News Bharati

Team NB Marathi

संरक्षण उत्पादनात देश स्वयंपूर्ण – म्हणून हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी

संरक्षणाच्या क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केंद्रातील सरकारने केले. स्वदेशी उत्पादनांनी जी गती घेतली आहे, ती मोदी सरकार परत आले तरच वाढू शकते. नाही तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या. देश परत मागे जाऊन सर्व संशोधन, उत्पादन ठप्प होऊन रक्षा सामुग्री आयात करायची वेळ परत येऊ नये म्हणून स्थिर मोदी सरकार हवे आहे. देशाच्या […]

संरक्षण उत्पादनात देश स्वयंपूर्ण – म्हणून हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी Read More »

मुंबई जिंकण्यासाठी भाजपने तयार केला \”मेगाप्लान\”; पंतप्रधानांचा रोड शो, सभा होणार

Lok Sabha Election : मुंबईच्या (Mumbai) सहा जागा जिंकण्यासाठी भाजपने (BJP) मेगाप्लान तयार आहे. मुंबईतील आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसून तयार केली आहे. मुंबईतील सहा जागा जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देखील मैदानात उतरले आहेत. मुंबई दौऱ्यात त्यांचा रोड शो देखील होणार आहे. मुंबईतील उमेदवारांचा प्रचार करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ आणि

मुंबई जिंकण्यासाठी भाजपने तयार केला \”मेगाप्लान\”; पंतप्रधानांचा रोड शो, सभा होणार Read More »

शरद पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य केली जातात

महाराष्ट्र : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्यावरुन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार यांनी एक मोठं विधान केलय. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी (Congress) जवळीक साधतील तर काही विलिनीकरणाचा विचार करू शकतात असं विधान शरद पवारांनी केलं होत. आमची आणि काँग्रेसची विचारसरणी सारखी असल्याचे त्यांनी म्हटले होते. आपण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची

शरद पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य केली जातात Read More »

शरद पवार यांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर संजय निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

महाराष्ट्र : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्यावरुन राजकारणात चर्चा, तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. शरद पवार यांनी एक मोठं विधान केलय. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी (Congress) जवळीक साधतील तर काही विलिनीकरणाचा विचार करू शकतात असं विधान शरद पवारांनी केलं होत. पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी

शरद पवार यांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर संजय निरुपम यांचा खळबळजनक खुलासा Read More »

हा आहे जिहादचा खरा अर्थ. समजून घ्या, सावध रहा

गेल्या वर्षी सुदिप्तो सेन यांच्या ‘The Kerala Story’ या चित्रपटाने केरळ मध्ये चालणाऱ्या ‘लव्ह जिहाद’ चे वास्तव्य लोकांसमोर मांडून, संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. ‘लव्ह जिहाद’ च्या मुद्द्यावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लव्ह जिहाद नक्की काय आहे? लव्ह जिहाद करण्यामागचे उद्दिष्ट नक्की काय आहे? ‘लव्ह जिहाद’ हे जर वास्तव्य असेल तर भारतात

हा आहे जिहादचा खरा अर्थ. समजून घ्या, सावध रहा Read More »

माझ्या मतानं लिहिलं जाणारं काव्य

मतदान जागरूकतेने का करायचे हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. मतदान हे आपले कर्तव्य आहे आणि अधिकारही आहे. हे कर्तव्य प्रत्येकाने बजावायलाच हवे. आज भल्या पहाटे जागा झालो. म्हणजे स्वप्नाने जागं केलं.मला पडलेलं पहिलं गद्य स्वप्न. रूक्ष स्वप्न.अन्यथा मला पडणारी स्वप्नं म्हणजे एक नितळ काव्य असते.भरभरून, रसरसून उत्साहीत व्हावं अशी स्वप्नं असतात ती. नेहमी पडणाऱ्या स्वप्नांमध्ये

माझ्या मतानं लिहिलं जाणारं काव्य Read More »

विधान परिषद निवडणूक: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

मुंबई : राज्यात लोकसभेची रणधुमाळी संपते न संपते तोच विधानपरिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Teachers and Graduates Election) जाहीर झाली आहे. येत्या १० जून रोजी ही निवडणूक होणार आहे. चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपतोय. त्या प्रार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विधान परिषद निवडणूक: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला Read More »

इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा ! अंबाजोगाईतील सभेत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

मोदी सरकारने लागू केलेल्या सर्व कल्याणकारी योजना रद्द करण्याचा काँग्रेस आघाडीचा इरादा आहे. त्यांचा हा कार्यक्रम हाणून पाडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सत्ता मिळाली तर कलम ३७० पुन्हा स्थापित करणार, मोदी सरकारने आणलेला सीएए कायदा रद्द करणार, मोदी सरकारने तिहेरी तलाक प्रथेविरुद्ध आणलेला कायदा रद्द करणार, किसान सन्मान निधीतून शेतकऱ्यांना मिळणारा

इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा ! अंबाजोगाईतील सभेत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन Read More »

जातगणनेची काॅंग्रेसची भूमिका संशयास्पदच, मंडल आयोगाला होता राजीव गांधींचा विरोध

काॅंग्रेस पक्ष आणि त्यांचे सर्व नेते गांधी परिवारावर अवलंबून आहेत. इंदिरा आणि राजीव यांच्या बलिदानांवर हा पक्ष जगत आहे. राहुल, प्रियंका आणि सोनिया कायम या बलिदानाचा उल्लेख करतात. मात्र याच राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला लोकसभेमध्ये तब्बल अडीच तास भाषण करून तीव्र विरोध केला होता. ही काॅंग्रेसची अधिकृत भूमिका होती. त्यामुळेच काॅंग्रेसची जातगणनेची भूमिका केवळ

जातगणनेची काॅंग्रेसची भूमिका संशयास्पदच, मंडल आयोगाला होता राजीव गांधींचा विरोध Read More »

शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये \”स्वदेशी\”ला प्राधान्य – म्हणून देशाला हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी

मोदी सरकारच्या धोरणांमुळे भारत जगामध्ये एक सशक्त व समर्थ म्हणून उभा आहे आणि विश्वगुरु बनेल यात शंका नाही. या धोरणांना गती प्राप्त होण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वाला पर्याय नाही आणि हाच विचार पुढे नेणारे नेतृत्व आवश्यक आहे. अटॅग्ज (ATAGS: Advanced Towed Artillery Gun Systems) या भारतीय तंत्रज्ञानावर आधारित असणाऱ्या अत्याधुनिक आणि अद्ययावत अशा स्वदेशी तोफांच्या सर्व प्रकारच्या

शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये \”स्वदेशी\”ला प्राधान्य – म्हणून देशाला हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी Read More »