News Bharati

Maharashtra

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा शेकडो मनसैनिकांसह भाजपमध्ये प्रवेश

डोंबिवली/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेकडील माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षांत (BJP) प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. कल्याण-डोंबिवलीतील मनसेसाठी हा मोठा […]

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांचा शेकडो मनसैनिकांसह भाजपमध्ये प्रवेश Read More »

‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’ – नगरपालिका निवडणुकीनंतर मविआचे ‘तकलादू मनोरे’ कोसळणार!

मुंबई : महाविकास आघाडी (MVA) आता शेवटच्या टप्प्यात आली असून, येत्या ३ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीचे निकाल लागताच ही आघाडी संपुष्टात येईल, असा थेट दावा महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या संभ्रमात अडकलेल्या मविआला लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे, असे

‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’ – नगरपालिका निवडणुकीनंतर मविआचे ‘तकलादू मनोरे’ कोसळणार! Read More »

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी १ डिसेंबर रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारच्या प्रचारावर निर्बंध; २ डिसेंबरला मतदान

महाराष्ट्र : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी १ डिसेंबर २०२५ रात्री १० वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना प्रचारासाठी केवळ काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. ‘सायलन्स पिरियड’ सुरू‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५’ मधील तरतुदीनुसार, मतदान

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी १ डिसेंबर रात्री १० नंतर कोणत्याही प्रकारच्या प्रचारावर निर्बंध; २ डिसेंबरला मतदान Read More »

‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’प्राप्त कलावंतांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन

महाराष्ट्र : कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय, वाद्यनिर्मिती, झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार, नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ, संगीत संयोजन, व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे,

‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’प्राप्त कलावंतांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन Read More »

‘भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करा!’ BMC निवडणुकीसाठी अमित साटम यांचे मुंबादेवीमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई: आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (BJP) मुंबई अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांनी दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात (Mumbadevi Assembly Constituency) संघटनात्मक बांधणी आणि प्रचाराला वेग दिला आहे. त्यांनी बूथ प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करत भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचे आवाहन केले. याचबरोबर, साटम यांनी पद्मश्री नाना पाटेकर यांची सदिच्छा

‘भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करा!’ BMC निवडणुकीसाठी अमित साटम यांचे मुंबादेवीमध्ये कार्यकर्त्यांना आवाहन Read More »

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना ‘हिरवा कंदील’;! पण… कोर्टाने स्पष्टच सांगितलं…

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात (Maharashtra Local Body Elections) सर्वोच्च न्यायालयाने आज (२८ नोव्हेंबर २०२५) अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५७ संस्थांचा निकाल न्यायालयाच्या निर्णयावरन्यायालयाने निवडणूक

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना ‘हिरवा कंदील’;! पण… कोर्टाने स्पष्टच सांगितलं… Read More »

राज्य भाषा शिकण्याला परकीय भाषा शिकण्याच्या बरोबरीने महत्व द्यायला हवे

२४ नोव्हेंबरच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या अंकामधे पुणे जिल्हा आणि फ्रांस यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक व सांस्कृतिक सहकार्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत ३० जिल्हा परिषद शिक्षक फ्रेंच भाषा शिकत आहेत. अर्थात यामुळे कामाच्या नवीन संधी मुलांना उपलब्ध होतील. हा या उपक्रमाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,

राज्य भाषा शिकण्याला परकीय भाषा शिकण्याच्या बरोबरीने महत्व द्यायला हवे Read More »

‘त्या’ ६० तासांचे विस्मृत धडे…

समुद्र हा मुंबईचा सखा. सगळी धावपळ, दगदग विसरायचं ठिकाण म्हणजे नरीमनचा समुद्र किनारा! याच अथांग समुद्राच्या लाटांवर मुंबईची स्वप्नं हिंदोळत असतात. पण २६ नोव्हेंबर २००८ च्या त्या काळरात्री, याच समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन मृत्यू शहरात शिरला. तेही एका भारतीय मच्छिमार बोटीतून – त्या बोटीचं नाव होतं ‘कुबेर’. पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाच्या १० अत्यंत प्रशिक्षित नराधमांनी या बोटीचं

‘त्या’ ६० तासांचे विस्मृत धडे… Read More »

\”नव्या युगाची नवी सुरुवात!\” फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात जोरदार बॅटिंग! \”२ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, ५ वर्षांची आम्ही घेऊ\”

भुसावळ/जळगाव: आगामी नगर परिषद आणि पंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. भारतीय जनता पक्षाने (BJP) या निवडणुकीत ‘नव्या युगाची नवी सुरुवात’ करण्याचा निर्धार केला आहे. भुसावळ आणि जळगाव (Jalgaon) येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित ‘विजय संकल्प’ सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी उपस्थित राहून जनसमुदायाला संबोधित

\”नव्या युगाची नवी सुरुवात!\” फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात जोरदार बॅटिंग! \”२ तारखेची जबाबदारी तुम्ही घ्या, ५ वर्षांची आम्ही घेऊ\” Read More »

सपकाळ हे गांधीवादीच आहेत, पण ते महात्मा गांधीवादी नसून राहुल गांधीवादी आहेत; उपाध्ये यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फटकारले

मुंबई: काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील टीकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. सपकाळ यांनी फडणवीस यांना “जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका” आणि “महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा” असे अपमानजनक अपशब्द वापरले होते. या टीकेनंतर भारतीय जनता पार्टीचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सपकाळ

सपकाळ हे गांधीवादीच आहेत, पण ते महात्मा गांधीवादी नसून राहुल गांधीवादी आहेत; उपाध्ये यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फटकारले Read More »