News Bharati

सामाजिक

सर्व काही सरकार करेल ही चुकीची भावना : डॉ. कृष्णगोपालजी यांचे प्रतिपादन

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे (RSS Janakalyan Samit) दरवर्षी ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान केला जातो. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील ‘गोयल ग्रामीण विकास संस्थान’ आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक, माजी कप्तान पी. आर. श्रीजेश यांना यंदाचा पुरस्कार पुण्यात नुकताच प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात उपस्थित प्रत्येकाच्या मनात सेवेची भावना निश्चितपणे जागृत झाली आणि हे या […]

सर्व काही सरकार करेल ही चुकीची भावना : डॉ. कृष्णगोपालजी यांचे प्रतिपादन Read More »

चैत्रामभाऊंना मिळालेल्या पद्मश्री च्या निमित्ताने

आपल्या अगदी जवळच्या माणसांचे, मित्रांचे जाहीर कौतुक करण्याचे निमित्त मिळाले की सोडू नये. चैत्राम पवार (Chaitram Pawar) म्हणजे चैत्रामभाऊंना पद्मश्री (Padma Award) जाहीर झाल्याचे काल वर्तमानपत्रात वाचून कळले. तसे त्यांना यापूर्वीही जे जे पुरस्कार मिळाले, ते त्यांच्याकडून कधीच कळले नव्हते. किंबहुना बारीपाड्यात त्यांच्या घरातल्या एका कोनाड्यात ते पुरस्कार गप-गुमान अंग चोरून बसलेले दिसत. मी २०००

चैत्रामभाऊंना मिळालेल्या पद्मश्री च्या निमित्ताने Read More »

साध्या राहणीतला आदर्श कार्यकर्ता

वनबंधू चैत्राम पवार (Chaitram Pawar) यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या राहणीमानातील, वागण्या-बोलण्यातील कमालीचा साधेपणा. एम. कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गावातच राहून शेती करण्याचे ठरवले आणि ग्राम परिवर्तनाचा अध्याय सुरू झाला. चैत्राम पवार कधी स्वतःबद्दल बोलताना दिसणार नाहीत. स्वतःबद्दल न बोलता ते गावासाठी केलेल्या कामाबद्दलच योग्य ती माहिती देतात. त्यांच्या कार्याबद्दलचे प्रश्न त्यांना कोणी

साध्या राहणीतला आदर्श कार्यकर्ता Read More »

वनबंधू चैत्राम पवार यांच्या कार्याचा सन्मान

गावकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांच्या सहकार्याने गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे लक्षणीय काम चैत्राम पवार (Chaitram Pawar) यांनी सुरू केले त्याला आता तीस-पस्तीस वर्षे झाली आहेत. वनवासी बंधूंच्या सहभागातून आणि श्रमदानातून बारीपाडा या वनवासी पाड्याचा आणि परिसराचा सर्वांगीण विकास चैत्राम पवार यांनी करून दाखवला. त्यांच्या कार्याची दखल गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानेही घेतली. पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कारा’ने

वनबंधू चैत्राम पवार यांच्या कार्याचा सन्मान Read More »

कृष्ण प्रभू दास प्रभू यांच्यावरील कारवाईबाबत चिंता…

कृष्ण प्रभू दास प्रभू ( Krishna Das Prabhu ) यांच्यावर बांग्लादेशमध्ये सुरु असलेल्या कारवाईबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.  त्यांच्या बांगलादेशातील अटकेवर चिंता व्यक्त केली आहे. तसंच त्यांना जामीन न मिळणंही योग्य नाही असंही भारताने म्हटलं आहे. बांगलादेशातील अतिरेकी घटकांकडून हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर सध्या अन्याय केला जात आहे. गेली अनेक वर्ष हिंदू

कृष्ण प्रभू दास प्रभू यांच्यावरील कारवाईबाबत चिंता… Read More »

पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शुक्ला यांच्या जागी संजयकुमार वर्मा यांची नेमणूक झाली होती. आणि शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. शुक्ला यांना पदावरुन हटवण्याची मागणी काँग्रेसने केली होती. आता निवडणूक प्रक्रीया संपल्यानंतर शुक्ला यांना पुन्हा नियुक्त करण्याचा आदेश गृहमंत्रालयानं काल काढला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची

पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती Read More »

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाकडे महायुतीची यशस्वी वाटचाल…

महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकार प्रयत्नशील राहिले आहे. गेल्या वर्षी, अर्थसंकल्प २०२४ मध्ये, महिला गुंतवणूकदार आणि मुलींसाठी महिला सन्मान योजना सुरू करण्यात आली. २०१५ मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून ‘सुकन्या समृद्धी’ ही योजना विशेषत: मुलींसाठी सुरू करण्यात आली होती. नुकतीच ‘माझी लाडकी बहीण’ योजना सुरू झाली असून सुभद्रा योजना लवकरच सुरू होणार

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणाकडे महायुतीची यशस्वी वाटचाल… Read More »

आरएसएस संचलनावेळच्या अनुचित प्रकाराची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

रत्नागिरी नजिक कोकणनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाच्या वेळी अनुचित प्रकार घडल्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमाराबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वयंसेवकांचे संचलन करण्यात आले. या प्रसंगी काही तरुणांनी एका माजी नगरसेवकाच्या सूचनेवरून प्रक्षोभक

आरएसएस संचलनावेळच्या अनुचित प्रकाराची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी Read More »

कात्रज कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव

पुण्यातील कात्रज कोंढवा राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गास व उड्डाणपूलास सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान यांनी विनंती केल्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेने हा प्रस्ताव दिला होता. या प्रतिष्ठानच्यावतीने कात्रज कोंढवा रस्त्यावरील खडी मशिन चौकातून ऊंड्री –पिसोळी

कात्रज कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव Read More »

लोकशाहीचा सन्मान…महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन

आगामी काळात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन (samvidhan Bhavan) उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली. विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहेत. नागरिकांच्या मनातील हा संभ्रम दूर व्हावा, याकरता संविधान भवनाच्या माध्यमातून वास्तव स्थितीची माहिती करून देण्यात येईल असं रिजिजू म्हणाले. केंद्र आणि राज्य

लोकशाहीचा सन्मान…महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत संविधान भवन Read More »