News Bharati

महाराष्ट्र

MSRTC चा ‘ग्रीन’ गियर: इलेक्ट्रिक सार्वजनिक वाहतुकीचा रोडमॅप

‘विकसित महाराष्ट्र’ या राज्याच्या संकल्पनेतंर्गत महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ (MSRTC) चा संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक बसेसमध्ये (ई-बसेस) रूपांतरित करण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये २०२९ पर्यंत ५०%, २०३५ पर्यंत ८०% आणि २०४७ पर्यंत १००% विद्युतीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या संक्रमणाला बळ देण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई-बस ऑपरेशन्ससाठी आवश्यक असणाऱ्या चार्जिंग […]

MSRTC चा ‘ग्रीन’ गियर: इलेक्ट्रिक सार्वजनिक वाहतुकीचा रोडमॅप Read More »

विशेष अभय योजनेला मुदतवाढ

१९४७ साली इतिहासात पहिल्यांदाच धर्माच्या आधारावर आमच्या प्राणप्रिय मातृभूमीच्या विभाजनाच्या वेळी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानातून विस्थापित होऊन आलेल्या हिंदू सिंधी समुदायाला देण्यात येणाऱ्या निवासी व व्यावसायिक मालमत्तांचे मुक्तहस्त फ्री होल्ड करण्याच्या \”विशेष अभय योजना-२०२५\”ला मुदतवाढ देण्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे… या योजनेची मुदत १५ मे २०२६ रोजी संपली असली तरी

विशेष अभय योजनेला मुदतवाढ Read More »

एक ट्रिलियनचे क्षितिज आणि महाराष्ट्राचा अग्रक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला बारा वर्षे पूर्ण होत असताना, देशाच्या आर्थिक नकाशावर एका नव्या ‘निकोप स्पर्धेचा’ उदय झाला आहे. ही स्पर्धा राजकीय वर्चस्वाची नाही, तर आर्थिक सक्षमतेची आहे; ही स्पर्धा कुरघोडीची नाही, तर विकासाच्या नवनवीन शिखरांना गवसणी घालण्याची आहे. ‘भारतातील राज्यांमधील कोणतं राज्य आधी एक ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार करतं, याकडे जगाचं लक्ष आहे,’

एक ट्रिलियनचे क्षितिज आणि महाराष्ट्राचा अग्रक्रम Read More »

एकल महिला धोरणासाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; सहा उपसमित्यांची स्थापना

आजच्या आधुनिक समाजात स्त्री सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असली, तरी ‘एकल महिला’ (Single Women) म्हणून जगणाऱ्या भगिनींना आजही अनेक सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागतो. हीच बाब ओळखून राज्य शासनाने एकल महिलांच्या हक्क, सुरक्षा आणि शाश्वत सक्षमीकरणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या ‘एकल महिला धोरणा’च्या (Single Women Policy) निर्मितीसाठी

एकल महिला धोरणासाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; सहा उपसमित्यांची स्थापना Read More »

‘पीओपी’चा पुनर्वापर: पर्यावरण रक्षणात एक शाश्वत पाऊल

दरवर्षी गणेशोत्सवानंतर लाखो भाविक जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. परंतु, यादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मुळे निर्माण होणारे पर्यावरणावरचे संकट वर्षानुवर्षे अधिक गडद होत चालले होते. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला निर्णय- ‘विसर्जित पीओपी मूर्तींपासून पुन्हा नवीन मूर्ती आणि स्टडी टेबल यांसारख्या विविध वस्तू बनविणे’-

‘पीओपी’चा पुनर्वापर: पर्यावरण रक्षणात एक शाश्वत पाऊल Read More »

‘मुंबईचा डबेवाला’ म्हणजे डोक्यावर टोपी, कपाळी टिळा : १३० वर्षांची अखंड स्वदेशी वितरण साखळी

मुंबईचे डबेवाले ही चळवळ, संस्था, किंवा एक  व्यवस्था अस काहीच नाही आहे, तर  १८९० साला पासून चाललेली एक अखंड चैतन्याची साखळी आहे. ज्यांनी अंगच्या  अपार कष्टाने  स्वतः एक वितरण व्यवस्था बनवली. कोणाला ती व्यवस्थापन क्षेत्रातील अगम्य  शिक्षण वाटेल, कोणाला ती सुलभ जेवण  पोहोचवण्यासाठी असलेली सोय वाटेल. पण डोक्यावर पांढरी टोपी घालून, आणि कपाळावर  भगवा टिळा

‘मुंबईचा डबेवाला’ म्हणजे डोक्यावर टोपी, कपाळी टिळा : १३० वर्षांची अखंड स्वदेशी वितरण साखळी Read More »

महाविकास आघाडीची ‘कागदी’ वाघनखे!

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गनिमी कावा’ आणि ‘राजकीय खेळी’ या शब्दांना वेगळाच संदर्भ आहे. पण अलीकडे राज्यातील विरोधकांनी, म्हणजेच महाविकास आघाडीने या शब्दांचा इतका सुमार आणि बेसुमार वापर केला आहे की, आता त्यांच्या बोलबच्चनी गर्जना ऐकताना नागरिकांना जांभया येतात. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या १७ जागांसाठी सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले, तेव्हा मविआच्या नेत्यांचे चेहरे आणि

महाविकास आघाडीची ‘कागदी’ वाघनखे! Read More »

कुंभमेळ्याच्या आयोजनातून \”परिवहन\”ला मिळणार 4500 बसेस

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यांपैकी एक सोहळा आहे. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या या पर्वासाठी देशभरातुन तसेच परदेशातूनही कोट्यवधी भाविक, साधू-संत, आखाडे, महंत आणि पर्यटक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन हे केवळ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

कुंभमेळ्याच्या आयोजनातून \”परिवहन\”ला मिळणार 4500 बसेस Read More »

किल्ले विशाळगड उरूस आणि अतिक्रमण वाद: हिंदूची भूमिका आणि ऐतिहासिक अस्मितेचा संघर्ष

छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या अलौकिक पराक्रमाचा आणि बलिदानाचा साक्षीदार असलेला कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक ‘किल्ले विशाळगड’ सध्या धार्मिक आणि कायदेशीर संघर्षाचे केंद्र बनला आहे. गडावरील हजरत पीर मलिक रेहान मीरा साहेब दर्ग्यातील उरूस, तिथे होणारी प्राण्यांची कत्तल आणि गेल्या काही दशकांत झालेले प्रचंड बेकायदेशीर अतिक्रमण यांमुळे हा वाद केवळ स्थानिक

किल्ले विशाळगड उरूस आणि अतिक्रमण वाद: हिंदूची भूमिका आणि ऐतिहासिक अस्मितेचा संघर्ष Read More »

बायोमेट्रिक हजेरी: डमी स्कूल संस्कृतीला चाप लावणारा राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील ११वी आणि १२वी सायन्सच्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली ‘डमी स्कूल’ आणि ‘इंटिग्रेटेड कोचिंग’ची वाळवी उपटून टाकण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अनेक व्यावसायिक घटकांनी शिक्षणाचा बाजार मांडला असताना, सरकारने विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वरवर साधा वाटत असला, तरी तो विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पालकांचे

बायोमेट्रिक हजेरी: डमी स्कूल संस्कृतीला चाप लावणारा राज्य सरकारचा मोठा निर्णय Read More »