News Bharati

बातम्या

राज्यातील सर्व शासकीय इमारतींना सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावे; अजित पवारांचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहनानुसार व केंद्र शासनाच्या ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजने’ (PM Surya Ghar Muft Bijli Yojana) अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व राज्यांमधील शासकीय इमारतींचे १५ डिसेंबर २०२५ पूर्वी सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय इमारतींचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करणे आवश्यक […]

राज्यातील सर्व शासकीय इमारतींना सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावे; अजित पवारांचे निर्देश Read More »

…तर लगेच राजीनामा देणार! धनंजय मुंडेंची स्पष्ट भूमिका

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या हत्याकांडात वाल्मिक कराडसह आठ जणांना अटक करण्यात आली असून, कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असल्याने

…तर लगेच राजीनामा देणार! धनंजय मुंडेंची स्पष्ट भूमिका Read More »

जीबीएस रुग्णांसाठी दिलासा! मुख्यमंत्री फडणवीस यांचे शासकीय रुग्णालयात विशेष सुविधा उभारण्याचे निर्देश

मुंबई : गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) (Guillain Barre Syndrome) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत सादरीकरण करण्यात

जीबीएस रुग्णांसाठी दिलासा! मुख्यमंत्री फडणवीस यांचे शासकीय रुग्णालयात विशेष सुविधा उभारण्याचे निर्देश Read More »

भारतीय संस्कृतीचे जतन करायचे असेल, तर लिपी जिवंत ठेवणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : अक्षरलिपी या सभ्यता व संस्कृतीच्या वाहक असतात. भारतीय संस्कृती प्राचीन असून संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या लिपीचे जतन करणे गरजेचे आहे. अन्यथा आपला इतिहास विसरला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. सुलेखनकार अच्युत पालव लिखित ‘अक्षरभारती’ या कॅलिग्राफी पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जहांगीर आर्ट गॅलरी येथे

भारतीय संस्कृतीचे जतन करायचे असेल, तर लिपी जिवंत ठेवणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

गुन्हे सिद्धतेसाठी क्रांतिकारी पाऊल; ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य!

मुंबई : मुंबईत सह्याद्री अतिथीगृह गृह येथे ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे (Mobile Forensic Van) फित कापून आणि हिरवी झेंडी दाखवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख

गुन्हे सिद्धतेसाठी क्रांतिकारी पाऊल; ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य! Read More »

मुंबई महानगरातील जलसंपदा प्रकल्प तातडीने पूर्ण करा; मुख्यमंत्री फडणवीसांचा आदेश

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी या क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत. महसूल व वन विभागाने यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रिया निश्चित कालमर्यादा निर्धारित

मुंबई महानगरातील जलसंपदा प्रकल्प तातडीने पूर्ण करा; मुख्यमंत्री फडणवीसांचा आदेश Read More »

शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना (Farmer) तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून पीक नुकसान मदतीचे वाटप करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिल्या. मदत, पुनर्वसन, आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत येत्या शंभर दिवसांत करावयाच्या कामांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे घेतलेल्या

शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी प्रशासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश Read More »

लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर : जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हितावह असणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी प्रयत्न करावेत. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रशासनाने अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (ShivendrasinhRaje Bhosale) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी मिळविण्याचा आपला प्रयत्न राहणार

लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले Read More »

मुंबईसाठी किनारी रस्ता ठरणार महत्त्वाचा! वेळ आणि इंधन वाचणार, प्रदूषण सुद्धा कमी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबईसाठी किनारी रस्ता ठरणार महत्त्वाचा! वेळ आणि इंधन वाचणार, प्रदूषण सुद्धा कमी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर बीडच्या दामिनी देशमुख करणार राष्ट्रध्वजावर पुष्पवृष्टी

दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2025) राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळयात महाराष्ट्राची बीड जिल्ह्याची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख (Damini Deshmukh) ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहेत. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळयात ‘परेड कमांडर’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. गेल्या काही

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर बीडच्या दामिनी देशमुख करणार राष्ट्रध्वजावर पुष्पवृष्टी Read More »