News Bharati

भारत

बांगलादेश घुसखोर: जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी….

बेकायदेशीर वास्तव्याबाबत कारवाई करून हद्दपार (deport) करण्यात आलेले काही बांगलादेशी नागरिक पुन्हा मुंबईत परत येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. ८ ऑगस्ट २०२५ रोजी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी राबिया नासिर मुल्लाला इतर १,६०० बांगलादेशी नागरिकांसह विमानाने हद्दपार केले होते. मात्र, ती पुन्हा मुंबईत परतल्याचे उघड झाले. पोलिस उपायुक्त (झोन ९) दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू पोलिसांनी […]

बांगलादेश घुसखोर: जाग जाग बांधवा प्राणसंकटी तरी…. Read More »

टी-२० विश्वचषक : सूर्यकुमारच्या ८४ धावा आणि गोलंदाजांच्या जोरावर भारताचा अमेरिकेवर २९ धावांनी विजय

मुंबई : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या भारतीय संघाने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करत आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर शनिवारी (७ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव तारणहार ठरला, तर गोलंदाजांनी अमेरिकन फलंदाजीचा कणा मोडला. सूर्याचा वानखेडेवर धमाका (धावसंख्या: १६१/९)नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात

टी-२० विश्वचषक : सूर्यकुमारच्या ८४ धावा आणि गोलंदाजांच्या जोरावर भारताचा अमेरिकेवर २९ धावांनी विजय Read More »

वाढता जागतिक जिहाद – भारत आणि मुंबईसाठी वाढती चिंतेची बाब

मॉस्को असो व म्युनिक, सिडनी असो वा पहलगाम, मरणारा हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, यहुदी कोणीही असू शकतो. पण मारणारा कायम मुस्लिमच का?  ऑस्ट्रेलियातील बॉन्डी बीचवर हनुक्का उत्सवादरम्यान केलेल्या बेछूट गोळीबारात १५ ज्युईश नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० ते ८७ वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश आहे. या हल्ल्यात ४० जण जखमी झाले. यातील २५ जणांवर अद्याप उपचार सुरू असून,

वाढता जागतिक जिहाद – भारत आणि मुंबईसाठी वाढती चिंतेची बाब Read More »

धर्मशाला टी-२० मध्ये आफ्रिकेचा ७ गडी राखून धुव्वा; मालिकेत २-१ ची निर्णायक आघाडी!

धर्मशाला : धर्मशाला येथे झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून सहज पराभव करत मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हा विजय शक्य झाला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा निर्णय योग्य ठरला. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीचा चांगला फायदा घेतला आणि

धर्मशाला टी-२० मध्ये आफ्रिकेचा ७ गडी राखून धुव्वा; मालिकेत २-१ ची निर्णायक आघाडी! Read More »

रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय! विराट कोहलीचे ऐतिहासिक शतक; द. आफ्रिकेचा १७ धावांनी केला पराभव

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना अत्यंत रोमांचक ठरला. विराट कोहली याच्या ५२ व्या एकदिवसीय शतकाच्या (१३५ धावा) जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कोहलीचे विक्रमी शतक आणि मोठी धावसंख्या रांचीच्या JSCA स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून

रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय! विराट कोहलीचे ऐतिहासिक शतक; द. आफ्रिकेचा १७ धावांनी केला पराभव Read More »

संस्कृती, कला आणि परंपरा – विविधतेत एकता

भारताची एकता ही आपण आपल्या दैनंदिन जीवनात, सणांमध्ये, कलांमध्ये, संगीतात आणि सामायिक परंपरांमध्ये कायम अनुभवत असतो. उद्या असलेल्या “राष्ट्रीय एकता दिना”च्या निमित्ताने, संस्कृती आणि विविधता आपल्या जीवनात नेमकी कशी महत्त्वाची आहे हे समजून घेऊयात. प्रत्येक जण ही विविधता जपतो असे असतानाही देश एकसंध कसा राहतो हे कौतुकात्पद आहे. भारताचा सांस्कृतिक वारसाकाश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, भारत शेकडो भाषा,

संस्कृती, कला आणि परंपरा – विविधतेत एकता Read More »

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड

नवी दिल्ली: महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांची भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यांनी भारतीय उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. ते भारताचे 15 वे उपराष्ट्रपती (Vice President) ठरले आहेत. त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन यांना पराभूत केलं आहे. या निवडणुकीत एकूण 781

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड Read More »

चीनचा विरोध, भारताचा स्वीकार: दलाई लामा नावाचे पर्व

परमपूज्य दलाई लामा त्यांच्या ९० व्या वर्षात पदार्पण करत असताना, त्यांचे जीवन केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही, तर ते शांती, करुणा आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाचे जागतिक प्रतीक बनले आहे. त्यांचे अस्तित्व भारताच्या धर्मस्वातंत्र्याच्या आणि सहिष्णुतेच्या मूल्यांचे मूर्तिमंत स्वरूप आहे. तिबेटचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरु आणि भारताचे सर्वात प्रतिष्ठित पाहुणे म्हणून, दलाई लामांचे जीवन भारताच्या नैतिक आणि सांस्कृतिक

चीनचा विरोध, भारताचा स्वीकार: दलाई लामा नावाचे पर्व Read More »

ग्रुमिंग गँगची भारतीय पार्श्वभूमीवर

ग्रुमिंग गँगचा विषय, त्याबद्दलची बातमी वाचताना आणि सुएला ब्रेवरमन यांची विधाने पाहताना मला सतत \”केरला स्टोरीज\” या चित्रपटाची आठवण होत होती. यातील अनेक गोष्टी लव जिहाद या वर्गात मोडतील अशा वाटतात. (मुस्लिम मुलांनी हिंदू किंवा अन्य धर्मातील मुलींशी विवाह करणे यासाठी हा शब्द केरळमध्ये वापरला गेला) नंतर अनेक पीडित महिलांचे आपल्या यातना व वेदनांचे वर्णन

ग्रुमिंग गँगची भारतीय पार्श्वभूमीवर Read More »