News Bharati

राजकीय

\”पापं करायची आणि आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे\”; चित्रा वाघ यांची अनिल देशमुखांवर घणाघाती टीका

मुंबई : पापं करायची आणि काही झाले की आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे,हा तर आता महाराष्ट्रात पायंडाच पडला आहे, अशी टीका भाजपा (BJP) महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) केली आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या […]

\”पापं करायची आणि आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे\”; चित्रा वाघ यांची अनिल देशमुखांवर घणाघाती टीका Read More »

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान, तातडीने नुकसान भरपाई द्या; राज ठाकरे यांची राज्य सरकारकडे विनंती

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतीवृष्टीच्या (Heavy Rain) पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचं आवाहन राज्यसरकारकडे केली आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून हि विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी पोस्ट मध्ये म्हणालेत कि, \”गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने,

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान, तातडीने नुकसान भरपाई द्या; राज ठाकरे यांची राज्य सरकारकडे विनंती Read More »

केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’

केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’ चा प्रकार सुरू असून पक्षातील नेते यात सहभागी असल्याचा आरोप पक्षाच्या नेत्या सिमी रोजबेल जॉन यांनी केला आहे. या आरोपांनंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. या प्रकारणावरून भाजपने काँग्रेसवर टीका सुरू केली आहे. काँग्रेस पक्षातील अनेक महिलांना चित्रपट उद्योगातील कास्टिंग काऊचप्रमाणे शोषणाचा सामना करावा लागत आहे. महत्त्वाच्या पदांवर असलेल्या महिलांचे राजकीय

केरळ काँग्रेसमध्ये ‘कास्टिंग काऊच’ Read More »

उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे

या सरकारला गेट आउट म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे. अडीच वर्षात केवळ दोन वेळा मंत्रालयात जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने हा महाराष्ट्र १० वर्ष मागे नेला, अशी टीका भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलू नये. शरद पवारांचे वय

उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले आहे Read More »

अमानतुल्ला खान यांना अखेर ईडीकडून अटक

वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित कारवाई आम आदमी पार्टीचे ओखला विधानसभेचे आमदार अमानतुल्ला खान यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, सोमवारी अटक केली आहे. 6 तासांच्या चौकशीनंतर ईडीने खान यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीचे पथक सोमवारी सकाळी आमदार अमानतुल्ला खान यांच्या घरी

अमानतुल्ला खान यांना अखेर ईडीकडून अटक Read More »

\”महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट रचला जात आहे\”; निलेश राणेंचा धक्कादायक दावा

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आयोजित निषेध मोर्चाच्यावेळी ठाकरे आणि राणे समर्थकांच्या दोन्ही गटात जोरदार राडा झाला होता. यानंतर निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक्स वर धक्कादायक पोस्ट केली आहे. \”महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा दंगली घडवण्याचा कट रचला गेला जात

\”महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट रचला जात आहे\”; निलेश राणेंचा धक्कादायक दावा Read More »

उद्धव ठाकरे पाकिस्तानचे एजंट

भाजप (BJP) नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल करत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केलीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. पुतळा कोसळल्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने

उद्धव ठाकरे पाकिस्तानचे एजंट Read More »

राज्यात दंगली व्हाव्या, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी, असा प्रयत्न…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली. या प्रकरणावरून रविवारी महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात राज्यभर ‘जोडे मोरो’ आंदोलन केले. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याविरोधात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत, असं खैरे यांनी

राज्यात दंगली व्हाव्या, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी, असा प्रयत्न… Read More »

महाराष्ट्र सरकारविरोधात दंगली का होत नाहीत? चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना (Chhatrapati Shivaji maharaj statue collapse) घडली. या प्रकरणावरून महाविकास आघाडीने महायुती सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. महाआघाडीकडून रविवारी मुंबईसह राज्यभर ‘जोडे मोरो’ आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) यांनी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे पत्रकारांशी

महाराष्ट्र सरकारविरोधात दंगली का होत नाहीत? चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य Read More »

हे लोक भारताचा पाकिस्तान, बांगलादेश बनवतील

  गिरीराज सिंह यांची इंडी आघाडीवर घणाघाती टीका तेजस्वी यादव, अखिलेश यादव आणि राहुल गांधी हे मुस्लिम व्होट बँकेचे ठेकेदार आहेत. त्यांचे सरकार सत्तेवर आल्यास ते बिहार आणि उत्तर प्रदेशात शुक्रवारची सुट्टी जाहीर करतील. देशात राहुल गांधी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांचे सरकार स्थापन झाले तर हे लोक भारताचे पाकिस्तान आणि बांगलादेशात रूपांतर करतील.

हे लोक भारताचा पाकिस्तान, बांगलादेश बनवतील Read More »