News Bharati

बातम्या

भारत सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनेल : पंतप्रधान

भारत लवकरच सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदींच्या हस्ते आज( बुधवारी) उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे सेमिकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, करोडो भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सेमीकंडक्टर हे एकमाध्यम आहे. आज भारत सेमीकंडक्टरचा प्रमुख ग्राहक आहे. […]

भारत सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनेल : पंतप्रधान Read More »

अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या

मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याची दुखद बातमी समोर आली आहे. अनिल अरोरा यांनी मुंबईतील एका इमारतीच्या छतावरून उडी घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना सकाळी झाली आणि त्यानंतर ताबडतोब पोलीस घटनास्थळी पोहोचले. मलायका अरोरा ही बॉलिवूडमध्ये आपल्या नृत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाने अनेकांचे मन जिंकले आहे. तिच्या वडिलांच्या

अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या Read More »

बार्शीत मराठा समाजाचे मनोज जरांगे यांच्या विरोधात आंदोलन

बार्शीत मराठा समाजाने मनोज जरांगे विरोधात आवाज उठवला आहे, जे मराठा आरक्षण आंदोलनाचे चेहरे म्हणून ओळखले जातात, त्यांच्या विरोधात आज बार्शीत मराठा समाजाने आंदोलन केले. हे आंदोलन मनोज जरांगे यांच्या काही निर्णयांना आणि त्यांच्या विरोधात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर न मिळाल्याने झाले आहे. मराठा समाजाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत, ज्यात

बार्शीत मराठा समाजाचे मनोज जरांगे यांच्या विरोधात आंदोलन Read More »

पुण्यात स्थापन होणार भारता मधील पहिली ग्रीन हायड्रोजन व्हॅली

भारताने स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहे , जेन्सोल इंजिनियरिंग लिमिटेड आणि मॅट्रिक्स गॅस आणि रिन्यूएबल्स लिमिटेड यांनी पुणेत भारताचे पहिले ग्रीन हायड्रोजन व्हॅली प्रकल्प सुरू करण्यासाठी करार केला आहे. हे प्रकल्प विशेष रसायन उद्योगासाठी हिरवा हायड्रोजन पुरवठा करणार आहे आणि २० वर्षांचा दृढ विक्री करार आहे. हे प्रकल्प भविष्यातील स्वच्छ ऊर्जेच्या आणि पर्यावरण

पुण्यात स्थापन होणार भारता मधील पहिली ग्रीन हायड्रोजन व्हॅली Read More »

पॅरिस पॅरालिंपिक्सनंतर भारतीय खेळाडूंचं दिल्लीत भव्य स्वागत

पॅरिसमधील पॅरालिम्पिक खेळांतून परतलेल्या भारतीय तुकडीला नवी दिल्लीत ऐतिहासिक स्वागत झाले. इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टीतून त्यांचे स्वागत करण्यात आले. भारताने यंदाच्या पॅरालिम्पिक्समध्ये २९ पदके जिंकून आपला सर्वोच्च विजय नोंदवला, ज्यामध्ये ७ सोने, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. हे भारताचे अब्जप्रधान पॅरालिम्पिक खेळ आहेत, ज्यांनी देशाला १८ व्या स्थानावर

पॅरिस पॅरालिंपिक्सनंतर भारतीय खेळाडूंचं दिल्लीत भव्य स्वागत Read More »

धुळे जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा सुलवाडे-जामफळ प्रकल्प पुर्णत्वाच्या दिशेने

धुळे : सुलवाडे-जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या जामफळ धरण बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या माध्यमातून येत्या वर्षभरात धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील सव्वा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार असून या प्रकल्पामुळे या परिसरातील शेती ही सुजलाम सुफलाम होवून येथील परिसरात हरीत क्रांती होईल. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी केले. सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत

धुळे जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा सुलवाडे-जामफळ प्रकल्प पुर्णत्वाच्या दिशेने Read More »

2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक वाहन विक्री वार्षिक 1 कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा: नितीन गडकरी

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असून 2030 पर्यंत वार्षिक एक कोटी विक्रीचा आकडा गाठण्याची अपेक्षा आहे असं मत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतील वाढीमुळे पाच कोटी रोजगार निर्माण होतील असंही ते म्हणाले. आज नवी दिल्ली येथे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या 64

2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक वाहन विक्री वार्षिक 1 कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा: नितीन गडकरी Read More »

राजकोट पुतळा प्रकरणी : जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

राजकोट पुतळा प्रकरणी : जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या जयदीप आपटे आणि  बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज दुपारी मालवणच्या न्यायालयात हजर करण्यात आल होतं. आपटे याला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तर पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाटील

राजकोट पुतळा प्रकरणी : जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापनकरण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवेयांनी दिली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या समितीमध्येतीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख तसेच विशेष आमंत्रित आणि पदसिद्धसदस्यांचा समावेश आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्धाराने पक्ष

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती Read More »

स्वंयचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट

स्वंयचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात १०० अब्ज डॉलर्सवर नेण्याच लक्ष्य भारत २०३० पर्यंतगाठेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. तेआज नवी दिल्ली इथं एसीएमए -अर्थात वाहनांच्या सुट्या भागांच्या कारखानदार संघटनेच्या वार्षिकअधिवेशनात बोलत होते. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या ध्येयाशी सरकार, कटीबद्धअसून सामुहिक प्रयत्नांनी देशाची आर्थिक वाढ चालूच

स्वंयचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट Read More »