहे पण अशक्य नाही. माणूस हा मुळात समाजप्रिय प्राणी असल्याने आपल्यापैकी बहुतांश जणांना सगळ्या गोष्टी

सोलो ट्रॅव्हल; एकदा तरी करुन पाहाच…! Read More »

सांस्कृतिक की राजकीय? आखाड्यातील एशियाटिक…

मुंबईच्या फोर्ट भागात दिमाखात उभी असलेली, ग्रीको-रोमन स्थापत्यशैलीची ती पांढरीशुभ्र वास्तू म्हणजे केवळ पर्यटकांच्या फोटोग्राफीचे ‘बॅकड्रॉप’ नाही. त्या भव्य पायऱ्यांच्या मागे आपल्या अडीचशे वर्षांच्या बौद्धिक अस्मितेचा, ज्ञानाचा आणि इतिहासाचा एक सुवर्णकाळ दडलेला आहे. पण आज त्याच १८०४ साली स्थापन झालेल्या ‘दि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या पायरीतळावरून आत डोकावले, की जे चित्र दिसते ते वैभवाचे नाही

सांस्कृतिक की राजकीय? आखाड्यातील एशियाटिक… Read More »

संस्कृत : भारतीय भाषांची जननी आणि धोरणात्मक बदल

माणसाच्या उत्क्रांतीत आणि त्याच्या संस्कृतीच्या प्रवासात भाषेचा वाटा अतिशय मोलाचा राहिला आहे. भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते, तर ती आपल्या विचारांना, आपल्या संपूर्ण मेंदूला आकार देणारे एक विलक्षण साधन आहे. या प्रवासात संस्कृतचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्रिभाषा सूत्रात – संस्कृतसंस्कृतचे भाषिक महत्त्व सर्वश्रुत आहेच. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय स्तरावर बहुभाषिकतेला चालना देण्यासाठी त्रिभाषा सूत्राची नव्याने

संस्कृत : भारतीय भाषांची जननी आणि धोरणात्मक बदल Read More »

बांगलादेशी घुसखोर : अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि प्रशासनासमोरील आव्हाने

महाराष्ट्र हे भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र असून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) सुमारे 14 ते 15 टक्के योगदान देते. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर यांसारखी महानगरे रोजगार, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील संधींमुळे देशांतर्गत तसेच परदेशी स्थलांतरितांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनली आहेत. या पार्श्वभूमीवर बांगलादेशातून होणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतराचा प्रश्न गेल्या काही वर्षांत पुन्हा चर्चेत

बांगलादेशी घुसखोर : अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि प्रशासनासमोरील आव्हाने Read More »

उच्च शिक्षणातील महिला नेतृत्वाला बळ; राज्य शासनाचा ‘नारीदृष्टी’ उपक्रम सुरू

उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांचे नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘नारीदृष्टी’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या पाच दिवसीय निवासी कार्यक्रमाचा उद्देश महिला प्राध्यापकांना शैक्षणिक नेतृत्व, संशोधन, व्यवस्थापन आणि धोरणनिर्मितीच्या क्षेत्रात अधिक सक्षम करणे हा आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते

उच्च शिक्षणातील महिला नेतृत्वाला बळ; राज्य शासनाचा ‘नारीदृष्टी’ उपक्रम सुरू Read More »

महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ प्रवर्ग; महाराष्ट्राचा पुढाकार

महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ हा स्वतंत्र प्रवर्ग समाविष्ट करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव वरवर पाहता एक प्रशासकीय बदल वाटू शकतो. परंतु प्रत्यक्षात तो बदलत्या भारतीय कुटुंबव्यवस्थेची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या सामाजिक वास्तवाची दखल घेणारा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. आजही आपल्या शैक्षणिक व्यवस्थेतील बहुतांश फॉर्म, नियम आणि प्रक्रिया पारंपरिक कुटुंब रचनेभोवतीच फिरताना दिसतात. वडील,

महाविद्यालयीन प्रवेश अर्जांमध्ये ‘एकल पालकांचे अपत्य’ प्रवर्ग; महाराष्ट्राचा पुढाकार Read More »

तुम्हीही डब्यात फक्त पोळी-भाजी नेता? शरीराचे पोषण व्हायला हवे तर…

संपूर्ण आहारासाठी काही सोप्या आणि खास टिप्स… पोळी भाजी हा भारतीय किंवा विशेषत: महाराष्ट्रातील लोकांचा मुख्य आहार मानला जातो. शाळा, कॉलेज, ऑफीस किंवा कुठेही घराबाहेर पडताना आपण साधारणपणे डब्यात सोबत पोळी आणि भाजी असाच आहार घेतो. पोटभरीचे आणि पूर्वापार चालत आलेले असल्याने आपल्याला याचीच सवय असते. पण अशाप्रकारे फक्त पोळी आणि भाजी हेच आपले पूर्ण

तुम्हीही डब्यात फक्त पोळी-भाजी नेता? शरीराचे पोषण व्हायला हवे तर… Read More »

शांततेची चाहूल आणि महाराष्ट्राचे भवितव्य

जागतिक राजकारणाच्या पटावर पश्चिम आशियातील तणाव जेव्हा जेव्हा टोकाला जातो, तेव्हा त्याचे थेट पडसाद केवळ जागतिक राजकीय वर्तुळातच उमटत नाहीत, तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या धमन्याही त्यामुळे आकुंचन पावतात. अमेरिका आणि इराण यांच्यातील प्रदीर्घ, धुमसता संघर्ष संपूर्ण जगाला चिंतेच्या गर्तेत ढकलत होता. त्यामुळे आता शांततेच्या दिशेने पडणारी पावले ही केवळ अमेरिका व इराण यांच्यातली तडजोड ठरत नाही.

शांततेची चाहूल आणि महाराष्ट्राचे भवितव्य Read More »

अस्थिरतेच्या गर्तेत विरोधक आणि मिशन ‘दोन तृतीयांश’

महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या काही वर्षांत जेवढे धक्के पचवले आहेत, तेवढे कदाचित देशातील इतर कोणत्याही राज्याने पाहिले नसतील. निवडणुका होतात, निकाल लागतात, जनतेचा कौल येतो; पण राजकारणाची नवनवीन गणित चालूच असतात. निवडणुकांच्या मैदानात लागणारे निकाल आणि त्यानंतर पडद्यामागे रचली जाणारी गणिते यात आता जमीन-अस्मानाचा फरक पडू लागला आहे. सध्या राज्यातील आणि देशातील राजकीय पडद्यामागे जे काही

अस्थिरतेच्या गर्तेत विरोधक आणि मिशन ‘दोन तृतीयांश’ Read More »