News Bharati

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर: महाराष्ट्राचा पंचवार्षिक विकास आराखडा

कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष मार्क कार्नी यांनी जगातील ४० महत्त्वाच्या मध्यम शक्तीच्या देशांना एकत्र आणून एक नवीन जागतिक आर्थिक फळी निर्माण केली आहे. अमेरिकेच्या दबावातून मुक्त होऊन या ४० देशांनी आपले अब्जावधी डॉलर्सचे भांडवल अमेरिकेतून बाहेर काढून भारताकडे, विशेषतः महाराष्ट्राकडे वळवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचा अतिरेक करत जागतिक व्यापाराचे नियम […]

ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर: महाराष्ट्राचा पंचवार्षिक विकास आराखडा Read More »

हरित संतुलनाच्या शोधात महाराष्ट्र: पर्यावरणाच्या नजरेतून ११ वर्षांचा प्रवास

महाराष्ट्राने २०१४ ते २०२६ या काळात हरित क्षेत्र वाढवण्याच्या दिशेने लक्षणीय पाऊले टाकली आहेत. अधिकृत अहवालांनुसार २०१५-१६ ते २०२१-२२ दरम्यान वन आणि वृक्ष आच्छादित क्षेत्र ९,८३१ वरून १४,५२५ चौ.कि.मी.पर्यंत वाढले—म्हणजेच सुमारे ४७.७% वाढ. आज राज्यात एकूण ६५,३८३ चौ.कि.मी. हरित क्षेत्र असून त्यातील ५०,८५८ चौ.कि.मी. हे जंगल आहे, जे राज्याच्या १६.५३% भूभागावर पसरलेले आहे. या वाढीमुळे

हरित संतुलनाच्या शोधात महाराष्ट्र: पर्यावरणाच्या नजरेतून ११ वर्षांचा प्रवास Read More »

महाराष्ट्राची रूफटॉप सौर ऊर्जा क्रांती: कोळशापासून स्वच्छ ऊर्जेकडे

महाराष्ट्र राज्य भारताच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचे प्रमुख केंद्र मानले जाते. गेल्या दशकात, विशेषतः २०१५ ते २०२६ या कालखंडात, राज्याने ऊर्जा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणले आहे. पारंपरिक कोळशावरील अवलंबित्व कमी करत राज्याने नवीकरणीय ऊर्जेकडे वेगाने वाटचाल केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र रेसिडेंशियल रूफटॉप सोलार

महाराष्ट्राची रूफटॉप सौर ऊर्जा क्रांती: कोळशापासून स्वच्छ ऊर्जेकडे Read More »

दिव्यांग शिष्यवृत्तीत वाढ: विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे बळ

शिक्षण हा कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीचा पाया असतो, पण शारीरिक किंवा मानसिक आव्हानांशी झुंजणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास अनेकदा आर्थिक अडचणींमुळे खडतर होतो. महाराष्ट्रातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी उमेद जागवणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. उच्च माध्यमिक शिक्षणोत्तर (Post-HSC) अभ्यासक्रम करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत तब्बल १२ वर्षांनंतर भरीव वाढ करण्यात आली

दिव्यांग शिष्यवृत्तीत वाढ: विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे बळ Read More »

आदिवासी भागातील शिक्षणाची नवी पहाट, आश्रमशाळांच्या श्रेणीवाढीचा निर्णय

महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात ५ मे २०२६ हा दिवस आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांच्या संदर्भात एक क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला. राज्यातील डोंगराळ आणि अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या शिक्षणाची गती मंदावू नये, यासाठी २४

आदिवासी भागातील शिक्षणाची नवी पहाट, आश्रमशाळांच्या श्रेणीवाढीचा निर्णय Read More »

नरसापूरचा नराधम: सामाजिक संवेदनशीलतेचा ऱ्हास आणि सामूहिक वेदनेचा हुंकार

भोर तालुक्यातील नरसापुर परिसरात साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण  हत्या करण्यात आल्याची हृदय द्रावक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भिमराव कांबळे वय 65 राहणार साळवडे, तालुका भोर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. राज्याभर संतापाची लाट उसळली आहे व  आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे मागणी होत आहे. पुण्याच्या भोर

नरसापूरचा नराधम: सामाजिक संवेदनशीलतेचा ऱ्हास आणि सामूहिक वेदनेचा हुंकार Read More »

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त!

पश्चिम बंगालमधील सत्तांतर ऐतिहासिक आहे. पूर्व भारतातील नव्या राजकारणाची सुरुवात बिहारमध्ये झाली. ती आता पश्चिम बंगाल आणि आसामने पुढे नेली आहे. बंगालमधल्या या सत्तांतराचा थेट परिणाम महाराष्ट्रावर अनेक अंगांनी होईल. संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषकरून महामुंबईचा सगळा परिसर बांगलादेशी घुसखोरांमुळे जेरीस आला होता. महाराष्ट्र सरकारने आणि पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना शोधायचे, त्यांना मायदेशी पाठविण्याची कारवाई सुरू करायची

बंगालच नव्हे तर महाराष्ट्रही मुक्त! Read More »

जनतेच्या कोर्टात मांडणार आपली भूमिका, विधेयकाच्या समर्थनार्थ ‘शक्तिप्रदर्शन’- फडणवीस सरकार

वरळीच्या रॅलीमध्ये एका महिलेने राज्य भाजपाने काढलेली रॅली थांबवण्याचे जे प्रकार केले त्याला पुढे करून महिलाच या महिला विधेयकाच्या विरोधात आहेत असा भासवण्याचा प्रयत्न केला आहे. २१ एप्रिल २०२६ रोजी वरळीत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून काढण्यात आली होती. एका महिलेने रॅलीमुळे रस्ता अडवला गेल्याने आणि तिला तिच्या मुलाला शाळेतून आणायला उशीर होत असल्याने संताप व्यक्त

जनतेच्या कोर्टात मांडणार आपली भूमिका, विधेयकाच्या समर्थनार्थ ‘शक्तिप्रदर्शन’- फडणवीस सरकार Read More »

 मुंबई महापालिकेतील दुग्धशर्करा योग – तावडे आणि भिडे 

भारताची पहिली महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा आज नोंदवला गेला आहे. स्थापनेनंतर तब्बल १६१ वर्षांनी, मुंबई महापालिकेला प्रथमच महिला आयुक्त मिळाली आहे — आणि हा ऐतिहासिक मान अश्विनी भिडे यांनी पटकावला आहे. मावळते महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून अश्विनी भिडे यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आणि १ एप्रिल पासून त्या पदभार

 मुंबई महापालिकेतील दुग्धशर्करा योग – तावडे आणि भिडे  Read More »

औरंगजेबाची कबर हटवा; सोलापूरमध्ये टी. राजा सिंह कडाडले

सोलापूर : भाग्यनगर (हैदराबाद) येथील गोशामहलचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत मोठे विधान केले आहे. \”केवळ महाराष्ट्रातच नाही, तर ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता संपूर्ण देशभरातील हिंदूंकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरत आहे,\” असे त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना राजा सिंह थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र

औरंगजेबाची कबर हटवा; सोलापूरमध्ये टी. राजा सिंह कडाडले Read More »