महाराष्ट्र

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीसांवर वापरले अत्यंत खालच्या पातळीचे अपशब्द; मेघना बोर्डीकरांनी उघड केले काँग्रेसचे ‘गल्ली ते दिल्ली’चे नैराश्य!

पाथरी : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आणि अमर्याद टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. पाथरी येथील जाहीर सभेत बोलताना, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी फडणवीस यांना \”जाती-पातीचे भांडण लावणारा सर्वांत मोठा आका\” आणि महाराष्ट्रातील सर्वांत मोठा दरिंदा असे […]

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी देवेंद्र फडणवीसांवर वापरले अत्यंत खालच्या पातळीचे अपशब्द; मेघना बोर्डीकरांनी उघड केले काँग्रेसचे ‘गल्ली ते दिल्ली’चे नैराश्य! Read More »

मुंबई महापालिका निवडणूक: ५०% मर्यादेतच आरक्षण; वेळेवर निवडणूक होण्याची शक्यता!

मुंबई: राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) वाद सुरू असताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीतील आरक्षण मर्यादेचा मुद्दा स्पष्ट झाला आहे. मुंबई (Mumbai) महापालिकेतील एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असल्याने, येथे निवडणूक वेळेवर होण्याची चिन्हे आहेत. ५०% च्या मर्यादेत मुंबईचे आरक्षण मुंबई महानगरपालिकेच्या एकूण २२७ प्रभागांपैकी केवळ

मुंबई महापालिका निवडणूक: ५०% मर्यादेतच आरक्षण; वेळेवर निवडणूक होण्याची शक्यता! Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘सुविधा केंद्र’ योजना शहरी महाराष्ट्रासाठी आदर्श

मुंबई : शहरी क्षेत्रातील स्वच्छता, पाणी-बचत आणि आरोग्य सुधारणा यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून मुंबईत (Mumbai) राबवण्यात आलेला ‘सुविधा केंद्र’ उपक्रम आदर्श मॉडेल ठरत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान गती घेत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या अभियानात विविध संस्था जोडल्या जात आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘सुविधा केंद्र’ योजना शहरी महाराष्ट्रासाठी आदर्श Read More »

अल्पवयीन मुले आणि गुन्हे

महाराष्ट्र टाइम्समध्ये या मुद्द्यावर गेल्या आठवड्यात एक बातमी प्रसिध्द झाली होती. त्यामध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार असे म्हणले आहे की, गेल्या १८ महिन्यात सुधारगृहात १५०० मुले दाखल झाली आहेत. त्यापैकी १० ते १२ मुले खुनाच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर दाखल झाली. हे वास्तव फार धक्कादायक आणि भीतिदायक आहे. अर्थात सुधारगृहात यासाठी अनेक प्रयत्न खेळ, समुपदेशन किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग

अल्पवयीन मुले आणि गुन्हे Read More »

स्मार्ट प्रशासन: ‘सेतू सुविधा केंद्र’ म्हणजे केवळ सेवा नाही, शासन आणि नागरिकांना जोडणारा ‘विश्वासाचा सेतू’

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरीवली आणि अंधेरी येथे सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सेतू सुविधा केंद्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सेतू सुविधा केंद्र ही केवळ सेवा देणारी यंत्रणा नसून शासन आणि नागरिकांना जोडणारा विश्वासाचा सेतू आहे. तंत्रज्ञानाधारित, पारदर्शक आणि अखंड सेवा देण्याच्या दिशेने हे केंद्र भविष्यकालीन स्मार्ट प्रशासनाचा एक महत्त्वाचा मैलाचा

स्मार्ट प्रशासन: ‘सेतू सुविधा केंद्र’ म्हणजे केवळ सेवा नाही, शासन आणि नागरिकांना जोडणारा ‘विश्वासाचा सेतू’ Read More »

मुंबई महापालिका निवडणूक! मुंबई भाजप कोअर कमिटीची बैठक पार; अध्यक्ष अमित साटम यांनी केले मार्गदर्शन

मुंबई महापालिका निवडणूक : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC Election) पूर्ण ताकदीने सत्ता मिळवण्याच्या निर्धाराने भारतीय जनता पार्टीने (BJP) ‘मिशन बीएमसी’ यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. २०१७ च्या निवडणुकीतील अनुभवावरून शिकत, भाजपने यंदाच्या निवडणुकीसाठी एक नवीन रणनीतीचा फॉर्म्युला तयार केला आहे. कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांच्या

मुंबई महापालिका निवडणूक! मुंबई भाजप कोअर कमिटीची बैठक पार; अध्यक्ष अमित साटम यांनी केले मार्गदर्शन Read More »

लाडकी बहीण योजना : e-KYC ची मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली!

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) ई-केवायसी (e-kyc) प्रक्रिया सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या लक्षात घेता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ई-केवायसी करण्याचा दि. १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत होता. परंतु, आता त्याची मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२५

लाडकी बहीण योजना : e-KYC ची मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली! Read More »

अणुऊर्जेतून वीज निर्मितीत सहभागी होणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; ‘महाजेनको’ आणि ‘एनपीसीआयएल’मध्ये ऐतिहासिक करार

मुंबई : अणुऊर्जेचा वापर ऊर्जा निर्मिती करताना या क्षेत्रात राज्यांचा सहभाग घेण्यासाठी केंद्र सरकार पावलं टाकत आहे. अणुऊर्जेपासून वीज निर्मिती उपक्रमामध्ये सहभागी होणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरत असून स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने महाराष्ट्राने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत

अणुऊर्जेतून वीज निर्मितीत सहभागी होणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; ‘महाजेनको’ आणि ‘एनपीसीआयएल’मध्ये ऐतिहासिक करार Read More »

भगवान बिरसा कलासंगम कार्यक्रमाची यशस्वी सांगता

महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग आणि भगवान बिरसा कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘भगवान बिरसा कलासंगम‘ राज्यस्तरीय कार्यक्रम कोकण विभागात उत्साहात संपन्न झाला. प्रगती प्रतिष्ठान, जव्हार डॉक्युमेंट्री आणि फोटोग्राफी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. महाराष्ट्रातील ४७ जनजातींच्या महान संस्कृती आणि श्रेष्ठ कला परंपरांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळावे आणि त्यांचे डॉक्युमेंटेशन

भगवान बिरसा कलासंगम कार्यक्रमाची यशस्वी सांगता Read More »

महाराष्ट्राच्या विकासाचे ग्रोथ इंजिन.. वाढवण बंदर

महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी देशाच्या समुद्री शक्तीचा केंद्रबिंदू बनत असून जेएनपीटी, बॉम्बे पोर्ट यांसह लहान बंदरांचे वाहतुकीतील वाढते योगदान उल्लेखनीय आहे. आधुनिक पायाभूत सुविधा तसेच, वेगवान दळणवळणामुळे महाराष्ट्राची भारताच्या जागतिक व्यापारातील महाशक्तीकडे होणारी वाटचाल ही सर्वस्वी थक्क करणारीच असून त्यात महाकाय वाढवण बंदराची भर म्हणजे दुधात केशर.. वाढवण बंदर हा प्रकल्प फडणवीस सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे.

महाराष्ट्राच्या विकासाचे ग्रोथ इंजिन.. वाढवण बंदर Read More »