News Bharati

Maharashtra

मन तड़पत सत्ता दर्शन को

\”दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावला जाईल\” असे मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांनी सांगितले आहे. १९४७ साली आमच्या प्राणप्रिय मातृभूमीच्या विभाजनाच्या वेळी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीसाठी मुस्लिम लीगला भरघोस मतदान करूनही \”अपने वालों का देश\” म्हणून रावी पार न जाता. हिंदू बहुल भारतातच राहिलेल्या मुसलमानांना हिंदू […]

मन तड़पत सत्ता दर्शन को Read More »

मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण: \”माझ्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील\” – नरहरी झिरवळ

मुंबई : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला गेल्याने अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. \”मंत्रिपद द्यायचे की काढायचे, हा सर्वस्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, तेच माझ्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेतील,\” असे खळबळजनक वक्तव्य झिरवळ यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. नेमके प्रकरण काय?अन्न

मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण: \”माझ्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील\” – नरहरी झिरवळ Read More »

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा

मुंबई : अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला सम प्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या. तसेच शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे

अल्पसंख्याक संस्था दर्जा प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा Read More »

नांदेडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

नांदेड : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही राजकीय फेरबदलांचे सत्र अद्याप सुरूच आहे. नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी आमदार शंकर धोंडगे यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यात, विशेषतः नांदेड जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले

नांदेडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश Read More »

\”काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा\”; शिवरायांच्या टीपूशी तुलनेवरून भाजप आक्रमक

मुंबई : काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान यांची तुलना केल्याच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. \”इतिहासाच्या विकृत उदाहरणांवर उभे राहून मतपेटीचे हीन राजकारण करण्याची काँग्रेसची ही परंपराच आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप

\”काँग्रेसला रामापेक्षा बाबर जवळचा\”; शिवरायांच्या टीपूशी तुलनेवरून भाजप आक्रमक Read More »

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात! सुनेत्रा पवार उद्या घेणार ‘वन-टू-वन’ बैठक

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत बोलावली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना, सुनेत्रा पवार आता प्रत्येक आमदाराचे वैयक्तिक मत जाणून घेणार आहेत. या बैठकीमुळे विलीनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळणार की पेच वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा चेंडू आमदारांच्या कोर्टात! सुनेत्रा पवार उद्या घेणार ‘वन-टू-वन’ बैठक Read More »

महाराष्ट्रासह ४ राज्यांसाठी मोदी सरकारचा १८,५०९ कोटींचा रेल्वे बूस्टर डोस; कसारा-मनमाड मार्गाचे भाग्य उजळणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी तीन महत्त्वाच्या बहुमार्गी प्रकल्पांना हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा आणि कर्नाटक या चार राज्यांतील १२ जिल्ह्यांमध्ये रेल्वे जाळ्याचा विस्तार होणार असून, सुमारे ३८९ किलोमीटर नवीन मार्गांची भर पडणार आहे. अंदाजे ₹१८,५०९ कोटी खर्चाच्या

महाराष्ट्रासह ४ राज्यांसाठी मोदी सरकारचा १८,५०९ कोटींचा रेल्वे बूस्टर डोस; कसारा-मनमाड मार्गाचे भाग्य उजळणार Read More »

तांड्यापासून अंतराळापर्यंत : आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांची विमानाने ‘इस्रो’कडे भरारी

मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘विज्ञान प्रेरणा अभियान’ अंतर्गत विमुक्त जाती भटक्या जमातींच्या (विजाभज) आश्रमशाळांमधील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे विशेष शैक्षणिक विज्ञान सहलीचे १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री सावे म्हणाले, ग्रामीण

तांड्यापासून अंतराळापर्यंत : आश्रमशाळेतील १०० विद्यार्थ्यांची विमानाने ‘इस्रो’कडे भरारी Read More »

५,०१२ सहायक प्राध्यापकांची मेगा भरती! चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील 5 हजार 12 रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

५,०१२ सहायक प्राध्यापकांची मेगा भरती! चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा Read More »

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह

तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »