News Bharati

महाराष्ट्र

जनसामान्यांना दिलासा देताना आर्थिक शिस्तही राखणारा; अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांचे कडक पावले उचलण्याचे संकेत!

मुंबई : राज्याच्या येत्या अर्थसंकल्पामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपेक्षित असलेले सर्व मुद्दे, सूचना अंतर्भूत करण्यात येतील. तसेच जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक शिस्त देखील पाळली जाईल यासाठी काही कडक पावलेही उचलायची आवश्यकता वाटल्यास उचलली जातील. जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर केला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त […]

जनसामान्यांना दिलासा देताना आर्थिक शिस्तही राखणारा; अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्र्यांचे कडक पावले उचलण्याचे संकेत! Read More »

भजन, कीर्तन राज्याचा सांस्कृतिक कणा; १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजारांचे अनुदान : मंत्री आशिष शेलार

कोल्हापूर : \”महाराष्ट्राला लाभलेली संतांची परंपरा आणि त्यातून जोपासले गेलेले भजन-कीर्तन हे आपल्या संस्कृतीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. हा वारसा जतन करणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत नेणे हेच राज्य सरकारचे मुख्य ध्येय आहे,\” असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. राज्याच्या सांस्कृतिक कार्यसंचानालयच्या वतीने डॉ. व्ही. टी पाटील स्मृतीभवन (राजारामपुरी)

भजन, कीर्तन राज्याचा सांस्कृतिक कणा; १८०० भजनी मंडळांना मिळणार २५ हजारांचे अनुदान : मंत्री आशिष शेलार Read More »

विरासत ए बंजारा : पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा कायापालट आणि महायुती शासनाचे ऐतिहासिक योगदान

एका दुर्लक्षित वारशाचा सन्मानमहाराष्ट्र ही संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे. या मातीतील प्रत्येक समुदायाचा आपला एक गौरवशाली इतिहास आहे. असाच एक अत्यंत महत्त्वाचा, लढवय्या आणि मेहनती समाज म्हणजे ‘बंजारा समाज’. आपली स्वतंत्र वेशभूषा, वैशिष्ट्यपूर्ण नृत्य आणि सण साजरे करण्याची वेगळी पद्धत यांमुळे बंजारा समाजाने भारतीय संस्कृतीमध्ये आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. मात्र, दशकानुदशके

विरासत ए बंजारा : पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा कायापालट आणि महायुती शासनाचे ऐतिहासिक योगदान Read More »

एआय चर्चेपुरते नको, बांधापर्यंत पोहोचवा!\” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले ‘महाॲग्री एआय’ मॉडेल

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. एआय चा वापर ही बाब केवळ प्रदर्शने आणि चर्चेपुरती मर्यादीत न राहता ती मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचण्याची गरजही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित केली. नवी

एआय चर्चेपुरते नको, बांधापर्यंत पोहोचवा!\” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले ‘महाॲग्री एआय’ मॉडेल Read More »

भाजपच्या संघटन बांधणीला मिळणार नवी गती! महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियाना’चा दिमाखदार शुभारंभ

मुंबई : भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेला ‘एकात्म मानववाद’ आणि ‘अंत्योदय’ हा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियाना’चा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या अभियानाबद्दल माहिती देत हे अभियान राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी माध्यम ठरेल, असा

भाजपच्या संघटन बांधणीला मिळणार नवी गती! महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियाना’चा दिमाखदार शुभारंभ Read More »

ग्रामीण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून ३ कोटी अतिरिक्त ‘मनुष्यदिवसां’ना मंजुरी

मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी ग्रामीण’ (VB-G RAM G) योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या श्रमिक बजेटमध्ये १३ कोटींवरून १६ कोटी मनुष्यदिवसांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या ३ कोटी अतिरिक्त मनुष्यदिवसांच्या निर्णयामुळे ग्रामीण भागात रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. निर्णयाचे महत्त्व

ग्रामीण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; केंद्राकडून ३ कोटी अतिरिक्त ‘मनुष्यदिवसां’ना मंजुरी Read More »

छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री

छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

‘कुर्बानी देगा कौन?’ मविआच्या राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारीवरून भाजपचा खोचक टोला!

मुंबई : आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘आंखें’ चित्रपटातील एका जुन्या संवादाचा दाखला देत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. \”यांच्या मैत्रीत आता कुर्बानी नक्की कोण देणार?\” असा खोचक सवाल उपाध्ये

‘कुर्बानी देगा कौन?’ मविआच्या राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारीवरून भाजपचा खोचक टोला! Read More »

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी!

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसह देशातील एकूण ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या १६ मार्च रोजी यासाठी मतदान होणार असून, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा गणितांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी आणि रामदास आठवले यांसारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांवर कोणाची वर्णी

राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; महायुतीचे पारडे जड, महाविकास आघाडीच्या ऐक्याची कसोटी! Read More »

सिंध ते उल्हासनगर : नानक विचारांच्या प्रकाशात सिंधी समुदायाचा अढळ प्रवास

माणूस जेव्हा आपली मातृभूमी सोडतो, तेव्हा तो केवळ भौगोलिक सीमा ओलांडत नाही, तर आपल्या आठवणी, घरे आणि शतकानुशतके जपलेला वारसा मागे सोडतो. अशा वेळी आपली मुळे, आपले संस्कार आणि पूर्वजांची संस्कृती विसरणे सोपे असते, पण ते टिकवून ठेवणे हे एका महायुद्धापेक्षा कमी नसते. सिंध प्रांतातून, म्हणजेच आजच्या पाकिस्तानातून आलेल्या सिंधी समुदायाने हीच कठीण गोष्ट शक्य

सिंध ते उल्हासनगर : नानक विचारांच्या प्रकाशात सिंधी समुदायाचा अढळ प्रवास Read More »