News Bharati

राजकीय

मुंबईत उबाठाला खिंडार, आतापर्यंत ५५ नगरसेवक शिवसेनेत परतले

मानखुर्द येथील वॉर्डच्या १४३ माजी नगरसेविका ऋजुता तारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shivsena)जाहीर प्रवेश केला. तारी यांच्या पक्ष प्रवेशाने उबाठा (Shivsena UBT) गटाला खिंडार पडले असून आतापर्यंत त्यांचे ५५ नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मलबार हिल येथील नंदनवन बंगला येथील कार्यक्रमात पुणे कोंढवा परिसरातील युवा कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरपंच सेवा […]

मुंबईत उबाठाला खिंडार, आतापर्यंत ५५ नगरसेवक शिवसेनेत परतले Read More »

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेस पक्षात झाले सामील

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे दोन्ही कुस्तीपटू ,आता काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत. हे पक्षांतर लोकांना आश्चर्यचकित करणारे आहे, कारण राजकीय पक्ष प्रवेश हे कधीकधी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि स्वार्थाचा परिणाम असतो. काही विश्लेषकांच्या मते, हे पक्षांतर राजकीय स्वार्थांनी प्रेरित असू शकते. काँग्रेस पक्ष, जो सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे, अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या सामील होण्यामुळे

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेस पक्षात झाले सामील Read More »

शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद केल्याचं ते परिपत्रक असल्याची माहिती समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आणि शेतकरी कुटुंबासाठी पैसे नाहीत का? असा सवाल उपस्थित केला होता. या प्रकरणी आता जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल Read More »

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाने केला भाजपा मधे पक्ष प्रवेश

रवींद्र जडेजाने राजकारणात एन्ट्री मारली आहे. त्याच्या पत्नीच्या पाठोपाठ आता जड्डू देखील राजकारणात सक्रिय झाला आहे . तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे.जडेजाने अलीकडेच २०२४ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगरमधून भाजपची आमदार आहे. रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाने केला भाजपा मधे पक्ष प्रवेश Read More »

महाविकास आघाडीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले?

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार असताना, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना काय मिळाले ? असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे. महायुती सरकारने राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मूळ वेतनामध्ये ६ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी संप मागे घेतला आहे. केशव उपाध्ये यांनी

महाविकास आघाडीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? Read More »

उद्धव ठाकरेंची ‘ना घर का ना घाट का’ अवस्था; भाजपा नेत्याचा सणसणीत टोला

मुंबई : निवडणूकीनंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतली आहे. याच मुद्द्यवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या भाजपा (BJP) नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. उद्धव ठाकरेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव

उद्धव ठाकरेंची ‘ना घर का ना घाट का’ अवस्था; भाजपा नेत्याचा सणसणीत टोला Read More »

अनिल देशमुखांवर काल सीबीआयकडून गुन्हा दाखल, गिरीश महाजनांचा आज धक्कादायक गौप्यस्फोट

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआयकडून (CBI) काल गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपा नेते गिरीष महाजनांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तत्कालिन पोलिस अधिक्षकांवर दबाव आणल्यामुळे अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर, आता खुद्द गिरीष महाजनांनी (Girish Mahajan) अनिल देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते

अनिल देशमुखांवर काल सीबीआयकडून गुन्हा दाखल, गिरीश महाजनांचा आज धक्कादायक गौप्यस्फोट Read More »

देशाचे संविधान कोणीही बदलू शकणार नाही – रामदास आठवले

उदगीर : कोणीही देशाचे संविधान बदलू शकत नसल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उदगीर (Udgir) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. रामदास

देशाचे संविधान कोणीही बदलू शकणार नाही – रामदास आठवले Read More »

\”शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दाखवली लायकी, मुख्यमंत्रिपदाचं दुकान कायमचं बंद!\”

मुंबई : निवडणूकीनंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतली आहे. यावरून आता भाजपा आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. \”“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लायकी दाखवली. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाच दुकान कायमस्वरुपी बंद झालय. उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन मुजरा केला, त्याचा काहीही उपयोग झाला

\”शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दाखवली लायकी, मुख्यमंत्रिपदाचं दुकान कायमचं बंद!\” Read More »

मविआला मोठा धक्का; अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनिल देशमुख यांना संबंधित प्रकरणात आरोपी बनवण्यात आलं आहे. त्यामुळे मविआसाठी हा मोठा धक्का आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप अनिल

मविआला मोठा धक्का; अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल Read More »