News Bharati

पश्चिम महाराष्ट्र

नाशिकमध्ये ‘लव्ह जिहाद’चा संतापजनक प्रकार? नाव बदलून मैत्री केली, घरात घुसून बलात्कार अन् जीवे मारण्याची धमकी

नाशिक/इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने आपली खरी ओळख लपवून, खोटे बोलून तरुणीशी मैत्री केली आणि त्यानंतर तिच्यावर घरात घुसून बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडितेवर लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला असून, तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी इगतपुरी […]

नाशिकमध्ये ‘लव्ह जिहाद’चा संतापजनक प्रकार? नाव बदलून मैत्री केली, घरात घुसून बलात्कार अन् जीवे मारण्याची धमकी Read More »

संघ शताब्दी वर्षात पश्चिम महाराष्ट्रात ३ हजार ‘सकल हिंदू संमेलने’; १२ लाख नागरिक सहभागी होणार

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रात संघकार्याचा अभूतपूर्व विस्तार होत आहे. संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज व्हावे, या उद्देशाने राबविलेल्या ‘गृहसंवाद’ अभियानात पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १० लाख ८५ हजार कुटुंबांपर्यंत स्वयंसेवक पोहोचले आहेत. तसेच, एप्रिलअखेरपर्यंत या प्रांतात ३ हजारांहून अधिक ‘सकल हिंदू संमेलनांचे’ आयोजन करण्यात आले असल्याची

संघ शताब्दी वर्षात पश्चिम महाराष्ट्रात ३ हजार ‘सकल हिंदू संमेलने’; १२ लाख नागरिक सहभागी होणार Read More »

पुण्यात २० मार्चपासून ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे : कृषी, आरोग्य आणि भारतीय संस्कृतीचा आधार असलेल्या देशी गोवंशाचे संवर्धन, संशोधन आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पुण्यात ‘गौ-टेक २०२६’ या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २३ मार्च २०२६ या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई

पुण्यात २० मार्चपासून ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद Read More »

अयोध्येच्या धर्तीवर नाशिकच्या काळाराम मंदिरातही फडकणार २० फुटी ‘धर्मध्वज’

नाशिक : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवल्यानंतर, आता नाशिकच्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिरातही भव्य धर्मध्वज फडकवला जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर विश्वस्त मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे नाशिकमधील आध्यात्मिक वातावरणात मोठी भर पडणार आहे. २० फूट उंच धर्मध्वजाची उभारणी मिळालेल्या माहितीनुसार, काळाराम मंदिराच्या शिखरावर तब्बल २० फूट उंच धर्मध्वज

अयोध्येच्या धर्तीवर नाशिकच्या काळाराम मंदिरातही फडकणार २० फुटी ‘धर्मध्वज’ Read More »

कुंभपर्वात केवळ हिंदूंचीच दुकाने हवीत, जिहादी घुसखोरी उखडून टाका – मंत्री नितेश राणे

नाशिक : पुढील वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. \”कुंभपर्वात केवळ हिंदूंनीच आपली दुकाने लावावीत. जर मुसलमानांसह अन्य धर्मीयांनी येथे घुसखोरी करून दुकाने लावली, तर ती उखडून टाका,\” असे थेट आवाहन त्यांनी नाशिककरांना केले आहे. हिंदू समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वधर्मीय

कुंभपर्वात केवळ हिंदूंचीच दुकाने हवीत, जिहादी घुसखोरी उखडून टाका – मंत्री नितेश राणे Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान

अहिल्यानगर (राहुरी) : देशाच्या अन्नसुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय शेतीचे भविष्य आता तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि शाश्वत पद्धतींवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या विशेष प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान Read More »

ब्राझिलच्या प्राध्यापकाने ६ महिन्यांत आत्मसात केले संस्कृतचे ज्ञान; ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’चे यश!

पुणे : संस्कृत भाषेतील बौद्ध ग्रंथ समजून घेण्याच्या ध्यासाने ब्राझिलमधील एका प्राध्यापकाला पुण्याच्या ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’पर्यंत पोहोचवले आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या ‘भाषाङ्कुरः’ (स्तर १) या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या परदेशी अभ्यासकाने संस्कृत श्लोकांचे शुद्ध पठण आणि पदच्छेदासारखी कठीण कौशल्ये आत्मसात करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संस्कृतमधील बौद्ध साहित्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे प्राध्यापक योग्य मार्गदर्शकाच्या

ब्राझिलच्या प्राध्यापकाने ६ महिन्यांत आत्मसात केले संस्कृतचे ज्ञान; ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’चे यश! Read More »

आळंदी तीर्थक्षेत्राचा ‘टेंपल टाउन’ योजनेत समावेश करा; राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

आळंदी : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी तीर्थक्षेत्राचा आणि इंद्रायणी नदीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या शहराचा समावेश केंद्र सरकारच्या ‘टेंपल टाउन डेव्हलपमेंट’ (Temple Town Development) योजनेत करावा, अशी आग्रही मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत केली. ‘स्पेशल मेन्शन’ या सदराअंतर्गत त्यांनी गुरुवारी या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. डॉ. मेधा कुलकर्णी

आळंदी तीर्थक्षेत्राचा ‘टेंपल टाउन’ योजनेत समावेश करा; राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी Read More »

मुस्लिम प्रश्नावर प्रा. शेषराव मोरे यांचे पुण्यात परखड व्याख्यान

पुणे : \”सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र प्रत्यक्षात इस्लाममध्ये केवळ अल्लावरचीच श्रद्धा मान्य आहे, इतरांची नाही. त्यामुळे मूलभूत इस्लामचे सहिष्णू समाजासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे,\” असे परखड मत ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांनी व्यक्त केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विवेक

मुस्लिम प्रश्नावर प्रा. शेषराव मोरे यांचे पुण्यात परखड व्याख्यान Read More »

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे (पिंपरी-चिंचवड) : ग्लॅमर जगतात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ ची विजेती सायली सुर्वे हिने पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. एका मुस्लिम व्यावसायिकाशी विवाह केल्यानंतर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच जबरदस्तीने करण्यात आलेले धर्मांतर याविरोधात आवाज उठवत सायलीने हा धाडसी निर्णय घेतला आहे. सायलीने २०१७ मध्ये कुटुंबाच्या

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म Read More »