News Bharati

बातम्या

शरद पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य केली जातात

महाराष्ट्र : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्यावरुन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार यांनी एक मोठं विधान केलय. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी (Congress) जवळीक साधतील तर काही विलिनीकरणाचा विचार करू शकतात असं विधान शरद पवारांनी केलं होत. आमची आणि काँग्रेसची विचारसरणी सारखी असल्याचे त्यांनी म्हटले होते. आपण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची […]

शरद पवार यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य केली जातात Read More »

शरद पवार यांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर संजय निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

महाराष्ट्र : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्यावरुन राजकारणात चर्चा, तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. शरद पवार यांनी एक मोठं विधान केलय. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी (Congress) जवळीक साधतील तर काही विलिनीकरणाचा विचार करू शकतात असं विधान शरद पवारांनी केलं होत. पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी

शरद पवार यांच्या विलिनीकरणाच्या वक्तव्यावर संजय निरुपम यांचा खळबळजनक खुलासा Read More »

विधान परिषद निवडणूक: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

मुंबई : राज्यात लोकसभेची रणधुमाळी संपते न संपते तोच विधानपरिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक (Teachers and Graduates Election) जाहीर झाली आहे. येत्या १० जून रोजी ही निवडणूक होणार आहे. चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपतोय. त्या प्रार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विधान परिषद निवडणूक: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला Read More »

\”… त्यांना त्यांची जागा दाखवून द्या\”, अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल

शिरूर लोकसभा : \”विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर आपल्याला शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करावे. समोरचा उमेदवार हा कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकला नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या\”, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) हल्लाबोल केला आहे. शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार

\”… त्यांना त्यांची जागा दाखवून द्या\”, अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल Read More »

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतरावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र : अखेर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), तर उस्मानाबादचे धाराशीव (Dharashiv) असे नामांतर करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांनी दिलेलं आव्हान मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) फेटाळून लावलं. राज्य सरकारचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतरावर शिक्कामोर्तब Read More »

काँग्रेस केवळ तुष्टीकरणासाठी वारंवार प्रभू श्रीरामाचा आणि राम भक्तांचा अपमान करते

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून देशभर वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि उमेदवार त्यांचा प्रचार करत आहेत. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. \”काँग्रेस (Congress) केवळ तुष्टीकरणासाठी वारंवार प्रभू श्रीरामाचा आणि राम भक्तांचा अपमान करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra

काँग्रेस केवळ तुष्टीकरणासाठी वारंवार प्रभू श्रीरामाचा आणि राम भक्तांचा अपमान करते Read More »

पंतप्रधान मोदींकडून गोपीनाथ मुंडेच्या आठवणींना उजाळा; ते बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून देशभर वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि उमेदवार त्यांचा प्रचार करत आहेत. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी

पंतप्रधान मोदींकडून गोपीनाथ मुंडेच्या आठवणींना उजाळा; ते बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत Read More »

हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज अहमदनगर येथे

हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा – पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »

\”अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि…\”, अजित पवारांचे श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर

बारामती लोकसभा : बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात मतदानाच्या दिवशी पण शाब्दिक शीतयुद्ध चालू आहे. मतदानाचा हक्क बजावल्या नंतर अजित पवारांनी माध्यमाशी संवाद साधला. अजित पवार (Ajit Pawar) यांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, \”४ जूननंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील\”, असा टोला लावला होता.

\”अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि…\”, अजित पवारांचे श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर Read More »

माझी आई माझ्यासोबतच आहे..; अजित पवार यांनी ठणकावून सांगितले

बारामती लोकसभा : आज लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले येथे मतदान सुरू आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), आई आशाताई पवार सह सर्व कुटुबांने काटेवाडीत मतदानाचा हक्क

माझी आई माझ्यासोबतच आहे..; अजित पवार यांनी ठणकावून सांगितले Read More »