News Bharati

राजकीय

उबाठा गटाचे आदित्य ठाकरे यांचा संभाजीनगर दौ-याला वादाची किनार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा दोन दिवसांचा संभाजीनगर दौरा वादात सापडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाविकास आघाडीने आंदोलन केल्यानंतर भाजपाकडून आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलच्यासमोर आंदोलन केले. तर ठाकरे पैठणमध्ये असताना आंदोलकांनी त्यांना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी ठाकरे यांच्या […]

उबाठा गटाचे आदित्य ठाकरे यांचा संभाजीनगर दौ-याला वादाची किनार Read More »

उत्तर सोलापूर मतदारसंघाने वाढवली शरद पवारांची डोकेदुखी

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागाला चिटकून असलेल्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात वीस वर्षांपासून भाजपचे आमदार निवडून आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात बदल होईल अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. सोलापूर शहर आणि जिल्हा असे एकूण ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडीत मतदारसंघाच्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. दोन वेळा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं

उत्तर सोलापूर मतदारसंघाने वाढवली शरद पवारांची डोकेदुखी Read More »

जागा वाटपावरून मविआ मधील तिढा वाढला !

मुंबईतील जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढल्याची बातमी समोर आली आहे. पक्षांनी 2019 जिंकलेल्या जागा व्यतिरिक्त इतर 16 जागांवरून हा वाद सुरू आहे यातील काही जागांवर तर तीनही पक्ष दावा करत आहेत त्यामुळे जागा वाटपा वरून महाविकास आघाडीतील तिढा वाढला आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट अजूनही 20 ते 22 जागांवर आग्रही आहे तर ह्याच काही जागांवर

जागा वाटपावरून मविआ मधील तिढा वाढला ! Read More »

फडणवीसांना टार्गेट करू नका, मनोज जरांगेंना घरचा आहेर

मनोज जरांगे हे गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणाच्या साठी विविध आंदोलन रस्ता रोको महाराष्ट्रात करण्यात आले आहेत. मराठा समाजाला ओबसीमधून सरसकट आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याखाली मनोज जरांगे वेळोवेळी फक्त देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना दिसत आहेत

फडणवीसांना टार्गेट करू नका, मनोज जरांगेंना घरचा आहेर Read More »

तुम्ही बहीणी साठी लढायला तयार आहात म्हणून विचारते. या बहिणीसाठी तुम्ही काय करणार; स्वप्ना पाटकर याचं उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई : प्रसिद्ध निर्माती आणि सामाजिक कार्यकर्त्या, पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर (Swapna Patker) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा पत्र लिहल आहे. यामध्ये त्यांनी महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले आहेत. तसेच, यात त्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर

तुम्ही बहीणी साठी लढायला तयार आहात म्हणून विचारते. या बहिणीसाठी तुम्ही काय करणार; स्वप्ना पाटकर याचं उद्धव ठाकरे यांना पत्र Read More »

महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा संकल्प

जळगाव : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून 2047 पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी येथे व्यक्त केला. तसेच, महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करणार

महिला सशक्तीकरणाचे स्वप्न पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा संकल्प Read More »

मंत्रिमंडळ निर्णय पहा एका क्लिक वर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. घेण्यात आलेले सर्व मंत्रिमंडळ निर्णय इथे पहा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

मंत्रिमंडळ निर्णय पहा एका क्लिक वर Read More »

काश्मीरसाठी वेगळा झेंडा, 370 कलम पुन्हा लागू करू आश्वासनावर शेलारांचा उबाठा आणि काँग्रेसला सवाल

मुंबई : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरसाठी वेगळा झेंडा निर्माण करू, 370, 35 (अ) कलम पुन्हा लागू करू आदी आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांशी काँग्रेस, उबाठा सहमत आहेत का? असा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संपूर्ण देश

काश्मीरसाठी वेगळा झेंडा, 370 कलम पुन्हा लागू करू आश्वासनावर शेलारांचा उबाठा आणि काँग्रेसला सवाल Read More »

मंत्रिमंडळ निर्णय : ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना; सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील सुमारे सव्वा कोटी ज्येष्ठांना

मंत्रिमंडळ निर्णय : ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना; सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ Read More »

मंत्रिमंडळ निर्णय : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा; योजनेची व्याप्ती वाढवली

मंत्रिमंडळ निर्णय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थीत होते. यामध्ये, राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास

मंत्रिमंडळ निर्णय : शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा; योजनेची व्याप्ती वाढवली Read More »