News Bharati

बातम्या

धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना

ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीवर अवलंबून राहून मजूरी करणारा मोठा वर्गग्रामीण भागातच राहतो. निसर्गावर अवलंबून राहूनच जिल्ह्यातील बहुतांश शेती केली जाते.निसर्ग हाशेतीला नेहमीच साथ देईलच असे कधी होत नाही. त्यामुळे अल्पभूधारक असलेले शेतकरी व त्यांचेकुटुंब आपली शेती करून दुसऱ्यांच्या शेतीवर किंवा इतरत्र मजुरीला जातात. अशाच एका अल्पभूधारकविधवा शेतकरी महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी […]

धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना Read More »

देशाची प्रगती सायबरसुरक्षा शिवाय अशक्य आहे :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

सायबर सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सांगितले की, सायबर सुरक्षा केल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही.भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (14C) च्या 1ल्या स्थापना दिनाच्या समारंभात संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री दिल्लीत म्हणाले की सायबर गुन्ह्यांना कोणतीही सीमा नसते. त्यामुळे सर्व संबंधितांनी- त्याच्या धोक्याचा सामना करण्यासाठी एकत्र आले पाहिजे.

देशाची प्रगती सायबरसुरक्षा शिवाय अशक्य आहे :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Read More »

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. तंजावरचे मराठे या पुस्तक प्रकाशन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबाजीराजे भोसले छत्रपती, महाराणी गायत्रीराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे,

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा Read More »

३.६५ लाख शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ५ हजारांची मदत

मंगळवारपासून (दि. १०) म्हणजेच आज पासून कपाशी व सोयाबीनला दोन हेक्टर मयदित हेक्टरी पाच हजारांची मदत देण्यात येणार आहे. यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३.६५ लाख शेतकऱ्यांना अधिकतम २० हजारांची शासन मदत मिळणार आहे गतवषीं सोयाबीन व कापसाला हमी भावदेखील मिळालेला नाहीं. त्यामुळे ज्या शोतकन्यांनी ई-पीक पाहणीद्वारे ऑनलाइन पीक पेरा नोंदविलेला

३.६५ लाख शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ५ हजारांची मदत Read More »

मंकीपॉक्सच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी करण्याचे केंद्राचे निर्देश

मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या रोगाबाबत जनतेत असलेली भीती दूर करण्यासाठी तसंच जनजागृतीसाठी उपाय योजावेत, असं केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं एकंदर परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असून, याबाबत सर्व राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाचे

मंकीपॉक्सच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी करण्याचे केंद्राचे निर्देश Read More »

राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेटअभियान

शासनाच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. काल मुंबईत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाबाबत माहिती दिली. या अभियानात शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेऊन ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही, त्यांना योजनेत

राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेटअभियान Read More »

ऊर्जा विभागामधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19% वाढ

मुंबई : वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात घसघशीत वाढ केली आहे. राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत केली. ही वाढ मार्च 2024 पासून लागू करण्यात आली

ऊर्जा विभागामधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19% वाढ Read More »

नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ८०% आरक्षण

महाराष्ट्र सरकारने आदिवासी समुदायासाठी शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी नाशिकमध्ये एक आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या विद्यापीठात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ८०% आरक्षण असेल, तर उर्वरित २०% स्थाने इतर विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवली जाणार आहेत. हे निर्णय राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नाशिक येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधताना जाहीर केला. हे विद्यापीठ आदिवासी समुदायाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक

नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ८०% आरक्षण Read More »

बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका; अपघात प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी

नागपूर : नागपूरमध्ये रविवारी रात्री एका भरधाव वेगाने आलेल्या ऑडी कारने शहरात अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजता हा अपघात घडला. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोघं जखमी झाले असून गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ज्या कारने हा अपघात झाला, त्या कारची नोंदणी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar

बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका; अपघात प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी Read More »

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी हायकोर्टाकडून सात सदस्यीय समिती स्थापन

शाळा, शालेय आवार तसेच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठीमुंबई उच्च न्यायालयाने सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचे नेतृत्व निवृत्तन्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. बदलापूर येथे अल्पवयीन विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर लहानग्यांच्या सुरक्षेचामुद्दा ऐरणीवर आला. या घटनेची दखल घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठीन्यायालयाने समितीची स्थापना केली आहे. या

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी हायकोर्टाकडून सात सदस्यीय समिती स्थापन Read More »