News Bharati

राजकीय

नांदेड : काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

नांदेड : लोकसभेत नांदेडचे प्रतिनिधीत्व करणारे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण (Vasant Chavhan) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याची दु:खद बातमी हैदराबादमधून समोर आली आहे. चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. चव्हाण यांनी हैदराबादच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण मागच्या काही काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होते, ज्यामुळे त्यांना […]

नांदेड : काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन Read More »

जळगावमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा लखपती दीदींशी संवाद

जळगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जळगाव (Jalgaon) येथे देशातील निवडक लखपती दीदिंशी शी संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. “लखपती दीदी योजनेमुळे महिला बचतगटांना मिळालेल्या आर्थिक, व्यावसायिक सहाय्य व प्रशिक्षणामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो. त्याचबरोबर आम्हाला आत्मसन्मान ही मिळाला.”अशी भावना लखपती दीदींनी यावेळी

जळगावमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा लखपती दीदींशी संवाद Read More »

राज ठाकरे यांचे आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य

नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर, अवघ्या काही महिन्यांमध्येच महाराष्ट्र मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती, महाविकास आघाडी, मनसे, सर्वच राजकीय पक्षसोबत अपक्ष उमेदवारांनी आपला प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या नवनिर्माण यात्रेच्या निमित्ताने विदर्भ दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी नागपूर

राज ठाकरे यांचे आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य Read More »

बदलापूर घटनेवर बावनकुळेंचा संताप; पवार-ठाकरे-काँग्रेसला राजकारणाचा त्यांना लखलाभ

अमरावती : बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला शोकाकुल केले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने राज्यभर ‘जागर जाणिवेचा’ अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या अभियानाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बदलापूरच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि अशा

बदलापूर घटनेवर बावनकुळेंचा संताप; पवार-ठाकरे-काँग्रेसला राजकारणाचा त्यांना लखलाभ Read More »

संजय राऊत जामिनावर बाहेर असलेला आरोपी

भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कडव्या शब्दांत टीका केली आहे. वाघ यांनी राऊत यांना ‘जामिनावर बाहेर असलेला आरोपी’ म्हणून संबोधले आणि त्यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्न उपस्थित केला. चित्र वाघ म्हणाल्या कि, \”सर्वज्ञानी संजय राऊत कोण आहे? एक जामिनावर बाहेर असलेला आरोपी आहे. १०३

संजय राऊत जामिनावर बाहेर असलेला आरोपी Read More »

जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ?

संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज यांनी अध्यात्म चळवळीने तथा शिवरायांच्या राष्ट्रीय शिवकालीन इतिहासाने आपला पुरोगामी महाराष्ट्र सामाजिक एकतेच्या सूत्रात बांधून ठेवला आहे महाराष्ट्रातील सर्व जाती पंथाच्या संतांनी सुद्धा महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द टिकवून ठेवला आहे यशवंतराव चव्हाण पासून वसंतदादा पाटील यांची सुसंस्कृत राजकीय परंपरा लाभली असून त्यांनी सुद्धा जातीय सलोखा कायम ठेवण्यात महत्वाची भूमिका आहे

जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ? Read More »

मराठी माणसाने बलात्कार केला, असे म्हणताना काँग्रेसशी जीभ कशी जळली नाही?

भाजप (BJP) महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेअध्यक्षा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला असून,काँग्रेसच्या मराठी माणसावर केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. वाघ यांनी ट्विटरवर काँग्रेसला लक्ष्य करत स्पष्ट शब्दांत म्हटले की, बलात्कार करणारा आरोपी कोणत्याही जात, धर्म, भाषा, किंवा प्रांताशी संबंधित नसतो, मात्र काँग्रेसने मराठी माणसाबद्दल आपल्या मनातील आकस उघड केला

मराठी माणसाने बलात्कार केला, असे म्हणताना काँग्रेसशी जीभ कशी जळली नाही? Read More »

उद्धवजी, किती दिवस जनतेची दिशाभूल करणार? तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही आठवा

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) यांनी बदलापूर येथील घटनेवरून उद्धव ठाकरेंना यांना चांगलंच सुनावलं आहे. गंभीर आरोप केले आहेत. \”आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट\” अशी गत उद्धव ठाकरे यांची झाली आहे. कोलकाता, हाथरस, उन्नाव या बाहेरील राज्यातील घटनांवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मोठमोठ्या गप्पा मारतात, परंतु त्यांच्या

उद्धवजी, किती दिवस जनतेची दिशाभूल करणार? तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही आठवा Read More »

मुंगेरीलाल के हसीन सपने…, जयंत पाटलांची मुख्यमंत्री पदाची इच्छा

\”जयंत पाटलांना आजकाल मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले आहेत\” अशी टीका भाजपा नेते आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले कि \”मुंगेरीलाल के हसीन सपने…, जयंत पाटलांना आजकाल मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडायला लागले आहेत! दोन मारा पण बाजीराव म्हणणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकत

मुंगेरीलाल के हसीन सपने…, जयंत पाटलांची मुख्यमंत्री पदाची इच्छा Read More »

‘दोन हाणा पण मुख्यमंत्री म्हणा; उद्धव ठाकरेंवर प्रसाद लाडांचा जोरदार प्रहार

मुंबई : पाहिजे तर दोन हाणा पण मला मुख्यमंत्री म्हणा, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली आहे, अशी टीका भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. शुक्रवारी महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आत्ताच घोषित करण्याची मागणी केली. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र

‘दोन हाणा पण मुख्यमंत्री म्हणा; उद्धव ठाकरेंवर प्रसाद लाडांचा जोरदार प्रहार Read More »