News Bharati

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान

अहिल्यानगर (राहुरी) : देशाच्या अन्नसुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय शेतीचे भविष्य आता तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि शाश्वत पद्धतींवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या विशेष प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान Read More »

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; २३ एप्रिलला मतदान, तर ४ मे रोजी निकाल

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील बारामती (जि. पुणे) आणि राहुरी (जि. अहिल्यानगर) या दोन महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. या दोन्ही मतदारसंघांतील विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही पोटनिवडणूक होत असून, संबंधित जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीचे मुख्य वेळापत्रक अधिसूचना जारी

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; २३ एप्रिलला मतदान, तर ४ मे रोजी निकाल Read More »

महिलांच्या सायबर छळवणुकीला बसणार आळा; कायद्यात होणार आवश्यक बदल?

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची होणारी बदनामी आणि सायबर छळवणुकीच्या (Cyber Stalking) वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार माहिती तंत्रज्ञान (IT Act) कायद्यात आवश्यक बदल करणार आहे. यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या (DGP) अध्यक्षतेखाली एक ‘विशेष समिती’ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, माहिती

महिलांच्या सायबर छळवणुकीला बसणार आळा; कायद्यात होणार आवश्यक बदल? Read More »

राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीचा महासंकल्प; विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर साधणार शाश्वत विकास – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : \”पर्यावरण संवर्धन आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राज्याचा विकास करताना पर्यावरणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. येत्या काळात महाराष्ट्रात ‘मिशन मोड’वर ३०० कोटी (३ अब्ज) वृक्षलागवड करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असून, यासाठी अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाईल,\” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईतील हॉटेल सहारा

राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीचा महासंकल्प; विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर साधणार शाश्वत विकास – मुख्यमंत्री फडणवीस Read More »

देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात ‘सोलर समूहा’चे योगदान मोठे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : बदलत्या जागतिक परिस्थितीत ज्या देशाकडे प्रगत सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात जगाचे नेतृत्व करेल. भारताला या दिशेने सक्षम बनवण्यात नागपूरच्या ‘सोलर समूहा’ने मोलाचे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. नागपूरमधील मिहान (MIHAN) विशेष आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस तर्फे उभारण्यात येणाऱ्या ‘रोबोटिक्स आणि युएव्ही (UAV)

देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात ‘सोलर समूहा’चे योगदान मोठे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

मुंबई : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या महिलांचा गौरव करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने “सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र” या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित हा सोहळा आज, ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान Read More »

नारीशक्तीच्या बळावरच ‘विकसित भारत’ घडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

भाईंदर (ठाणे) : \”जगातील प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिल्यास महिला हाच विकासाचे दुसरे चाक असल्याचे स्पष्ट होते. महिलांना संधी, शिक्षण आणि आर्थिक सहभाग मिळाल्याशिवाय राष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही,\” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाईंदर येथे आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम: ग्रामीण महिला नेतृत्व परिषद २०२६’ मध्ये ते मुख्य उपस्थित म्हणून बोलत

नारीशक्तीच्या बळावरच ‘विकसित भारत’ घडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास Read More »

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : पुणे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये आज मानाचा तुरा रोवला गेला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतिक्षित आणि अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना असलेल्या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. पुणे शहर आता केवळ विद्येचे माहेरघर न राहता देशातील ‘GCC (Global Capability Centres) कॅपिटल’ म्हणून उदयास येत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण Read More »

अजित पवारांच्या शिस्तीचा सन्मान; मुख्यमंत्र्यांकडून भव्य स्मारक आणि ‘नागरी पुरस्कारा’ची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत भावूक आणि ऐतिहासिक घोषणा केली. राज्याचे माजी अर्थमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांना मानवंदना म्हणून आजचा संपूर्ण अर्थसंकल्प त्यांना समर्पित करण्यात आला आहे. \”राज्याच्या तिजोरीवर आणि प्रशासनावर वचक ठेवणारी शिस्त ही दादांची ओळख होती, त्यांचा हा वारसा आता स्मारकाच्या

अजित पवारांच्या शिस्तीचा सन्मान; मुख्यमंत्र्यांकडून भव्य स्मारक आणि ‘नागरी पुरस्कारा’ची घोषणा Read More »

१ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना जोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी योजना

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या फडणवीसांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागाचा कायापालट आणि मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेवर मोठ्या घोषणा केल्या आहेत. ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा: ‘काँक्रीट रस्ते’ कनेक्टिव्हिटीग्रामीण भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाकांक्षी

१ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना जोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी योजना Read More »