News Bharati

शिफारस

अण्णासाहेब पाटील; मराठा आरक्षणाचा पहिला मावळा आणि पहिला बलिदानी

अण्णासाहेब पाटील हे पहिले व्यक्ती होते ज्यांना मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे हे कळालं होतं,त्यांनी मुंबईत ऐतिहासिक आंदोलन उभं केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या मागण्यांचं निवेदन दिलं होतं आणि सर्व अनुयायांना शब्द दिला होता की जर उद्या पर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्याचा सूर्य पाहणार नाही आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आत्महत्या केली. हे सर्व तर […]

अण्णासाहेब पाटील; मराठा आरक्षणाचा पहिला मावळा आणि पहिला बलिदानी Read More »

समान नागरिक कायदा आणि जातिव्यवस्थेवरील भ्रामक विमर्षांना प्रतिसाद

ज्या शक्तींना भारत तोडायचा आहे ते नेहमीच हिंदू एकता तोडण्याचे काम करतात जेणेकरुन ते राजकीय आणि नोकरशाही शक्तीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू शकतील, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या राष्ट्राचा नाश करू शकतील आणि प्रत्येक भारतीयामध्ये गुलामगिरी निर्माण करू शकतील. हिंदूंमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडणे ही त्यांची नियमित रणनीती आहे. ते एससी, एसटी आणि ओबीसी लोकांच्या मनात

समान नागरिक कायदा आणि जातिव्यवस्थेवरील भ्रामक विमर्षांना प्रतिसाद Read More »

महाराष्ट्राच्या राजकिय खिचडीला उध्दव ठाकरे जबाबदार

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्वार्थात पुरते आंधळे होऊन उध्दव ठाकरे यांनी बहुमत मिळालेल्या महायुतीसोबत गद्दारी केली आणि सत्तालोलुप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर अनैतिक संबंध जोडले. सत्तेविना उपासमार होत असलेली काँग्रेस देखील राहुल गांधी व सोनिया गांधी यांचा ठाकरे घराण्याबरोबर राग असतानाही सोबत गेली. उध्दव व त्यांचे पुत्र आदित्य हे तशी विनंती करण्यासाठी दिल्ली दरबारी

महाराष्ट्राच्या राजकिय खिचडीला उध्दव ठाकरे जबाबदार Read More »

मोहनजी भागवत यांचे भाषण आणि महाराष्ट्रातील विकृत विषवल्ली

संघाचे पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत पुणे येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम होता . तंजावरच्या मराठ्यांच्या इतिहास पुस्तकाचे प्रकाशन.ह्या देखण्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहनजी यांचे अत्यंत विचार प्रवर्तक भाषण झाले. संजय राऊत सारखा तोंडाची घाण असणाऱ्या माणसाची तर सरसंघचालक मोहनजी यांच्यावर बोलायची लायकी पण नाही . सूर्यावर थूंकण्याचा प्रयत्न शेणकिड्याने करण्याइतके ते केविलवाणे आहे. मुळात हा

मोहनजी भागवत यांचे भाषण आणि महाराष्ट्रातील विकृत विषवल्ली Read More »

रामगिरी महाराज, ईशनिंदा आणि मुस्लिम मानसिकता

दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी, सिन्नर येथे आपल्या एका प्रवचनाच्या दरम्यान महंत रामगिरी महाराजांनी मुहम्मद पैगंबरांवर एक टिप्पणी केली. त्यात त्यांनी ५० वर्षीय पैगंबरांचा ६ वर्षीय आयेशा हिच्याशी केलेल्या विवाहाचा उल्लेख केला. हे वक्तव्य जेव्हा समाज माध्यमांवर येऊ लागलं, त्यानंतर मुस्लिम समाजातून ह्या वक्तव्याचे तीव्र निषेध होऊ लागले. संभाजीनगर, नाशिक, मुंबई, पुणे इत्यादी ठिकाणांहून विविध

रामगिरी महाराज, ईशनिंदा आणि मुस्लिम मानसिकता Read More »

जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ?

संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज यांनी अध्यात्म चळवळीने तथा शिवरायांच्या राष्ट्रीय शिवकालीन इतिहासाने आपला पुरोगामी महाराष्ट्र सामाजिक एकतेच्या सूत्रात बांधून ठेवला आहे महाराष्ट्रातील सर्व जाती पंथाच्या संतांनी सुद्धा महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द टिकवून ठेवला आहे यशवंतराव चव्हाण पासून वसंतदादा पाटील यांची सुसंस्कृत राजकीय परंपरा लाभली असून त्यांनी सुद्धा जातीय सलोखा कायम ठेवण्यात महत्वाची भूमिका आहे

जोशीं समोर खेडेकर आणि फडणवीसां समोर जरांगेच का उभे केले जातात ? Read More »

महाराष्ट्रातील पुरोगामी भूतावळ!

महाराष्ट्रात वेगवेगळ्या नावाने काम करणारी काही मंडळी स्वतःला पुरोगामी मानणारे आहेत. त्यांचे धंदे म्हणजे हिंदुत्वाला शिवी गाळ करणे, संघाला शिव्या देणे आणि हा विचार घेवून काम करणाऱ्या वेगवेगळ्या नेतृत्वाला बदनाम करणे. यांची राजकीय दुकाने वेगवेगळ्या नावाने एकेकाळी चालू होती ती दिवाळखोरीत निघाली कारण ना याना संघटन जमले ना हे लोकांची जनमानसाची नाडी ओळखू शकले. मग

महाराष्ट्रातील पुरोगामी भूतावळ! Read More »