News Bharati

सामाजिक

आज तुम्हारी पूजा करने सेतु हिमालय संग मिले है !

पूजनीय डॉक्टर हेडगेवार आणि पूजनीय गुरुजी ह्यांच्या वर १९७८ /७९ साली दोन ध्वनी मुद्रिका प्रथम प्रकाशित झाल्या त्यातील डॉक्टर हेडगेवार ह्यांच्यावर असणाऱ्या ध्वनी मुद्रिकेतील गीत होते लो श्रद्धांजली राष्ट्रपुरुष शतकोटी हृदय के कुंज खिले है , आज तुम्हारी पूजा करने सेतु हिमालय संग मिले है ! हे गीत आठवते आहे ते उद्या वर्षप्रतिपदेला डॉक्टर हेडगेवार […]

आज तुम्हारी पूजा करने सेतु हिमालय संग मिले है ! Read More »

स्मृतिमंदिर : उजेडी राहिले, उजेड होऊन..

गुरुदेव त्या वादपटू शिष्याला निक्षुन सांगत होते, \”प्रत्येक प्रश्नाला उत्तर नसते. कारण कधी कधी प्रश्नच नसतो. म्हणजे खरा नसतो. असते ती भ्रांती, ग्लानी. ती दूर झाली की प्रश्नाची सावलीही उरत नाही.\”शिष्य पराभूत न होत प्रमाण मागत होता..गुरुदेव म्हणाले, \” भ्रांती तुझी.. दूर तूच करशील.. \”शिष्य पूर्ण बुचकळ्यात पडला.गुरुदेव म्हणाले, \” अरे, तुझ्या सावलीसमोर दिवा लाव..

स्मृतिमंदिर : उजेडी राहिले, उजेड होऊन.. Read More »

गुढीपाडव्यापासून विश्व हिंदू परिषदेतर्फे मंदिर दर्शन अभियानासह रामोत्सव

येत्या गुढीपाडव्या (Gudhi Padwa) पासून पुढे वीस दिवस तीन अभियानांचे आयोजन विश्व हिंदू परिषदेने (Vishva Hindu Parishad) केले आहे. गुढीपाडवा, ३० मार्चला असून मंदिरांनी पुढाकार घ्यावा आणि हिंदू नववर्षाचे स्वागत विविध कार्यक्रमांनी करावे, गुढीपाडवा ते हनुमान जयंती या काळात समाजात विविध पद्धतीने रामोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करावा आणि गुढीपाडवा, ३० मार्च ते २० एप्रिल या काळामध्ये

गुढीपाडव्यापासून विश्व हिंदू परिषदेतर्फे मंदिर दर्शन अभियानासह रामोत्सव Read More »

सेवानिवृत्तांचे आगळे समाजभान

बँक अॉफ महाराष्ट्र मधून निवृत्त झालेल्या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सामाजिक जाणिवेचा प्रत्यय गेल्या पंचवीस वर्षात शेकडो सामाजिक संस्थांना आला आहे. बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बोमरेवो (Bank of Maharashtra Retired employees’ welfare organization) ही संघटना गेली २५ वर्षे सभासदांसाठी चांगले काम करत आहे. निवृत्तांची एक संघटना असावी या हेतूने १८ एप्रिल १९९९ रोजी

सेवानिवृत्तांचे आगळे समाजभान Read More »

शताब्दी वर्षात संघाचे सर्वाधिक महत्त्व लोकसंपर्कासह, लोकसहभागाला

येत्या विजयादशमीच्या (Vijayadashami) दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्षे पूर्ण करत आहे (RSS is completing 100 years). त्यानिमित्ताने पुढील विजयादशमीपासून, शताब्दी वर्षाच्या दरम्यान संघाने सहा मुख्य कार्यक्रम करण्याचे निश्चित केले असून या सर्व उपक्रमांमध्ये व्यापक लोकसंपर्क आणि अधिकाधिक लोकसहभाग हे मुख्य सूत्र ठेवण्यात आले आहे. बेंगळुरू येथे संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा (ABPS) आयोजित करण्यात

शताब्दी वर्षात संघाचे सर्वाधिक महत्त्व लोकसंपर्कासह, लोकसहभागाला Read More »

बांगलादेशातील हिंदूंपुढे अस्तित्वाचे संकट, संघाकडून तीव्र निषेध

बांगला देशात धार्मिक संस्थांवर पद्धतशीर हल्ले करण्यात आले आहेत. क्रूर हत्याकांड, जबरदस्तीने धर्मांतर आणि हिंदूंच्या मालमत्तेचा नाश करण्यात आला आहे. हिंसाचाराच्या चक्रामुळे बांगलादेशातील हिंदू (Hindus in Bangladesh) समुदायासाठी अस्तित्वाचे संकट निर्माण झाले असून तेथील धार्मिक असहिष्णुता आणि मानवी हक्कांचे उल्लंघन याचा तीव्र निषेध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने संमत केलेल्या ठरावात करण्यात आला

बांगलादेशातील हिंदूंपुढे अस्तित्वाचे संकट, संघाकडून तीव्र निषेध Read More »

सर्व प्रश्न सामंजस्याने सोडवता येतात, यावर संघाचा विश्वास – मुकुंदजी

अशांत मणिपूर, उत्तर-दक्षिण विभाजनाचे प्रयत्न यासह सर्व प्रश्न सामंजस्याने सोडवता येतील, यावर आमचा विश्वास आहे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडली आहे. संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बेंगळुरू येथे सुरू असून त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत संघाचे सहसरकार्यवाह सी. आर. मुकुंदजी यांनी ही भूमिका मांडली. प्रतिनिधि सभेचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे

सर्व प्रश्न सामंजस्याने सोडवता येतात, यावर संघाचा विश्वास – मुकुंदजी Read More »

आवश्यकता आहे ‘जलजाणिवे’ची

‘‘ज्या देशाची सांपत्तिक स्थिती उत्तम त्याची जगाच्या बाजारपेठेत पत अधिक. या पारंपरिक सूत्राला पुढील दशकात छेद मिळेल. ज्या देशात पिण्याच्या पाण्याची मुबलकता त्याची जगाच्या बाजारातील पत अधिक, असा बदल होईल,” आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्रसिंह राणा यांचे हे विधान आहे. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात बेंगळुरू शहरामध्ये जी पाणीबाणी निर्माण झाली त्यावरून राणा यांच्या विधानातील गंभीरता लक्षात येते. जगाची

आवश्यकता आहे ‘जलजाणिवे’ची Read More »

जाज्वल्य पत्रकारितेचा गौरव 

दैनिक ‘मुंबई तरुण भारत’च्या (Mumbai Tarun Bharat) वरिष्ठ प्रतिनिधी योगिता साळवी (Yogita Salvi) यांचा महिला दिनानिमित्त झालेला सन्मान म्हणजे आणि समाजाभिमुख आणि जाज्वल्य पत्रकारितेचा गौरव होय. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये सामाजिक न्याय या विभागाचे काम साळवी यांच्याकडे आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.’तर्फे सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दादर

जाज्वल्य पत्रकारितेचा गौरव  Read More »

जगातील सर्व हिंदूच्या सुरक्षेचा, अभिमानाचा मुद्दा संघासाठी महत्त्वाचा

संघाची प्रतिनिधी सभा २१ मार्चपासून बेंगळुरूत बांगलादेशातील घडामोडी, हिंदूंवर (Hindu) तसेच इतर अल्पसंख्याकांवर तेथे होणारे अत्याचार आणि त्याबाबतची पुढील कार्यवाही यासंबंधीचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत मांडला जाणार आहे. केवळ बांगलादेशच नाही तर जगातील सर्व हिंदूंना सुरक्षा मिळाली पाहिजे, तसेच त्यांचा अभिमान आणि संवेदनशीलता यांचा आदर राखला गेला पाहिजे, अशी भूमिका

जगातील सर्व हिंदूच्या सुरक्षेचा, अभिमानाचा मुद्दा संघासाठी महत्त्वाचा Read More »