News Bharati

पुणे

संघटित हिंदू शक्तीतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहील\”; वाकडमध्ये २ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ‘विराट हिंदू संमेलन’ संपन्न

वाकड : \”सर्वसमावेशक आणि न्यायपूर्ण भारतासाठी हिंदू एकता अनिवार्य असून, आपण सर्वांनी जातीपातीचे भेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. संघटित हिंदू एकतेतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहू शकतो,\” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत हरहरे यांनी केले. वाकड येथील शोनेस्ट टॉवर राम मंदिर परिसरात सकल हिंदू समाज आणि हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने […]

संघटित हिंदू शक्तीतूनच सामर्थ्यशाली भारत उभा राहील\”; वाकडमध्ये २ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ‘विराट हिंदू संमेलन’ संपन्न Read More »

रायरेश्वर येथे भव्य ‘शिववंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

भोर (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीवर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, त्या पवित्र आणि ऐतिहासिक श्री क्षेत्र रायरेश्वर येथे आज, बुधवार २५ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भव्य ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यासाठी आणि स्वाभिमानाचा जागर करण्यासाठी हा विशेष सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य

रायरेश्वर येथे भव्य ‘शिववंदना’ कार्यक्रमाचे आयोजन Read More »

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर

पुणे/राजगुरुनगर : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या सार्ध शताब्दी (१५० वर्ष) निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवार २४ मार्च २०२६ रोजी राजगुरुनगरमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई), जिल्हाधिकारी कार्यालय

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आज राजगुरुनगरमध्ये देशभक्तीचा जागर Read More »

गायीमध्ये देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याची शक्ती – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : \”आपण परंपरेने गायीला ‘माता’ मानतो, मात्र गायीपासून किती अफाट उत्पादने तयार होऊ शकतात, याची अनेकांना कल्पना नाही. गोमूत्र आणि शेणापासून साकारलेल्या वस्तूंचे हे प्रदर्शन अद्वितीय आहे. खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थकारणाला एक नवी आणि वेगळी दिशा देण्याची शक्ती गायीमध्ये आहे,\” असे ठाम मत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

गायीमध्ये देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याची शक्ती – मंत्री चंद्रकांत पाटील Read More »

संघ शताब्दी वर्षात पश्चिम महाराष्ट्रात ३ हजार ‘सकल हिंदू संमेलने’; १२ लाख नागरिक सहभागी होणार

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रात संघकार्याचा अभूतपूर्व विस्तार होत आहे. संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज व्हावे, या उद्देशाने राबविलेल्या ‘गृहसंवाद’ अभियानात पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १० लाख ८५ हजार कुटुंबांपर्यंत स्वयंसेवक पोहोचले आहेत. तसेच, एप्रिलअखेरपर्यंत या प्रांतात ३ हजारांहून अधिक ‘सकल हिंदू संमेलनांचे’ आयोजन करण्यात आले असल्याची

संघ शताब्दी वर्षात पश्चिम महाराष्ट्रात ३ हजार ‘सकल हिंदू संमेलने’; १२ लाख नागरिक सहभागी होणार Read More »

पुण्यात २० मार्चपासून ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे : कृषी, आरोग्य आणि भारतीय संस्कृतीचा आधार असलेल्या देशी गोवंशाचे संवर्धन, संशोधन आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पुण्यात ‘गौ-टेक २०२६’ या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २३ मार्च २०२६ या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई

पुण्यात २० मार्चपासून ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद Read More »

ब्राझिलच्या प्राध्यापकाने ६ महिन्यांत आत्मसात केले संस्कृतचे ज्ञान; ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’चे यश!

पुणे : संस्कृत भाषेतील बौद्ध ग्रंथ समजून घेण्याच्या ध्यासाने ब्राझिलमधील एका प्राध्यापकाला पुण्याच्या ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’पर्यंत पोहोचवले आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या ‘भाषाङ्कुरः’ (स्तर १) या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या परदेशी अभ्यासकाने संस्कृत श्लोकांचे शुद्ध पठण आणि पदच्छेदासारखी कठीण कौशल्ये आत्मसात करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संस्कृतमधील बौद्ध साहित्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे प्राध्यापक योग्य मार्गदर्शकाच्या

ब्राझिलच्या प्राध्यापकाने ६ महिन्यांत आत्मसात केले संस्कृतचे ज्ञान; ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’चे यश! Read More »

आळंदी तीर्थक्षेत्राचा ‘टेंपल टाउन’ योजनेत समावेश करा; राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

आळंदी : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी तीर्थक्षेत्राचा आणि इंद्रायणी नदीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या शहराचा समावेश केंद्र सरकारच्या ‘टेंपल टाउन डेव्हलपमेंट’ (Temple Town Development) योजनेत करावा, अशी आग्रही मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संसदेत केली. ‘स्पेशल मेन्शन’ या सदराअंतर्गत त्यांनी गुरुवारी या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. डॉ. मेधा कुलकर्णी

आळंदी तीर्थक्षेत्राचा ‘टेंपल टाउन’ योजनेत समावेश करा; राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी Read More »

मुस्लिम प्रश्नावर प्रा. शेषराव मोरे यांचे पुण्यात परखड व्याख्यान

पुणे : \”सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र प्रत्यक्षात इस्लाममध्ये केवळ अल्लावरचीच श्रद्धा मान्य आहे, इतरांची नाही. त्यामुळे मूलभूत इस्लामचे सहिष्णू समाजासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे,\” असे परखड मत ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांनी व्यक्त केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विवेक

मुस्लिम प्रश्नावर प्रा. शेषराव मोरे यांचे पुण्यात परखड व्याख्यान Read More »

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म

पुणे (पिंपरी-चिंचवड) : ग्लॅमर जगतात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या ‘मिस इंडिया अर्थ २०१९’ ची विजेती सायली सुर्वे हिने पुन्हा एकदा आपल्या मूळ हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. एका मुस्लिम व्यावसायिकाशी विवाह केल्यानंतर झालेला मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच जबरदस्तीने करण्यात आलेले धर्मांतर याविरोधात आवाज उठवत सायलीने हा धाडसी निर्णय घेतला आहे. सायलीने २०१७ मध्ये कुटुंबाच्या

‘मिस इंडिया अर्थ’ सायली सुर्वेची घरवापसी; छळ आणि धर्मांतरानंतर पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म Read More »